Tag Archives: rajesh tope

कोरोना : २५ लाख घरगुती विलगीकरणात मात्र दैंनदिन बाधित कमीच ६ हजार ४१७ नवे बाधित, १० हजार ४ बरे झाले तर १३७ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात तब्बल २५ लाख कोरोना रूग्ण घरगुती विलगीकरणात असून १४ हजार १७० संस्थात्मक विलगीकरणात आहेत. तर दैंनदिन बाधित रूग्णांची संख्या आजही कमी असून आली असून २४ तासात ६ हजार ४१७ आढळून आले आहेत. त्यामुळे अॅक्टीव्ह रूग्णांची १ लाख ४० हजार १९४ तर एकूण बाधितांची संख्या १६ लाख …

Read More »

कोरोना : बाधितांची संख्या झाली १ लाख ५० हजाराहून कमी ७ हजार ३४७ नवे बाधित, तर १३ हजार २४७ बरे झाले तर १८४ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी आज १३,२४७ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १४,४५,१०३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८८.५२ % एवढे झाले आहे. तर आज राज्यात ७३४७ नवीन रुग्णांचे निदान झाल्याने राज्यातील एकूण बाधिकांची संख्या १६ लाख ३२ हजार ५४४ वर पोहोचली …

Read More »

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय: कोरोनाबाधितांना रेमडेसिवीर मिळणार २३६० रुपयांना राज्यात ५९ औषध केंद्र केले निश्चित

मुंबई : प्रतिनिधी खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधीतांना रेमडेसिवीर इंजेक्शन वाजवी किमतीत मिळावे यासाठी शासनाने त्याचे दर निश्चित केले आहे. २३६० रुपयांना हे इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक औषध केंद्र निश्चित करण्यात आले आहे. यामुळे रुग्णांना वेळेवर आणि वाजवी किंमतीत रेमडेसीवीर इंजेक्शन मिळावे यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांनी दक्षता घेण्याचे …

Read More »

कोरोना : आज दुपटीहून अधिक रूग्ण घरी ; बरे होण्याचे प्रमाण ८८ टक्यांवर ७ हजार ५३९ नवे बाधित, १६ हजार १७७ बरे झाले तर १९८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात काल तिपटीने रूग्ण बरे होवून घरी गेल्यानंतर आज दुपटीहून अधिक रूग्ण घरी गेले आहेत. तर दैंनदिन बाधित रूग्ण ८ हजाराहून कमी आढळून आले आहेत. मागील २४ तासात ७ हजार ५३९ नवे बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १६ लाख २५ हजार १९७ तर अॅक्टीव्ह रूग्ण १ लाख …

Read More »

कोरोना : महिन्यात दुसऱ्यांदा बाधितांपेक्षा तीन पटीत रूग्ण बरे; अॅक्टीव्ह रूग्ण दिड लाखावर ८ हजार १४२ नवे बाधित, २३ हजार ३७१ बरे झाले तर १८० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी ऑक्टोंबर महिन्यात जवळपास १० ते १५ दिवसाच्या अंतराने दुसऱ्यांदा आढळून आलेल्या बाधित रूग्णांपैकी तीन पट जास्तीने रूग्ण बरे झाले आहेत. काही दिवसापूर्वी ५ हजार रूग्ण आढळून आले होते तर १५ हजार रूग्ण बरे होवून घरी गेले होते. त्यानुसार आजही ८ हजार १४२ रूग्ण आढळून आले असून त्यापेक्षा तीन …

Read More »

मास्कच्या किंमतीचा शासन निर्णय जाहीर: चढ्या किंमतीविरोधात येथे तक्रार करा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी महत्वाचा घटक असलेल्या मास्कची किंमत निश्चित करून  योग्य त्या किमतीत नागरिकांना मास्क मिळावा यासाठी पुढाकार घेणारे राज्य म्हणून महाराष्ट्र देशात अग्रेसर ठरले आहे. राज्यात आता एन ९५ मास्क १९ ते ४९ रुपयांपर्यंत तर दुपदरी आणि तिनपदरी मास्क ३ ते ४ रुपयांना मिळणार आहे. आज …

Read More »

कोरोना: मुंबई, ठाण्यातली संख्या घटली तर कालच्या तुलनेत राज्यात वाढ ८ हजार १५१ नवे बाधित, ७ हजार ४२९ बरे झाले तर २१३ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात काल ५९०० इतकी बाधितांची नोंद झालेली असतानाही मुंबईत मात्र १ हजाराहून अधिक बाधित रूग्ण आढळून आले होते. मात्र आज मुंबईत १ हजार बाधित रूग्ण आढळून आले तर ठाणे जिल्ह्यात ९९ तर शहरात २०२ रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आज या दोन्ही प्रमुख शहरात कमी रूग्णांची नोंद झाल्याचे …

Read More »

कोरोना: बाधितांच्या संख्येत महिन्यात २ ऱ्यांदा विक्रमी घट तर तीन पटीत बरे होणारे ५ हजार ९७४ नवे बाधित, १५ हजार ६९ बरे झाले तर १२५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी ऑक्टोंबर महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यातील बाधित रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होत असल्याचे दिसून येत असून काही दिवसांपूर्वी ७ हजार बाधितांची संख्या आढळून आली होती. त्यानंतर आज सर्वाधिक घट झाल्याचे दिसून आले असून मागील २४ तासात ५ हजार ९८४ बाधित आढळून आले आहे. ही संख्या मागील चार महिन्यातील सर्वाधिक …

Read More »

कोरोना: आठवड्याच्या सुरुवातीलाच बाधित आणि मृतकांच्या संख्येत घट ९ हजार ६० नवे बाधित, ११ हजार २०४ बरे झाले तर १५० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी आठवड्याच्या पहिल्याच दिवशीच राज्यातील बाधित रूग्णांच्या संख्येत घट आढळून आली असून आज ९ हजार ६० रूग्णांची नोंद झाल्याने एकूण संख्या १५ लाख ९५ हजार ३८१ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची १ लाख ८२ हजार ९७३ वर पोहोचली आहे. तसेच ११ हजार २०४ बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १३ …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले, आपण सगळे घेवूया ‘MAH कसम’ कोरोनाविरूध्दची लढाई निर्णयाक वळणावर असल्याने आजही मास्क हीच आपल्यासाठी लस

रत्नागिरी : प्रतिनिधी कोरोना विरुध्दचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर  लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करुन द्या. कोरोनाची दुसरी लाट येवू द्यायची नाही यासाठी MAH अर्थात मास्क, अंतर आणि हातांची स्वच्छता अशी ‘मा कसम’ सर्वांनी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपीसाठीच्या …

Read More »