Editor

बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनींचा एसटीचा प्रवास होणार मोफत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि शिक्षणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींनीना एस.टी. प्रवास मोफत देण्याचा निर्णय राज्याच्या आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच एस.टी. महामंडळाच्या सवलतींची व्याप्ती वाढवण्याच्या निर्णयांर्तंगत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. यापूर्वी दहावी पर्यंतच्या …

Read More »

शरद पवारांनी खोटं बोलू नये भारिप नेते अँड. प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांवर पलटवार

मुंबईः प्रतिनिधी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी वगळता काँग्रेस आणि एमआयएमशी आघाडी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावरून भारिपवर टीका केली. त्याचा खरपूस समाचार घेत १९९७-९८ साली झालेल्या निवडणूकीत काँग्रेसचे अध्यक्ष सीताराम केसरी यांच्या बरोबर झालेल्या समझोत्यानुसार निवडणूक लढविली. त्यावेळी झालेल्या समझोत्यात शरद पवार हे …

Read More »

लग्नाला जा पण पेट्रोल, डिझेल आहेर द्या राज्यातील पेट्रोल नव्वदी पारवर काँग्रेसचे अनोखे आंदोलन

ठाणेः प्रतिनिधी पेट्रोलचा दर नव्वदीपार व एक लिटर डिझेलची किंमत 80 रूपयांवर गेल्याने आता पेट्रोलपंपांना संरक्षण देण्याची वेळ आली असून जनतेनेही लग्नात पेट्रोल, डिझेलचा आहेर देणे सुरु करावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे. राज्यात अगोदरच नव्वदी पार गेलेल्या पेट्रोलने आज मुंबई …

Read More »

द्राक्ष बागायतदार संघाचे कार्य आता शेतकऱ्यांच्या शिवारात पोहचावे द्राक्षसंघाकडून शेतकऱ्यांच्या असलेल्या अपेक्षा मांडणारा अभिजित झांबरे यांचा लेख

पुणे येथे नुकत्याच झालेल्या वार्षिक अधिवेशनात महाराष्ट्र राज्य द्राक्षबागायतदार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये संघाचे नूतन अध्यक्ष म्हणून श्री. राजेंद्रदादा पवार तर उपाध्यक्ष म्हणून श्री. शिवाजी पवार यांची निवड करण्यात आली. त्याचसोबत इतर विभागवार पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. सुरुवातीस या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करीत असतानाच त्यांच्या …

Read More »

म्हाडा, एसआरए इमारतींच्या पुर्नविकासासाठी आता ५१ टक्क्याची अट मुंबईसाठीच्या सारभूत स्वरुपाच्या फेरबदलांनाही राज्य सरकारची मंजुरी

मुंबई: प्रतिनिधी सुधारित विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत 33 (5), 33 (7), 33 (10) या नियमानुसार विकसित करावयाच्या प्रकरणांत 51 टक्के संमतीची अट समाविष्ट केली आहे. जेणेकरुन म्हाडाच्या जुन्या इमारती, उपकर प्राप्त इमारती, झोपडपट्ट्या यांचा पुनर्विकास सहजतेने होऊ शकेल. त्यामुळे निवाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. खाजगी अनआरक्षित जागांवर संक्रमण शिबीर (Transit camp) उभारण्याची तरतूद केली असून …

Read More »

अधिवेशनात आश्वासन देवूनही बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांना वेळच मिळेना विरोधी पक्षनेते आणि गृहनिर्माण विभागाकडून दोनवेळा स्मरणपत्रे

मुंबईः प्रतिनिधी मुंबईतील समता नगर पुर्नविकास प्रकल्पालाच्या मान्यतेवरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता हे संशयाच्या भोवऱ्यात आले. याविषयीचा मुद्दा अर्थसंकल्पिय अधिवेशनात विरोधकांनी उपस्थित करत राजीनाम्याची मागणी केल्यानंतर सदर प्रकरणी बैठक घेवून निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या आश्वासनास सहा महिन्याचा कालावधी लोटला तरी मुख्यमंत्र्यांना बैठकीसाठी वेळच मिळत …

Read More »

राष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष नाही मग पाठिंबा घेतला कशाला? शरद पवार यांचा आंबेडकरांना सवाल

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस धर्मनिरपेक्ष नसता तर अकोल्यात झालेल्या निवडणुकीत दोन वेळा प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला नसता, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी केली. भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरूवारी एका पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीबरोबर आघाडी न करण्याची घोषणा करताना राष्ट्रवादी जातीयवादी पक्ष असल्याचा आरोप …

Read More »

धन्यवाद सनातन संस्था, आता मी कोर्टातच सिध्द करेन नवाब मलिक यांनी स्विकारले सनातनचे आव्हान

मुंबईः प्रतिनिधी धन्यवाद सनातन संस्था…मला कोर्टात सिध्द करण्याची संधी दिली आणि मी ते कोर्टातच सिध्द करेन… अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सनातन संस्थेने पाठवलेल्या नोटीसीला उत्तर दिले आहे. सनातन संस्थेने आज नवाब मलिक यांना कोर्टाची नोटीस पाठवली आहे. त्या नोटीसीमध्ये सनातन संस्थेने संस्थेची बदनामी केल्याचे …

Read More »

रमाई आवास योजनेत यावर्षी तब्बल १ लाख १ हजार घरांना मंजूरी इतिहासात प्रथमच सामाजिक न्याय विभागाने गाठला उच्चांक- राजकुमार बडोले

मुंबई : प्रतिनिधी सामाजिक न्याय विभाग राबवत असलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत २०१८-१९ या वर्षात अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील तब्बल १ लाख १ हजार ७१४ गरीब नागरिकांना घरकुले मंजूर करण्यात आली असून आजवरच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने मंजूरी देणाचा हा विक्रमच म्हणावा लागेल, असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य …

Read More »

सामाजिक न्यायमंत्री बडोले आणि त्यांच्या पत्नी बनल्या गीतकार डॉ.आंबेडकरांच्या विचारावर लिहीलेल्या गाण्यांवरील युगंधर गीत अल्बमचे अनावरण

मुंबई : प्रतिनिधी सक्रिय राजकारणात राहुनही आपला छंद आणि आवड जपणारे राजकारणी फारच बोटावर मोजण्या इतके असतात. राजकारणात असूनही आपल्या कवितांमुळे वेगळा ठसा उमटविणारे माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव आदराने घेतले जाते. अगदी त्याच वाटेने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शारदा बडोले हे जात …

Read More »