Editor

वर्षा गायकवाड यांचा आरोप, बीएमसीच्या शाळा खाजगी लोकांच्या घशात घालण्याचा घाट मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाविरोधात मुंबई काँग्रेस आक्रमक, मंत्री लोढा व सरकारला बांगड्यांचा आहेर

शिक्षण व आरोग्य हे जनतेचे मुलभूत अधिकार आहेत परंतु भारतीय जनता पक्ष गोरगरिब जनतेच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू पहात आहे. मुंबई महानगर पालिकेने सर्वसामान्य समाजातील मुलांना चांगले व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून १०० कोटी रुपये खर्च केले आहेत.भाजपा सरकार मात्र स्वयंसेवी संस्थांच्या नावाखाली या शाळा खाजगी लोकांच्या हाती देत आहे. …

Read More »

डॉ एस जयशंकर यांची टीका, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा धोरण राबविणारा दुसरा कोणी नाही भारतावर टॅरिफ आकारणीवरून आणि परराष्ट्र धोरणावरून केली टीका

सध्याच्या राष्ट्राध्यक्षांएवढे सार्वजनिकरित्या परराष्ट्र धोरण राबविणारा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष कधीच नव्हता अशी टीका परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणाचे वर्णन केले. दिल्लीतील कार्यक्रमात बोलताना डॉ एस जयशंकर म्हणाले, हे स्वतःच एक पाऊल आहे जे केवळ भारतापुरते मर्यादित नाही… राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा जगाशी वागण्याचा मार्ग, अगदी त्यांच्या …

Read More »

इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी म्हणाले, …पण लोकशाहीच आव्हानाखाली एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांच्याविरोधात इंडिया आघाडीचे उमेदवार

सत्ताधारी एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांची उमेदवारी भाजपाने जाहिर केल्यानंतर विरोधी पक्ष अर्थात इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी शनिवारी (२३ ऑगस्ट २०२५) देशात “लोकशाहीमध्ये कमतरता” असल्याचे सांगत संविधान “तणावाखाली” असल्याचे मत व्यक्त करत संविधानाचे रक्षण आणि संरक्षण करण्याचे वचन दिले. एका वृतत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत न्यायमूर्ती बी …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा मोदी वर हल्लाबोल, गरम सिंदूरचं आता काय कोल्ड्रिक्सं झालं काय? भारत-पाक क्रिकेट सामन्यावरून उद्धव ठाकरे यांची टीका

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानस्थित दहशतवादी तळावर हल्ले करून उद्धवस्त केले. तत्पूर्वी बिहारमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करण्यासाठी गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरे शरीर मे खून नही तो गरम सिंदूर बह रहा है असे वक्तव्य करत उपस्थित समुदायाला भावविवश केले. त्यास तीन चार महिनेच उलटून …

Read More »

बेरोजगार प्रश्नी छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा रोजगार सत्याग्रह २५ ऑगस्टला रोजगार यात्रा आणि तिरंगा यात्रा

राज्य सरकारच्या विविध विभागात तब्बल २.५ लाख रिक्त पदे असूनही नोकर भरती केली जात नाही. लाखो तरुणांच्या भविष्याशी सरकार खेळ खेळत आहे. रिक्त जागा असतानाही सरकार मात्र कंत्राटीपद्धतीने भरती करत आहे. काँग्रेस पक्ष या बेरोजगारी विरोधात आवाज उठवत असून छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी २५ ऑगस्ट रोजी “रोजगार सत्याग्रह व तिरंगा …

Read More »

भारत ब्राझिलसोबत इंधनासाठी करणार करार अमेरिकेमुळे रशियाशी तेल व्यापार कमी केल्यानंतर ब्राझिलशी करार करणार

