२६ जानेवारी १९५० रोजी, भारत एक प्रजासत्ताक बनला आणि ब्रिटिश साम्राज्याच्या अधिपत्याखालील प्रदेशातून एका सार्वभौम राष्ट्रात रूपांतरित झाला. नवीन प्रजासत्ताकाच्या पहिल्या वर्षात अनेक बदल झाले आणि त्यापैकी प्रमुख बदल संरक्षण सेवांशी संबंधित होते, नवीन पदके स्थापित करण्यात आली आणि वसाहतवादी पदकांच्या जागी नवीन पदके तयार करण्यात आली. देश प्रजासत्ताक झाल्यानंतर …
Read More »
Marathi e-Batmya