Editor

मुंबई महानगरपालिकेतील २७०० सफाई कर्मचाऱ्यांना सामावून घ्या तीन महिन्यात सामावून घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २७०० सफाई कामगारांपैकी ज्या कामगारांच्या नावातील इंग्रजी स्पेलिंगमुळे सेवेत सामावून घेण्यास अडचणी येत आहेत, त्या कामगारांकडून क्षतिपूर्ती बंधपत्र (इंडेमिटी बाँड) घेऊन त्यांना येत्या तीन महिन्यात सेवेत सामावून घ्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील २७०० सफाई कामगारांना सेवेत घेण्यासाठी येणाऱ्या अडचणीसंदर्भात आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

शिवसैनिकांनो फक्त मतच नाहीतर मनही जिंकायचं शिवसेना नेते आदीत्य ठाकरे यांचा निर्धार

मुंबई : प्रतिनिधी आगामी निवडणूका कधीही लागू शकतात. त्यामुळे शिवसेनेने केलेली कामे जनतेपर्यंत घेवून जायची असल्याने फक्त जनतेची मतेच नाहीतर मनही जिंकायची अशी घोषणा राज्यात एकहाती सत्ता आणण्यासाठी स्वबळावर निवडणूका लढायच आणि जिंकायचच असा निर्धार शिवसेनेचे युवा नेते आदीत्य ठाकरे यांनी केले. शिवसेनेच्या ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात गोरेगांव …

Read More »

शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या राष्ट्रीय आणि जिल्हा सहकारी बँकांवर कारवाईचे संकेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी ऐन खरीप हंगामाच्या काळात पीक पेरणीसाठी लागणाऱ्या खर्चासाठी शेतकऱ्यांकडून बँकाकडे कर्जाची मागणी करण्यात येत आहे. मात्र राष्ट्रीयकृत बँका आणि सहा जिल्ह्यातील जिल्हा सहकारी बँकांकडून कर्ज देण्यास नकार दिला जात असल्याच्या तक्रारी येत असून कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्याबाबत केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल आणि राज्याच्या सहकार …

Read More »

आदीवासी समाजाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समित्याची पदे भरण्याचे आदेश कोळी समाज समन्वय समितीच्या प्रयत्नाला यश

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अनुसूचित जमातीमधील जातींना तातडीने जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी तपासणी समित्यांची पदे भरण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिले. या आदेशानुसार अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांची रिक्त पदे भरण्याबाबत आदीवासी कोळी समाज समन्वय समितीने केलेल्या प्रयत्नाला यश आले असून आदीवासी मंत्री विष्णू सवरा यांनी याबाबत आदेश …

Read More »

ई-मेल, मोबाईलच्या जमान्यात फोन आणि टपालासाठी आमदारांना मिळतात २० हजार आमदारांच्या खिशात अधिकची रक्कम पडावी म्हणून सरकारकडून सोय

मुंबई : प्रतिनिधी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजीटल महाराष्ट्रची घोषणा केली. या घोषणेप्रमाणे महाराष्ट्र विधिमंडळाकडून या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी सुरुवातीला विधान परिषदेच्या सर्व सदस्यांना तर दुसऱ्या टप्प्यात विधानसभेच्या सदस्यांना टँबचे वाटप करण्यात आले. तरीही विधिमंडळ आणि राज्य सरकारकडून या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना फोन आणि टपालासाठी दर महिन्याला २० हजार …

Read More »

राज्यातील सर्व शाळांमध्ये दर महिन्याच्या २१ तारखेला योग दिन साजरा होणार शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली असून या दिवशी ‘योग दिन’ साजरा केला जातो. महाराष्ट्रातही शाळा महाविद्यालयात यादिवशी ‘योग दिन’ साजरा केला जात असताना, दर महिन्याच्या २१ तारखेला योगासाठी स्वतंत्र वेळ राखून ठेवावा, अशा सूचना शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले. आज सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तावडे यांनी राज्यभरातील क्रीडा …

Read More »

मंत्रालयात महापुरूषांच्या विचारांचा जागर महापुरूषांची संयुक्तीक जयंती उत्साहात साजरी

मुंबई : प्रतिनिधी “शिवराया – भिमराया दोघांनी झिजवली काया दोघांचाही जगी गाजावाजा एक रयतेचा राजा एक विद्येचा राजा…” या पक्तींनी मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगण दुमदुमुन गेले होते. सप्तखंजेरी वादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी आपल्या प्रबोधनात्मक अभंगाने आणि खंजेरीच्या खिळवुन ठेवणा-या नादाने प्रसन्नावस्थेतील वातावरण अधीकच मोहक केले…निमीत्त होते मंत्रालयातील अनुसुचित जाती, जमाती, …

Read More »

आरक्षणवादी आणि आरक्षण विरोधी गटात दंगल घडविण्याचा सरकारचा प्रयत्न भारिपचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशात हिंदू व मुस्लिम अशी धार्मिक दंगे होत नाहीत. त्यामुळे आरक्षणवादी आणि आरक्षण विरोधी यांच्यात जातीय दंगली घडविण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा असल्याचा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी आज बुधवारी केला. भिमा कोरेगांव येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणात एल्गार परिषदेच्या नेत्यांना अटक करण्याचे सत्र राज्य …

Read More »

आगामी खरीप हंगामासाठी बियाणं आणि खतांची मुबलक उपलब्धता कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी आगामी खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडे बियाणं आणि खतांची कोणतीही कमतरता नाही. शेतकऱ्यांना गरजेनुसार त्याची पुर्तता केली जाईल, अशी माहिती कृषीमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज दिली. तसेच पीक विम्यासाठी नोंदणी सुरु झाली असून, शेतकऱ्यांनी त्याचा वेळेत लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी केले. कृषी व फलोत्पादन आणि कृषी …

Read More »

सीडीपीक्यू, बॉम्बार्डिअर राज्यात गुंतवणूक करणार महाराष्ट्र-क्युबेकमध्ये आर्थिक सहकार्याच्या करारावर स्वाक्षऱ्या

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र आणि कॅनडाच्या क्युबेक प्रांतातील आर्थिक सहकार्य अधिक दृढ होणार असून माहिती-तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, एरोनॉटिक्स, ऊर्जा, आर्टिफिशियल इंटिलिजन्स आणि आदिवासी कल्याण आदी क्षेत्रातील व्यापक सहकार्याबाबतच्या महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्यूबेकचे पंतप्रधान फिलिप क्युलार्ड यांनी आज स्वाक्षरी केली. यासोबतच निधी व्यवस्थापनातील सीडीपीक्यू या संस्थेसह बॉम्बार्डिअर या …

Read More »