एस अँड पी ग्लोबल कमोडिटी इनसाइट्सनुसार, शुल्क अनिश्चितता आणि अमेरिकेसोबत वाढत्या व्यापार चिंतांदरम्यान, भारत ब्राझीलसोबत तेल व्यापार वाढवण्याच्या संधी शोधत असल्याचे दिसून येत आहे. रशियाकडून देशात तेलाचा प्रवाह सुरू असताना, भारतीय रिफायनर्स त्यांच्या सोर्सिंगमध्ये विविधता आणत आहेत – यामुळे ब्राझिलियन कच्च्या तेलाचा प्रवाह भारतात येऊ शकतो. भारत आणि ब्राझील दोघांनाही …

Read More »

भारताचे ब्रिक्स राष्ट्रे आणि अमेरिकेशी व्यापारी संबध बदलाच्या वळणावर धोरणात्मक निवडी संदर्भात भूमिका घेणे कठीण बनत चाललेय

भारताचे ब्रिक्स राष्ट्रे आणि अमेरिकेसोबतचे व्यापारी संबंध झपाट्याने वेगळे होत आहेत, ज्यामुळे जागतिक व्यापार तणावाच्या काळात नवी दिल्लीसाठी धोरणात्मक निवडी कठीण होत आहेत. एक्स X (पूर्वीचे ट्विटर) वरील एका पोस्टमध्ये, नॅटिक्सिस येथे उदयोन्मुख आशियामध्ये तज्ज्ञ असलेले वरिष्ठ अर्थशास्त्रज्ञ त्रिन्ह गुयेन यांनी लिहिले की, “ब्रिक्ससाठी, भारत ही मोठी मागणी बाजारपेठ आहे …

Read More »

ओला इलेक्ट्रिक आयपीओतून उभारलेल्या निधीचे पुर्नवाटप करणार भागधारकांची मान्यता मिळवली

ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडने शुक्रवारी सांगितले की त्यांनी त्यांच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग अर्थात आयपीओ द्वारे उभारलेल्या निधीचे पुनर्वाटप करण्यासाठी भागधारकांची मान्यता मिळवली आहे. बेंगळुरूस्थित कंपनीने २०२४ मध्ये सूचीबद्ध झाल्यानंतरची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) संपवली. बीएसई फाइलिंगमध्ये, फर्मने म्हटले आहे की ९९ टक्के भागधारकांनी आयपीओ उत्पन्नाचे पुनर्वाटप करण्याच्या ठरावाच्या बाजूने …

Read More »

फुजीफिल्म म्हणते, आरोग्यसेवा विस्तारणार, २०२९ पर्यंत दुहेरी अंक मागील तीन ते पाच वर्षात व्यवसायात वाढ

फुजीफिल्म FUJIFILM इंडिया आरोग्यसेवा विस्ताराच्या पुढील टप्प्यासाठी सज्ज होत आहे, ज्याचे उद्दिष्ट २०२९ पर्यंत नवीन सुविधा, व्यापक सेवा व्याप्ती आणि देशभरात मजबूत भागीदारीसह दुहेरी अंकी वाढ राखणे आहे. “आमचा आरोग्यसेवा व्यवसाय गेल्या तीन ते पाच वर्षांत सातत्याने वाढला आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की ही प्रगती सुरूच राहील. सीटी आणि …

Read More »

जीएसटीमधील कर बदलामुळे अनेक वस्तू स्वस्त होण्याचा अंदाज बाजारातील आर्थिक व्यवहारात वाढ होण्याची शक्यता

भारताच्या प्रस्तावित जीएसटी २.० फेरबदलामुळे ग्राहकांच्या खर्चात वाढ होऊ शकते, प्रमुख क्षेत्रांमध्ये मागणी पुन्हा वाढू शकते आणि व्यवसायांसाठी अनुपालनाचा भार लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. विमा क्षेत्रासाठी, बजाज अलायन्झ लाईफ इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ तरुण चुघ यांनी एका वृत्तवाहिनीशी केलेल्या विशेष गप्पांमध्ये म्हटले आहे की, “जीवन आणि आरोग्य विम्यावरील …

Read More »