मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वैद्यकीय वापरासाठी ऑक्सीजनचा पुरवठा ८० टक्के आणि औद्योगिक वापरासाठी २० टक्के ऑक्सीजन पुरवठा करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने राज्यातील उत्पादकांना दिले आहेत. या संदर्भात आरोग्य विभागाने आज अधिसूचना काढली असून ती ३० जून पर्यंत राज्यभर लागू राहणार आहे. राज्यात कोरोना रुग्णांना …
Read More »कोरोना: चार दिवसानंतर मुंबईसह राज्यात पुन्हा विस्फोट ४० हजार ४१४ नवे बाधित, १७ हजार ८७४ बरे झाले तर १०८ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी मागील चार ते पाच दिवसांपासून ३० हजार ते ३६ हजारादरम्यान असलेल्या कोरोना बाधितांच्या रूग्ण संख्येचा विस्फोट झाला असून तब्बल ४० हजारापार बाधित आढळून आले. तर मुंबईत जवळपास ७ हजार रूग्ण आढळून आले आहेत. मुंबईला लागून असलेल्या ठाणे शहर व ग्रामीण मध्येही १८०० हून अधिक, कल्याण-डोंबिवलीत एक हजारापार आणि …
Read More »अर्थचक्राला थांबा न देता लवकरच राज्यात लॉकडाऊन मंत्रालय, शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश बंदीचेही निर्देश
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या. यासंदर्भात आज आयोजित या महत्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे तसेच …
Read More »लॉकडाऊन तुर्तास…. मात्र राज्यात परवा रविवारपासून रात्रीची जमावबंदी रुग्णसंख्या कमी करण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सूचना
मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने काल ३५ हजाराचा आणि आज ३६ हजार रुग्ण संख्येचा टप्पा पार केला असताना या वाढत्या संख्येला रोखण्यासाठी गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्याच्यादृष्टीने काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात परवा रविवार २८ मार्च २०२१ रात्रीची जमावबंदी आदेश लागू करण्याच्या सूचना …
Read More »कोरोना: कालच्या संख्येलाही टाकले मागे तर मुंबईत आजही ५ हजारापेक्षा अधिक ३५ हजार ९५२ नवे बाधित, २० हजार ४४४ बरे झाले तर १११ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी मागील वर्षभरातील सर्वाधिक बाधितांची संख्या राज्यात आढळून आल्यानंतर आज पुन्हा कालच्या संख्येला मागे टाकत तब्बल ३५ हजार ९५२ नवे बाधित राज्यात आढळून आले. मुंबईत आजही ५ हजार ५०५ इतके रूग्ण तर मुंबई उपनगरातील प्रमुख असलेल्या ठाणे मध्ये १४२९ रूग्ण, कल्याण डोंबिवलीत १०२७, नवी मुंबईत ७५६ इतके नवे बाधित …
Read More »कोरोना: एक वर्षानंतर सर्वाधिक रूग्ण आज महाराष्ट्रात ३१ हजार ८५५ नवे बाधित, १५ हजार ९८ बरे झाले तर ९५ मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकाबाजूला मोठ्या प्रमाणावर लसीकरण अभियान राबविले जात असताना दुसऱ्याबाजूला लसीकरणामुळे कोरोना बाधितांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात ३० हजार इतकी सर्वाधिक संख्या नोंदविल्यानंतर पुन्हा राज्यातील बाधितांच्या संख्येत घट झाल्याचे दिसत असतानाच आज थेट ३१ हजार ८५५ कोरोनाबाधित राज्यात आढळून …
Read More »कोरोना: गतवर्षीपेक्षा सर्वाधिक संख्या मुंबई आणि राज्यातही ३० हजार ५३५ नवे बाधित, ११ हजार ३१४ बरे झाले तर ९९ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी साधारणत: गेल्यावर्षी लॉकडाऊन लागू केल्यानंतर मार्च -एप्रिल २०२० या दोन महिन्यात १५ ते २५ हजाराच्या दरम्यान कोरोनाबाधितांची संख्या दैंनदिन आढळून येत होती. मात्र मागील तीन दिवसांमध्ये २५ हजारापार आढळून आलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. काल २७ हजार बाधितांची संख्या आढळून आल्यानंतर आज त्यात एकदम ३ …
Read More »कोरोना : मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर मंडळात कहर; २४ तासात २३ हजारापार २३ हजार १७९ नवे बाधित, ९ हजार १३८ बरे तर ८४ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी राज्यात काल १७ हजार कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले होते. त्यात आज एकदम ६ हजाराने वाढ होत तब्बल २३ हजार १७९ रूग्ण बाधित आढळून आले आहेत. तर मुंबईत २३७७ सह ठाणे मंडळात ४ हजार ८११, नाशिक मंडळात ४ हजार १७, पुणे मंडळात ५ हजार २६८, नागपूर मंडळात ४ हजार …
Read More »राज्यात काल दिवसभरात विक्रमी संख्येत लसीकरण आरोग्य विभागाची माहिती
मुंबईः प्रतिनिधी कोरोनाच्या विरोधात महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या आरोग्यविभागातील कर्मचारी आणि पोलिस यांच्यासह अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली. मागील दोन महिन्यात राज्यात दररोज २५ हजार ते ३५ हजार जणांना कोरोनाची लस देण्यात येत होती. मात्र काल सोमवारी १५ मार्च रोजी २ लाख ६४ हजार ८९७ जणांना लस …
Read More »आरोग्य मंत्री टोपे म्हणाले की, लॉकडाऊन नाही तर कडक निर्बंध राज्यात ८५ टक्के रूग्णांना लक्षणे नाहीत
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यास भाग पाडू नका असा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिला. परंतु राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात नागरिकांना दिलासा देत लॉकडाऊन नव्हे तर राज्यात कडक निर्बंध लागू करणार असल्याची भूमिका जाहिर करत मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भूमिकेपेक्षा …
Read More »
Marathi e-Batmya