शेतकरी भोळाभबाडा आहे. इतिहासात कधी नव्हे एवढी आपत्ती मराठवाडय़ात आली. हेक्टरी ५० हजार मिळालाय पाहिजे अशी आमची मागणी आहे. राज्य सरकार फक्त अभ्यास करत आहे. मी कसलीही मागणी नसताना कर्जमुक्ती केली. राज्य सरकारकडे कर्जमुक्ती साठी संपूर्ण यंत्रणा आहे. परदेशी समिती स्वदेशी शेतकर्यांची वाट लावणार आहे. पॅकेज ही थट्टा आहे. नुकसान …
Read More »उद्धव ठाकरे यांचा उपरोधिक टोला, शेलारांनी फडणवीसांना पप्पू ठरवले मतदार यादीतील घोळ दूर करा आणि नंतर निवडणुका घ्या
मी शेलार यांच्यावर बोलत नाही. पण आज त्यांचं खास अभिनंदन आणि कौतुक करतो. की त्यांनी मतदार यादीतील घोळ आणि दुबार मतदार हे वाचून दाखवले. मग दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाची बाजू घेत आहेत. आणि बोगस मतदान झाले नाही अस म्हणत आहेत. त्यालाच एक प्रकारे शेलार यांनी …
Read More »दिवाळीचा गोडवा जपत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भाऊबीज एकत्र भाऊबीज निमित्त ठाकरे कुटुंबिय एकोप्याने साजरा केला
महाराष्ट्राच्या राजकारणा ठाकरे कुंटुंबियाचे अनन्य साधारण महत्व आहे. त्या ठाकरे कुटुंबियांमधील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र यावे म्हणून राज्यातील ठाकरे प्रेमींची इच्छा होती. तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे राजकियदृष्ट्या एकत्र येत तशी घोषणाही केली. त्याचबरोबर आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर तशी अधिकृत …
Read More »आमदार अभ्यंकर यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली शिक्षक भारतीच्या विरोधातील याचिका फेटाळली
मुंबई शिक्षक मतदार संघात जून २०२४ रोजी झालेल्या निवडणुकीत उबाठा गटाचे उमेदवार जे एम अभ्यंकर विजयी झाले होते. दुसऱ्या क्रमांकावरील शिक्षक भारतीचे उमेदवार सुभाष सावित्री किसन मोरे यांनी या निकालाला उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करून आव्हान दिले होते. मा मुंबई उच्च न्यायालयाने सुभाष मोरे यांची याचिका दाखल करून आरोपांची …
Read More »भरपावसात उद्धव ठाकरे यांची टीका, वाघाचं कातडं पाघंरणाऱ्या गाढवाची गोष्ट माहित आहे का ? अमित शाहचे जोडे त्यांनाच लखलाभ, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपावर टीका
शिवसेना उबाठाचा दसरा मेळावा आज शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आला. परंतु संध्याकाळपासून अचानकच कधी पाऊस तर कधी ऊन असे निसर्गाचे चित्र पाह्यला मिळत. त्यातच पाऊस सुरु असतानाच उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व नेते मंचावर उपस्थित होते. या भरपावसातच उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात तमाम शिवसैनिकांना दसऱ्याच्या सुरुवात केली. उद्धव ठाकरे …
Read More »वांगचूक यांच्या अटकेवरून उद्धव ठाकरे यांचा सवाल, ही कोणत्या प्रकारची देशभक्ती आहे? सोनम वांगचूक आणि भारत-पाक क्रिकेट सामन्यावरून उद्धव ठाकरे यांची भाजपावर टीका
मराठवाड्यातील पूरपरिस्थितीची पाहणी करून परतल्यानंतर भाजपाने जाहिर केलेल्या मदतीच्या पार्श्वभूमीवर आणखी मदत जाहिर करावी आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्यांनी आपल्या देशाच्या सैन्यासाठी सौर तंबू तंत्रज्ञान विकसित केले त्या सोनम वांगचूक यांना …
Read More »शिवाजी पार्क परिसरातील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना ठाकरे बंधू आक्रमक, समाजकंटकांना अटक करण्याची मागणी
दादर पश्चिममधील छ. शिवाजी पार्क परिसरात असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या स्मारकाची अज्ञाताकडून विटंबना करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी घडला. प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतीदिनी ही घटना घातल्याने एकच खळबळ उडाली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंनी यानंतर पाहणी घटना स्थळाची पाहणी करून आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान, समाजकंटकांना शोधून २४ तासाच्या आत कठोर …
Read More »उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती, मोदी माझे शत्रु नाहीत पण ते मला मानत असतील मनसे-शिवसेना उबाठा दरम्यानची युती लवकरच जाहिर करणार
मराठीच्या मुद्यावरून राज्य सरकारच्या विरोधात शिवसेना उबाठाचे उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे एकत्र आल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. तसेच आता आता एकत्र आलोय तर सोबत राहण्यासाठी अशी घोषणाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी घेत शुभेच्छा दिल्या. …
Read More »शिंदे सेनेचे १५ नगरसेवक शिवसेना उबाठात करणार वापसी सचिन अहिर यांचा दावा; राजकीय वर्तुळात खळबळ
महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले जवळपास १५ माजी नगरसेवक फुटीच्या मार्गावर असून ठाकरेंच्या शिवसेना उबाठात प्रवेश करणार असल्याचे बोलले जाते. शिवसेनेत हा मोठा राजकीय उलटफेर मानला जात असून चिन्हे दिसत शिवसेना (ठाकरे) नेते सचिन अहिर यांनी याबाबत दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. शिंदे गटात …
Read More »उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदी यांना सवाल, रक्त आणि क्रिकेट एकत्र याला काय म्हणायचं भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या विरोधात माझं सिंदूर माझा देश अभियान
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या दहशतवाद्यां विरोधात ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाई करत रक्त आणि पाणी एकत्रित चालणार नाही अशी गर्जना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. तर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताने सुरु केलेले ऑपरेशन सिंदूर अद्याप थांबविण्यात आलेले नाही असेही यावेळी जाहिर केले होते. त्यास काही महिन्यांचा कालावधी लोटत …
Read More »
Marathi e-Batmya