Editor

आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार, आरेचे जंगल कागदावर… माहुलच्या प्रदुषण करणा-या कंपन्यांचा १४ हजार कोटींचा दंड उबाठाकडून माफ

तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कागदावर आरेला जंगल म्हणून घोषित केले आणि प्रत्यक्षात मुंबईत काय “करुन दाखवले?” तर मुंबईत बिल्डरांना ‍प्रिमियमची खैरात करुन सिमेंट काँक्रिटचे जंगल उभे करुन दाखवले. त्याचे परिणाम आता मुंबईकरांना भोगावे लागत असल्याची टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज पुन्हा केली. मुंबईच्या …

Read More »

सुजात आंबेडकर यांचा इशारा, अधिवेशनावर सुशिक्षित बेरोजगारांना घेवून दणका मोर्चा काढणार कंत्राटी नोकर भरतीवरून सुजात आंबेडकर आक्रमक

नोकर भरतीमुळे सरकारी तिजोरीवर पडणारा आर्थिक ताण कमी करण्यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालयांमधील प्रकल्प अधिकारी, प्रकल्प सल्लागार, वरिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता, लेखापरीक्षक, जिल्हा समन्वय विधि अधिकारी, शिक्षक, अधीक्षक, माहिती अधिकारी अशा विविध ७४ संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय राज्य सरकारने मार्चमध्ये घेतला होता.तसेच शाळा खाजगकरणाच्या निर्णय घेतला गेला असून पेपरफुटी …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा खोचक टोला, … मंत्रालय सुद्धा गुजरातला हलवतील मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपावर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर बोलताना युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपासह राज्यातील शिंदे सरकारवर टीका केली. यावेळी आदित्य ठाकरे बोलताना म्हणाले , राज्यातील मिंदे यांच्या नेतृत्वाखालील फडणवीस-पवार यांचे सरकार हे तोडून मोडून हे सरकार बनलं आहे. आम्हाला वाटलं हे सरकार महाराष्ट्रासाठी काही करेल. मात्र या सरकारला आमच्यापेक्षा जास्त …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, तीन हजार अंगणवाडी मदतनीसांना मिळणार पदोन्नती पंतप्रधान मातृ वंदना योजनेतील ८ लाख १४ हजार मातांना

केंद्र सरकारच्या मदतीने राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते राज्यातील प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील ८ लाख १४ हजार मातांना ३२१ …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, शेतकरी आणि आरक्षणाचा प्रश्न भाजपामुळेच चिघळला… शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काँग्रेस पक्ष प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करेल

भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्याकडे शेतमाल आला की बाजारात किंमती पाडून शेतकऱ्यांना भाव मिळू दिला जात नाही. कांदा, सोयाबीन, धान, कापूस, डाळ कोणत्याच पिकाला भाव मिळत नाही. भाजपाच्या शेतीविरोधी धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. भाजपा सरकारमुळे शेतकऱ्यांवर वाईट दिवस आले आहेत. आता या सरकारचे काऊंट डाऊन …

Read More »

धनत्रयोदशीला सोने खरेदी करताना या टिप्स वापरा या आठ टीप्स वापरा

यंदा धनत्रयोदशी १० नोव्हेंबरला असून धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. अनेक लोक सोने खरेदी करण्याला यादिवशी प्राधान्य देतात. तुम्हीही धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. शुद्धता तपासणे गरजेचे तुम्ही खरेदी करत असलेल्या सोन्याची शुद्धता तपासणे गरजेचे आहे. भेसळयुक्त सोने …

Read More »

ठेवीदारांना आरबीआयची भेट आता १ कोटी रुपयांपर्यंतच्या एफडी मुदतीपूर्वी काढता येणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मुदत ठेवी (FD) ठेवणाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. आरबीआयने आज देशातील सर्व बँकांना १ कोटी रुपयांपर्यंतच्या सर्व एफडीवर मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा देण्यास सांगितले आहे. सध्या ही सुविधा १५ लाख रुपयांपर्यंत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने म्हटले आहे की बँकांना १ कोटी …

Read More »

पुढील महिन्यात १५ दिवस बँका सुट्टीवर दिवाळीसह या कारणासाठी बंद

नोव्हेंबरमध्ये १५ दिवस बँका बंद सध्या सणासुदीचा हंगाम सुरू असून विविध झोनमध्ये बँकांना सुट्टी असेल. महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी बँकेच्या शाखेत जावे लागत असेल तर ते वेळेवर पूर्ण करा. अन्यथा सुट्यांमुळे तुमचे काम रखडण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये अनेक सण येत आहेत. यामुळे विविध झोनमध्ये एकूण १५ दिवस बँका बंद राहतील. …

Read More »

प्रधानमंत्री जन धन योजनेत ओव्हरड्राफ्ट सुविधेसह अनेक फायदे, जाणून घ्या हे आहेत प्रमुख ४ फायदे

लोकांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवण्याच्या आणि प्रत्येक विभागातील लोकांना बँकिंग क्षेत्राशी जोडण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) सुरू केली होती. ही योजना २०१४ मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत भारतीय नागरिक शून्य शिल्लक ठेवून त्यांचे खाते उघडू शकतात. या खात्यावर चेकबुक, पासबुक, अपघात विमा, ओव्हरड्राफ्ट सुविधा याशिवाय …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, पंतप्रधान मोदी हे ग्रामपंचायतीचे सरपंच झालेत का ? मोदींच्या दौऱ्यावरून प्रकाश आंबेडकर यांची टीका

एखाद्या गावात कुठेही काहीही झाले तर उद्घाटन माझ्या हातूनच व्हावे असे ज्याप्रमाणे सरपंचास वाटते तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही वाटू लागले आहे असे सांगतानाच पंतप्रधान हे ग्रामपंचायतीचे सरपंच झाले आहेत का असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिर्डीत काही प्रकल्पांच्या लोकार्पणासाठी नरेंद्र मोदी …

Read More »