Editor

आयोगाच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांची वर्णी कि राज्याच्या मुख्य सचिवांची ? निवड समितीच्या अध्यक्षांनीच भरला अर्ज

मुंबईः विशेष प्रतिनिधी मागील तीन महिन्यापासून एमईआरसी अर्थात वीज नियामक आयोगाच्या अध्यक्ष पदासाठी सनदी अधिकाऱ्यांकडून लॉबींग सुरु असतानाचच आता या निवड समितीचे अध्यक्ष पदी असलेल्या राज्याच्या मुख्य सचिव संजयकुमार यांनी आयोगाच्या अध्यक्ष पदी आपला अर्ज भरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. सध्या राज्याच्या वीज नियामक आयोगाच्या अध्यक्षपदी माजी सनदी अधिकारी आनंद …

Read More »

शेतकऱ्यांनो वीज बीले भरा आणि ५० टक्के सवलत मिळवा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

मुंबई : प्रतिनिधी कृषीपंप वीजजोडणी धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी धाडसी पाऊल उचलले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. कृषीपंप वीज जोडणी धोरण-2020 चे लोकार्पण वर्षा येथील समिती कक्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. महावितरणने तयार केलेल्या कृषी …

Read More »

कोरोना: सलग चार दिवसांपासून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या स्थिर २ हजार १७१ नवे बाधित, २ हजार ५५६ बरे झाले तर ३२ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मागील चार दराज्यातील एकूण अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या स्थिर राहिली असून सातत्याने ४३ हजार ते ४४ हजाराच्या आत नोंदविली जात आहे. तसेच बाधित आढळून येण्याचे आणि बरे होवून घरी जाणाऱ्यांच्या संख्येतही स्थिरता आल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासात २,५५६ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने आतापर्यंत राज्यातील घरी जाणाऱ्यांची …

Read More »

स्व. प्रतापसिंह मोहिते पाटलांचे सुपुत्र लवकरच काँग्रेसमध्ये धवलसिंह मोहिते-पाटील यांनी घेतली प्रदेशाध्यक्ष थोरातांची भेट

मुंबईः प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्याचे माजी खासदार स्व.प्रतापसिंह मोहिते- पाटील यांचे चिरंजीव डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली असून ते लवकरच काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले. सोलापूरच्या राजकारणात स्व.प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे एक स्वतंत्र स्थान होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचा राजकिय वारसा त्यांचे सुपुत्र डॉ.धवलसिंह …

Read More »

मुख्यमंत्र्यांचा निर्धार, कर्नाटकातील मराठी प्रदेश पुन्हा राज्यात आणणारच राज्य सरकारकडून पहिल्यांदाच सीमाप्रश्नी जाहिर भूमिका

मुंबई : प्रतिनिधी सीमावासियांच्या पिढ्यान्-पिढ्या कर्नाटक सरकारच्या अत्याचाराला सामोऱ्या जात असून त्याविरुद्ध पूर्वीप्रमाणेच एकजुट करणे आवश्यक आहे. संपूर्ण महाराष्ट्र सीमावासींच्या पाठिशी असून न्यायालयात या प्रकरणात ठाम बाजू मांडण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याचे सांगून कर्नाटक व्याप्त महाराष्ट्राचा प्रदेश पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचा ठाम निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी टाळ्यांचा …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा तांडव टिमला सल्ला त्या सर्व उच्च न्यायालयात जा अंतरीम दिलासा नाहीच

मुंबईः प्रतिनिधी देशाच्या राजकारणात मागील पाच वर्षात झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर तांडव वेब सिरीजची निर्मित करण्यात आली. त्यामुळे देशभरातील विविध राज्यात या तांडव वेबसिरीजच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. सदर गुन्ह्यांप्रकरणी दिलासा मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात तांडव टिमने धाव घेतली. परंतु न्यायालयाने दिलासा देण्याऐवजी या टिमला त्या त्या उच्च न्यायालयात जावे …

Read More »

याच दिवसाची वाट पहात होते का?… आता काय बायडेनचा राजीनामा मागायचा का? शिवसेना प्रवक्ते खासदार संजय प्रवक्ते यांचा खोचक सवाल

मुंबई : प्रतिनिधी दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सरकारचे हे अपयश आहे. या अराजकासाठी दिल्लीत ठरवून पायघड्या घातल्या गेल्या. कोणाचा राजीनामा मागणार? सोनीया गांधी, ममता बॅनर्जी, ऊध्दव ठाकरे, शरद पवार की ज्यो बाईडनचा? असा खोचक सवाल शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी केंद्र सरकारला केला. त्याचबरोबर इस बात …

Read More »

दिल्लीतील परिस्थितीला मोदी सरकारचा अहंकार जबाबदार ! शेतकरी आंदोलन हाताळण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी: बाळासाहेब थोरात

मुंबई : प्रतिनिधी कृषी कायद्यांना विरोध करत शेतकरी ६१ दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. कडाक्याच्या थंडीतही हे आंदोलन सुरु असताना देशाचे प्रमुख म्हणून नरेंद्र मोदींनी या ऐतिहासिक आंदोलनाची साधी दखलही घेतली नाही. दिल्लीतील आजच्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले ते अयोग्य असून हिंसेचे समर्थन करता येणार नाही. परंतु या …

Read More »

ट्रॅक्टर रॅली: शरद पवार म्हणाले, पंतप्रधान मोदी जबाबदार पंतप्रधान मोदींमुळेच हिंसक वळण

मुंबई : प्रतिनिधी नवी दिल्लीत झालेल्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसक आंदोलनास पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला असून मागील ६१ दिवसांत त्यांची मानसिकता काय झाली हे पहावं लागेल असे सांगत पंतप्रधानांमुळेच त्यांनी आज वेगळा मार्ग निवडला असल्याचा आरोप त्यांनी केला. देशाच्या प्रजासत्ताक …

Read More »

ट्रॅक्टर रॅली : लाल किल्ला आणि हिंसेप्रकरणी संयुक्त शेतकरी संघटनेचा खुलासा ते आमचे नाहीत… करणारे आंदोलक नाहीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था लाल किल्ल्यासह दिल्लीतील ठिकठिकाणी हिंसक आंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलनकर्त्यांशी आमचा संबध नाही. टॅक्टर रॅलीच्या निमित्ताने यात सहभागी होण्यासाठी आलेल्या काही घुसखोरांकडून हे कृत्य करण्यात आल्याचा आरोप संयुक्त शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केला. आयटीओ येथे बॅरीकेड्स तोडून दिल्लीत घुसखोरी करून लाल किल्ल्यावर झेडे लावणे, नांगलोई, मुबारका चौक …

Read More »