Editor

कोरोना लस सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या किंमतीत पण जुलैमध्ये… सिरमचे इन्स्टीट्युटचे प्रमुख पुनावाला यांची माहिती

पुणे : प्रतिनिधी भारतासह जगाचे लक्ष लागून राहिलेल्या कोरोना लसीच्या तिसऱ्या चाचणीवर सगळ्यांच लक्ष आहे. तसेच त्याच्या यशस्वी ट्रायलनंतर लसीचे वितरण पहिल्यांदा भारतात होणार असून सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या किंमतीत ही लस उपलब्ध होणार असल्याची माहिती ऑक्सफर्ड विद्यापीठाची लस बनविणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टीट्युटचे प्रमुख अदर पुनावाला यांनी दिली. कोरोनावर लस बनविणाऱ्या …

Read More »

कोरोना : तपासण्या ७० हजाराहून अधिक मात्र बाधितांची संख्या नियंत्रणातच ५ हजार ९६५ नवे बाधित, ३ हजार ९३७ बरे झाले तर ७५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात दिवसाकाठी तपासण्यांचे प्रमाण ७० हजाराहून अधिक असूनही दैंनदिन बाधितांचे प्रमाण नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासात राज्यात ८६ हजार ५९८ तपासण्या करण्यात आल्यानंतर नवे बाधित ५ हजार ९६५ इतके आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १८ लाख १४ हजार ५१५ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या …

Read More »

या ७ सनदी अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या सामान्य प्रशासनाकडून आदेश जारी

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ७ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून राज्याच्या आयटी आणि सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव चंद्रा रस्तोगी यांची नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या प्रकल्प संचालक पदी नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर डॉ.एच.मोडक यांची सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपसचिव पदी नियुक्ती करण्यात आली. डॉ.संदिप राठोड यांची हाफकिन बायो-फार्मा कार्पोरेशनच्या …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा महा आघाडी सरकार नव्हे तर उच्च न्यायालयावर ठपका अर्णव गोस्वामी प्रकरणी भाजपाचा दावा निघाला खोटारडा

मुंबई : प्रतिनिधी अन्वय नाईकप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक तथा वृत्तनिवेदक अर्णव गोस्वामी यांच्यासह तीन जणांना ५० हजाराच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करत तपासप्रक्रियेत कोणतीही दखल द्यायची नाही असे निर्देश दिले. विशेष म्हणजे हा निकाल देताना राज्य सरकारने अर्थात अलिबाग पोलिसांनी केलेल्या कारवाईवर कोणतेही प्रश्नचिन्ह उभे न करता नाईकप्रकरणी …

Read More »

राऊत म्हणाले फडणवीसांना “कुंडल्या घेऊन बसलोय”, हि धमकीच होती ना शिवसेनेचा पलटवार

मुंबई: प्रतिनिधी वर्षपूर्तीनिमित्त दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विरोधकांना धमकी दिल्याचा आरोप आज विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस करत आहेत. मला वाटत नाही की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असं कुठेही बोलले. मात्र फडणवीसांना जर ही धमकीची भाषा वाटत असेल तर देवेंद्र फडणवीस हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सरकारविरोधात बोलणाऱ्यांच्या कुंडल्या …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंची वक्तव्ये प्रतिक्रिया द्यायच्या लायकीची नाहीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा टोला

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालेले आहे. त्यांना पाच वर्षे सरकार चालवायचं आहे. त्यांनी ते जरूर चालवाव आमची काही आडकाठी नाही. मात्रमहाविकास आघाडीचं सरकार हे सगळ्या बाबतीत अपयशी ठरलेलं आहे. राज्याच्या इतिहासात धमकावणारे मुख्यमंत्री कधीही पाहिलेले नाहीत. याच्यामागे हात धुवून लागू, त्याची खिचडी करू, याचा …

Read More »

कोरोना : ३ऱ्या दिवशीही बाधित- बरे होणाऱ्यांची प्रमाण तेच मात्र मृतकांमध्ये वाढ ६ हजार १८५ नवे बाधित, ४ हजार ८९ बरे झाले तर ८५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील तीन दिवसांपासून नव्याने बाधित आढळून येणाऱ्यांची संख्या ६ हजार तर बरे होणाऱ्यांची संख्या ४ हजारापार कायम राहिल्याने सध्या तरी कोरोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्रण कायम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर बाधितांच्या संख्येत वाढ होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्याप्रमाणात ती सत्यात उतरताना सध्यातरी दिसत नाही. …

Read More »

पुणे वगळता महाराष्ट्र आणि गोव्यातील सर्व न्यायालये सुरु मुंबई उच्च न्यायालयाकडून आदेश जारी

मुंबईः प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र आणि गोव्यातील सर्व न्यायालयांचे कामकाज सुरुवातीला थांबविण्यात आले. मात्र अनलॉक प्रक्रियेमध्ये ऑनलाईन सुरु करण्यास मंजूरी देण्यात आली. मात्र आता १०० टक्के क्षमतेसह दोन टप्प्यात पुणे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये १ डिसेंबर २०२० रोजीपासून न्यायालयीन कामकाज सुरु करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार एस.जी दिघे यांनी …

Read More »

ठाकरे सरकारने वैयक्तिक सुडाने पेटून महापालिकेला तोंडघशी पाडले भाजपा नेते अॅड. आशिष शेलार यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी कु-हेतू, वैयक्तिक सुडबुध्दीचे राजकारण महाराष्ट्रात गेल्यावर्षभर सुरु आहे. यावर आता मुंबई उच्च न्यायालयाने जणू शिक्का मोर्तबच केले. ठाकरे सरकारने, वैयक्तिक सुडाने पेटून मुंबई महापालिकेला तोंडघशी पाडल्याचा आरोप भाजपाचे माजी मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केला. आता कंगणा रनौत यांना नुकसान भरपाई द्यावी लागली तर…? कंगणा यांच्या विरोधात उभ्या …

Read More »

कंगनाला द्यायची नुकसानभरपाई व वकिलांची फी मुख्यमंत्री ठाकरेंच्या खिशातून द्या आ. अतुल भातखळकर यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी कंगना राणावतच्या घरावरील कारवाई बेकायदेशीर असल्याचा निर्णय देत उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला जोरदार चपराक लगावली आहे. मुंबई महानगरपालिकेकडून सूडबुद्धीने करण्यात आलेल्या कारवाईचा बोलविता धनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच होते, त्यामुळे ‘उखाड दिया’ म्हणणाऱ्यांनाच उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाद्वारे ‘उखाड दिया हैं’ अशी टीका भाजपचे मुंबई प्रभारी व कांदिवली …

Read More »