मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. तर दुसऱ्याबाजूला बाधितांच्या बरे होण्याच्या प्रमाणात घट झाली असून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९४ टक्के होते. त्यात आता २ टक्क्याने घट झाली आहे. तर सलग दुसऱ्या दिवशी १५ हजार बाधित रूग्ण आढळून आले आहेत. मुंबईत काल १६०० …
Read More »आरोग्य विभागाच्या पदभरतीतील या पदांसाठी पुन्हा परिक्षा घेणार सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची विधान परिषदेत माहिती
मुंबई : प्रतिनिधी सार्वजनिक आरोग्य विभागातील ५४ संवर्गातील ३ हजार २७६ पदे भरण्यासाठी २८ फेब्रुवारी रोजी परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी ५१ संवर्गातील पदांचे निकाल घोषीत करुन निवड प्रकिया पूर्ण करण्यात येईल. आरोग्य सेवक व वाहन चालक पदाच्या परीक्षेसंदर्भातील अनियमिततेचा पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत निकाल घोषीत करण्यात येणार नाही. ठाणे विभागात सुतार पदाची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी …
Read More »कोरोना: सलग २ ऱ्या दिवशी १० हजारापार तर मुंबई- पुणे मंडळात रूग्णांमध्ये वाढ १० हजार १८७ नवे बाधित, ६ हजार ८० बरे झाले, तर ४७ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी राज्यात सलग दुसऱ्या दिवशी १० हजाराहून अधिक कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर ठाणे मंडळातील मुंबईतील बाधितांच्या संख्येने पुन्हा एकदा एक हजार बाधितांचा आकडा पार केला आहे. तर ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत २०० हून अधिक बाधित आढळून आल्याने मुंबई महानगर अर्थात ठाणे मंडळात २ हजार २०८ एकूण …
Read More »कोरोना : नागपूर- मुंबईत थोडासा फरक तर मृतकांची संख्या ५२ हजाराच्या पार ८ हजार ६२३ नवे बाधित, ३ हजार ६४८ बरे झाले तर ५१ मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी मागील सलग चार दिवसांपासून राज्यात बाधित रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण सतत ८ हजाराहून अधिक संख्येने कायम राहिले आहे. तर मुंबईतील कोरोना बाधित आढळून येण्याचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे. दिवसभरात आज ९८७ बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईसह ठाणे मंडळातील १२ महानगरपालिका, नगरपालिकांमध्ये सर्वाधिक १८२३ बाधित रूग्ण …
Read More »कोरोना: मुंबईत हजारापार तर राज्याची ९ हजाराजवळ, मृतकही वाढले ८ हजार ८०७ नवे बाधित, २ हजार ७७२ बरे झाले तर ८० मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी जवळपास महिनाभराच्या अंतरानंतर मुंबईत हजारापार बाधितांची संख्या नोंदविण्यात आली असून आज १ हजार १६७ इतके बाधित आढळून आले आहेत. तर ४ मृतकांची नोंद झाली आहे. राज्यात मात्र आज बाधित आणि मृतकांच्या संख्येत चांगलीच वाढ नोंदविण्यात आली असून राज्यात ८ हजार ८०७ कोरोना बाधितांची नोंद झाली तर ८० …
Read More »“निधी खर्च करण्यात सुद्धा ठाकरे सरकारची अकार्यक्षमता” आ. अतुल भातखळकर यांचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी जीएसटीचे पैसे मिळत नसल्याचे रडगाणे गाऊन प्रत्येक वेळी केंद्र सरकारकडे बोट दाखविणाऱ्या ठाकरे सरकारने कोरोनाच्या महामारीत तरी अधिक कार्यक्षमता दाखवत नियोजनबद्ध विकासकामे करण्याची आवश्यकता होती, परंतु २०२०-२१ या वर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पात नमूद एकूण तरतुदीपैकी केवळ ४५ टक्के निधी खर्च केला असून त्यातही धक्कादायक बाब म्हणजे एकूण वितरीत निधीच्या …
Read More »कोरोना : अकोला, अमरावती वाढ कायम तर राज्यात बाधित-मृतकांमध्ये घट ५ हजार २१० नवे बाधित, तर ५ हजार ३५ बरे झाले तरी १८ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी राज्यात काल ७ हजाराच्या घरात रूग्ण आढळून आल्यानंतर आज तब्बल ३ हजार रूग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तर विदर्भातील अकोला आणि अमरावती मंडळात आणि पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये मात्र कोरोना बाधितांच्या संख्येत वाढच नोंदविण्यात आली आहे. अकोल्यात २०० हून अधिक, तर अमरावतीमध्ये ६०० हून अधिक तर बुलढाण्यात १०० हून अधिक …
Read More »कोरोना: मुंबईसह मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात बाधितांमध्ये वाढ ६ हजार ९७१ नवे बाधित, २ हजार ४१७ बरे झाले तर ३५ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, तर विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, नागपूर, वर्धा तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगांव जिल्ह्यात, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये आणि मुंबईत एक हजाराच्या घरात रूग्ण संख्या आज आढळून आल्याने जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांचे प्रमाण वाढत आहे. त्याचबरोबर मुंबई उपनगर म्हणून ओळखले जाणारे ठाणे, कल्याण डोंबिवली, …
Read More »लॉकडाऊन टाळायचा असेल तर मास्क वापरा, अन्यथा १० दिवसात लागू मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा इशारा
मुंबई: विशेष प्रतिनिधी १५ दिवसापूर्वी राज्यात कोरोनाबाधितांची संख्या २ ते ३ हजाराच्या दरम्यान असायची. मात्र आज हि संख्या दुपटीने वाढत आहे. त्यास आपला गाफिलपणा कारणीभूत असून राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करावा असे वाटत नसेल तर मास्क, सॅनिटायझर आणि शाररीक अंतर पाळण्याचे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करत पुढील ८ ते …
Read More »कोरोना : निर्बंध जाहिर केलेल्या जिल्ह्यांमध्ये बाधितांच्या संख्येत वाढ ६ हजार ११२ नवे बाधित, २ हजार १५९ बरे झाले तर ४४ मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने मुंबईसह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात टप्प्यानुसार संचार बंदी लागू करत काही प्रमाणात निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला. निर्बंध घातलेल्या पहिल्याच दिवशी नाशिक मंडळ, औरंगाबाद, पुणे, नागपूर, लातूर आदी मंडळात कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत चांगलीच वाढ झाल्याचे दिसून …
Read More »
Marathi e-Batmya