२०२४ च्या विधानसभा निवडणूकीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांनी दिलेल्या निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रामध्ये मुलगा सिद्धांत शिरसाट याच्या नावे एक रूपयांची मालमत्ता नसल्याची माहिती दिली होती. तसेच त्यांच्या नावे कोणतीही संपत्ती नसल्याचे सांगितले होते. मग कोणतीही मालमत्ता आणि संपत्ती नावे नसताना हॉटेल विट्स खरेदी …
Read More »मंत्रीच आमदाराला मंत्री म्हणून संबोधतो तेव्हा…. सॉरी म्हणत मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मागितली माफी
विधिमंडळाच्या कामकाजात तसे पाह्यला गेले तर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये होत असलेल्या आरोप-प्रत्यारोप आणि कधी खडाजंगीमुळे वातावरण तप्त होते. तर कधी अनेकां आमदार, मंत्री किंवा दोन पक्षामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे विधिमंडळातील वातावरण क्षुब्ध पाहिल्याचे आपण अनेकांनी पाहिले असेल. मात्र रोजच्या कामकाजाच्या मानसिक गोंधळामुळे सत्ताधारी पक्षातील एक मंत्री दुसऱ्या सत्ताधारी …
Read More »केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून ८ वा वेतन आयोग ? कर्मचाऱ्यांना मिळणार तीन पट वाढीव वेतन
या वर्षाच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेला आठवा केंद्रीय वेतन आयोग (CPC) २०२७ च्या सुमारास लागू होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे संपूर्ण भारतातील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेत मोठी सुधारणा होईल. जरी अधिकृत कार्यक्षेत्र, अध्यक्ष आणि आयोग सदस्यांची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी, सुरुवातीच्या अंदाजांमुळे सरकारी सेवा वर्तुळात लक्षणीय अपेक्षा …
Read More »अमेरिका जगातील १०० देशांवर लावणार १० टक्के टॅरिफ ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांची माहिती
१ ऑगस्ट २०२५ पासून अमेरिका सुमारे १०० देशांमधून होणाऱ्या आयातीवर १०% परस्पर कर लादणार आहे, ज्याचे वर्णन अधिकाऱ्यांनी जागतिक व्यापार धोरणात व्यापक बदल असे केले आहे. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी या निर्णयाची पुष्टी केली आणि संकेत दिला की बेसलाइन टॅरिफ व्यापकपणे लागू होईल—अगदी सध्या वॉशिंग्टनशी वाटाघाटी करणाऱ्या देशांनाही. …
Read More »माजी लष्कर प्रमुख एमएम नरवणे म्हणाले, संरक्षण स्थळाचा परिसर नो फ्लाय झोन करा लांब पल्ल्याच्या हल्ल्यानंतर माजी लष्कर प्रमुख एमएम नरवणे यांची शिफारस
युक्रेनच्या रशियावरील लांब पल्ल्याच्या हल्ल्यांपासून ते इस्रायलच्या इराणमध्ये खोलवर केलेल्या गुप्त हल्ल्यांपर्यंत, ड्रोन आता आधुनिक संघर्षाच्या पुस्तकाचा भाग आहेत. भीती अशी आहे की या युक्त्या भारतासह जगाच्या इतर भागात सहजपणे कॉपी केल्या जाऊ शकतात. माजी लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी अलीकडेच ही चिंता व्यक्त केली आणि ड्रोन कोण बनवते, ते …
Read More »द्विपक्षिय व्यापार वाटाघाटीवर पियुष गोयल नंतर शिवराज सिंह चौहान म्हणाले, तडजोड नाही वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या मतानंतर शिवराज सिंह चौहानही भूमिका
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार वाटाघाटी एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचत असताना, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केले आहे की नवी दिल्ली मुख्य हितांशी तडजोड करणार नाही. “‘राष्ट्र प्रथम’ हा आमचा मूळमंत्र आहे. दबावाखाली कोणतीही वाटाघाटी होणार नाही. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन वाटाघाटी केल्या जातील. भारत कोणत्याही प्रकारच्या …
Read More »सीायआयचे अध्यक्ष राजीव मेमानी म्हणाले, सखोल सुधारणांचा पाठिंबा असेल तरच…. सेमिकंडक्टर प्रकल्पात राष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक वातावरण
भारताचा महत्त्वाकांक्षी सेमीकंडक्टर प्रोत्साहन राष्ट्रीय स्पर्धात्मक धार म्हणून उदयास येऊ शकतो – परंतु जर त्याला जलद मंजुरी आणि खालपर्यंत सखोल सुधारणांचा पाठिंबा असेल तरच, असा इशारा भारतीय उद्योग महासंघाचे (सीआयआय) अध्यक्ष राजीव मेमाणी यांनी दिला. राजीव मेमाणी म्हणाले की, भारतीय सेमीकंडक्टर मिशन धोरणात्मक महत्त्वाचे आहे आणि ते चांगले योगदान देईल… …
Read More »ॲड प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, कर्नाटकात अनुसूचित जातींच्या बनावट सर्वेक्षणाचा कट आरक्षणावरून काँग्रेसवर आरोप
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षावर कर्नाटकात अनुसूचित जातींच्या (SC) संदर्भात बनावट सर्वेक्षण करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी समाजमाध्यमांवर एक्स x (ट्विटर) राहुल गांधी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना टॅग करत, काँग्रेसवर अनुसूचित जातींना फसवण्याचा कट रचल्याचा प्रश्न विचारला आहे. त्यांनी थेट राहुल …
Read More »आशिष शेलार यांची ठाकरे बंधूवर टीका, एकाचं भाषण अपूर्ण आणि दुसऱ्याचं अप्रासंगिक महाराष्ट्रात कायदेशी राहणाऱ्याला कोणी कारण नाही
दोन भाऊ एकत्र झाले खूप छान झालं. दोन कुटुंब एकत्र झाली आम्हाला आनंदच आहे, कारण हिंदू जीवन पद्धती आणि हिंदू व्यवस्था यामध्ये कुटुंबाचं महत्त्व खूप आहे आणि हे मानणारी आमची विचारधारा आहे. त्यांच्या भाषणाबद्दल सांगायचंच झालं तर, एकाचं भाषण अपूर्ण आणि दुसऱ्याचं भाषण अप्रासंगिक तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव, अशी टीका …
Read More »मतदारयाद्यातील गैरप्रकार रोखण्यासाठी काँग्रेसची समिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षते खालील समिती उपाय सुचवणार
विधानसभा निवडणुकीत मतदारयाद्यात विविध मार्गाने गैरप्रकार करून भाजपाने विजय मिळवला आहे हे उघड झालेले आहे. निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपाने चोरीच्या मार्गाने सत्ता मिळवली पण यापुढे असे प्रकार होऊ नयेत, ते कसे रोखता येतील यावर उपाय सुचवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक समिती गठीत केली आहे. …
Read More »
Marathi e-Batmya