मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपची बी टीम असल्याचा आरोप करण्यात येत होता. मात्र आता त्यांच्याकडून आघाडीत समाविष्ट करण्याबाबत चर्चा करण्यात येत आहेत. परंतु आम्ही भाजपची बी टीम आहोत का याचे स्पष्टीकरण सर्वात आधी कॉग्रेस-राष्ट्रवादीने करावे असा सवाल वंचित आघाडीचे प्रमुख अँड.प्रकाश आंबेडकर यांनी केला. भारिप-बहुजन संघाच्या कार्यालयात आयोजित …
Read More »मुख्यमंत्री म्हणतात, चव्हाणांसह काँग्रेसच्या आमदारांनो भाजपात या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट
मुंबईः प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आमदारांना भाजपात येण्यासाठी मुख्यमंत्री काँग्रेस आमदारांना रोज सतत फोन करत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. इतकंच नाही तर राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस फोडण्याचा प्रयत्नही मुख्यमंत्री आणि भाजपातले इतर नेते करत असून राष्ट्रवादी भाजपाला मदत करत असल्याचा आरोपही अशोक …
Read More »बापटांच्या सांसदीय खात्याचा कार्यभार तावडेंकडे पुण्याचे पालक मंत्री पद चंद्रकांत पाटलांकडे
मुंबईः प्रतिनिधी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरिष बापट हे लोकसभा निवडणूकीत खासदार झाल्याने त्यांच्याकडील सांसदीय कार्यमंत्री पदाचा कार्यभार शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे सोपविण्यात आला. तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाचा कार्यभार पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मांटुंगा येथील षण्मुखानंद हॉल येथे झालेल्या …
Read More »अक्कलकोट तीर्थक्षेत्रासाठी २० कोटी रुपयांचा निधी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार घोषणा
मुंबई : प्रतिनिधी अक्कलकोट नगर परिषदेच्या इमारत बांधकामासाठी १३ कोटी, येथे येणाऱ्या भाविकांच्या कार पार्किंग साठी ३ कोटी रु, शौचालय बांधकामांसाठी ३ कोटी रुपये आणि गार्डन विकासासाठी १ कोटी रुपये असे मिळून २० कोटी रुपये नगर विकास विभागाला दिले जातील असे अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. काल अक्कलकोट तीर्थक्षेत्राच्या …
Read More »सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांमध्ये जर्मनीने गुंतवणूक वाढवावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिपादन
मुंबई : प्रतिनिधी जर्मन उद्योजकांनी उद्योग उभारणीसाठी महाराष्ट्राला नेहमीच प्राधान्य दिले आहे. यापुढे तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशिल इंटलिजन्स) यासह सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्येही जर्मनीने गुंतवणूक वाढवावी, यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची राज्याची तयारी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे. लिन्डर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची …
Read More »गृहकर्ज, वाहन कर्ज स्वस्त होणार रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेट .२५ टक्के कपात
मुंबईः प्रतिनिधी दिवसेंदिवस वाढती अन्नधान्याची महागाई आणि मंदावलेला विकास दरामुळे मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्याजदर कपातीचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेत आर्थिक वर्ष २०१९-२० मधील दुसरे द्विमासिक पतधोरण गुरुवारी जाहीर करण्यात आले. बँकेच्या या निर्णयामुळे गृहकर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्यांदाच व्याज दरात बदल करण्यात …
Read More »अंजली दमानियांचे पावने दोन लाखाचे घड्याळ सापडले चादरीत अडकले मात्र होता चोरीचा संशय
औरंगाबादः प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या सोमवारी काही खाजगी कामानिमित्त शहरात आल्या असतांना त्यांचे पावणे दोन लाख रु. किमतीचे घड्याळ हरवले व पोलिसांत तक्रार करताच सापडले. या प्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी पाच संशयित ताब्यात घेताच घड्याळ दमानिया थांबलेल्या खोलित चादरीला अडकलेल्या अवस्थेत सापडले. अंजली दमानिया सोमवारी रात्री ९.३० वा. …
Read More »जिथे सत्ता तिथे राधाकृष्ण विखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी राधाकृष्ण विखे पाटील यांचं कुटुंब जिथे सत्ता तिथे, त्यामुळे ते सत्तेशिवाय राहू शकत नाही असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आमदारपदाच्या राजीनाम्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता नवाब मलिक यांनी वरील आरोप केला. ९५ मध्ये शिवसेनेची सत्ता आली. त्यावेळी राधाकृष्ण विखे …
Read More »भाजपाचे सरकार कोणताही भेदभाव न करता जनतेची सेवा करेल प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे प्रतिपादन
मुंबईः प्रतिनिधी भाजपाने लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणि कामावर जिंकली. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपार कष्ट केले व त्याचे पक्षाला फळ मिळाले. मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामामुळे जनतेने विश्वास ठेवला. आपण खात्री देतो की, भाजपा आघाडी सरकारचे काम पारदर्शी असेल आणि हे सरकार कोणताही …
Read More »पालिकेच्या जुन्या इमारती आणि पुर्नविकासाच्या करारनाम्यावर नाममात्र शुल्क राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबईः प्रतिनिधी शहरातील मुंबई महानगरपालिकेच्या जून्या इमारती व चाळींच्या पुर्नविकासाला गती देण्यासाठी यानिमित्ताने होणाऱ्या त्रिपक्षीय करारावर फक्त १००० हजार रूपयांचे नाममात्र शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे महापालिकेच्या जून्या इमारती आणि चाळींच्या पुर्नविकासाला गती मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या इमारती, चाळींचा पुर्नविकास होता सदर ठिकाणची …
Read More »
Marathi e-Batmya