राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अर्थात एनपीएस NPS ने २०२४-२५ या आर्थिक वर्षात १२ लाखांहून अधिक नवीन खाजगी क्षेत्रातील ग्राहकांची भर घालून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे, ज्यामुळे मार्च २०२५ पर्यंत एकूण ग्राहकांची संख्या १६५ लाखांहून अधिक झाली आहे. ही कामगिरी खाजगी व्यक्तींमध्ये एक व्यवहार्य निवृत्ती नियोजन पर्याय म्हणून एनपीएस NPS चे …
Read More »सायबर सुरक्षेसाठी आता आरबीआयचे Bank.in सर्व बँका Bank.in डोमेनखाली आरबीआयच्या नियंत्रणाखाली
आरबीआय अर्थात भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना त्यांचे डिजिटल ऑपरेशन्स ‘बँक.इन’ डोमेनवर संक्रमण करण्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२५ ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. देशभरातील ऑनलाइन बँकिंग सेवांच्या सुरक्षा पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी हा निर्देश देण्यात आला आहे. डोमेन नावाचे मानकीकरण करून, आरबीआय डिजिटल बँकिंग अधिक सुरक्षित आणि वापरकर्ता-अनुकूल बनवण्याचे उद्दिष्ट ठेवते, …
Read More »आयएमएफचा अंदाजः टॅरिफ धोरणामुळे भारताच्या विकास दरावर परिणाम ६.२ इतका विकास दर राहणार असल्याचे भाकित
आयएमएफ (IMF) अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने २०२६ च्या आर्थिक वर्षासाठी भारताच्या वाढीच्या अंदाजात कपात करण्याची घोषणा केली आहे, तो ६.२% पर्यंत कमी केला आहे. आर्थिक अंदाजांवर परिणाम करणाऱ्या टॅरिफ धोरणांशी संबंधित अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर हे समायोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणे अस्थिर राहिल्यामुळे सध्याच्या परिस्थितीमुळे आवश्यक असलेल्या सावध दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आयएमएफचा …
Read More »हिंदी भाषेवरून राज्य सरकारची माघारः आता अनिवार्य नाही तर ऐच्छिक राहणार शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची माहिती
राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यात राज्यातील विद्यार्थी उद्याच्या स्पर्धेत कुठेही कमी पडू नयेत याचीही दक्षता घेतली जात आहे. सर्व शाळांमध्ये मराठी विषय बंधनकारक असून इंग्रजी भाषा शिकविण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. आता नवीन धोरण राबविताना सुकाणू समितीने घेतलेल्या निर्णयानुसार पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी …
Read More »युपीएससीचा अंतिम निकाल जाहीरः महाराष्ट्रातून ९० हून अधिक उमेदवार यशस्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत १००९ विद्यार्थी उत्तीर्ण
युपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२४ चा अंतिम निकाल जाहीर झाला असून देशभरातून एकूण १००९ उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातून ९० हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. अर्चित पराग डोंगरे राज्यातून प्रथम आले असून देशात ३ रा क्रमांक पटकाविला आहे. तर शिवांश सुभाष जगदाळे यांना …
Read More »मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या घरांची निर्मिती वितरण धोरणात सुधारणा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबईतील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या बांधकामामुळे बाधित होणाऱ्यांसाठी जास्तीत जास्त सदनिकांचे उपलब्ध व्हाव्यात यासाठीच्या आणि त्यांच्या वितरणाच्या सुधारित धोरणास आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयाच्या अनुषंगाने गृहनिर्माण विभागाच्या यापुर्वीच्या १९ ऑगस्ट २०२४ च्या शासन निर्णयात सुधारणा व स्पष्टीकरणाचा समावेश करण्यात येणार …
Read More »एकनाथ शिंदे यांचे आदेश, १५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करा जिल्हा प्रशासनाने प्रत्यक्ष फिल्डवर उतरून उपाययोजना करावी
ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा तीव्र आहे त्यामुळे पुढील दोन महिने पिण्याचे पाणी जपून वापरा असे निर्देश देतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदा आणि मुख्याधिकारी यांना प्रत्यक्ष फिल्डवर भेटी देऊन पाण्याची सद्यस्थिती जाणून घेण्याच्या व टंचाई असलेल्या भागात तात्काळ …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय सावित्रीबाई फुले स्मारकासाठी १४२ कोटींची तरतूद, गोसीखुर्दसाठी २५ हजार कोटी रूपयांची तरतूद, कामगार संहिता
राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत जवळपास ८ निर्णय घेण्यात आले. या बैठकीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी १४२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या गोसीखुर्द धरणाच्या ऱखडलेल्या कामासाठी २५ हजार ९७२ कोटी रूपयांच्या खर्चास मंजूरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र कामगार संहिता नियमास मान्यताही देण्यात आली. विभागीय …
Read More »कामगार कल्याण मंडळाकडून या कर्मचाऱ्यांना पुरस्कार जाहिर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून जाहिरः विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार २०२३ जाहीर
राज्य शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून दिले जाणारे कामगार भूषण व विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार २०२३ कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी जाहीर केले आहेत. कामगार भूषण पुरस्कारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील बजाज ऑटो लिमिटेडचे कामगार श्रीनिवास कोंडिबा कळमकर यांची निवड करण्यात आली आहे. कामगारांसाठी असलेल्या या सर्वोच्च पुरस्कारासाठी राज्यातून केवळ …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, काँग्रेस पक्ष राज्यात ‘संविधान बचाव’ व ‘सद्भावना यात्रा’ काढणार नाशिकमध्ये २९ एप्रिलला सद्भावना यात्रा, १ मे रोजी सद्भावना सत्याग्रह तर ४ व ५ रोजी परभणीत यात्रा
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार राज्यात संविधान बचाव यात्रा तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित सद्भावना यात्रा काढण्यात येणार आहेत. २९ एप्रिलला नाशिक येथे सद्भावना यात्रेचे आयोजन केले असून १ मे रोजी सद्भावना सत्याग्रह तर ४ व ५ मे रोजी परभणी येथे सद्भावना यात्रा व संविधान बचाव यात्रेचे आयोजन केले …
Read More »
Marathi e-Batmya