Editor

गौरी गणपती उत्सवानिमित्त शिधापत्रिकाधारकांना मिळणार “आनंदाचा शिधा” १ कोटी ७० लाख ८२ हजार ८६ शिधापत्रिकाधारकांना मिळणार लाभ

यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील १ कोटी ७० लाख ८२ हजार ८६ शिधापत्रिकाधारकांना “आनंदाचा शिधा” वितरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रती संच १०० रुपये या सवलतीच्या दराने मिळणाऱ्या या “आनंदाचा शिधा” संचामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल या शिधा जिन्नसांचा समावेश असणार आहे. …

Read More »

धान्याला देण्यात आलेली अनुदानाची आकडेवारी वास्तविक नाही वित्त सचिव टी व्हि सोमनाथम यांचे प्रतिपादन

अन्न अनुदानाच्या संख्येतील सुधारणा मागील थकबाकीचे पेमेंट दर्शवते आणि वास्तविक कपात नाही. बिझनेसलाइनला दिलेल्या मुलाखतीत वित्त सचिव टी व्ही सोमनाथन म्हणाले की खतासाठी सबसिडी संख्या कमी आयात किंमत दर्शवते. सोमनाथन पुढे बोलताना म्हणाले की, खाद्य अनुदान कपात मुख्यत्वे आहे, कारण गेल्या वर्षी भरलेल्या जुन्या खरेदीसाठी राज्यांना काही थकबाकी भरायची होती. …

Read More »

ग्रोव्ह कंपनीचे दोन एनएफओ कोटक महिंद्राकडून बाजारात निफ्टी बाजारात २५ तारखेपासून सबस्क्रिप्शन सुरु

कोटक महिंद्रा अॅसेट मॅनेजमेंटने Kotak Nifty Midcap 50 Index Fund लाँच केला आहे. निफ्टी मिडकॅप ५० इंडेक्सची प्रतिकृती बनवण्यासाठी किंवा ट्रॅक करण्यासाठी ही एक ओपन-एंडेड योजना आहे. नवीन फंड ऑफर (NFO) २५ जुलै रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडली गेली आणि ८ ऑगस्ट रोजी बंद होईल. मुख्य गुंतवणुकीचे उद्दिष्ट हे आहे की, मूळ …

Read More »

राज्य सरकारकडून बेरोजगार-रोजगाराचा डेटा केंद्र सरकार गोळा करणार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली २० विभागांची बैठक लवकरच

रोजगार निर्मितीला केंद्रीय अर्थसंकल्पाचे प्रमुख प्राधान्य असल्याने, कामगार आणि रोजगार मंत्रालय आता मंत्रालये आणि राज्यांमध्ये नियमित रोजगार- बेरोजगारीचा डेटा संग्रहित करण्यासाठी एकात्मिक यंत्रणेची योजना करत आहे. या प्रस्तावावर, ज्याची चर्चा सुरू आहे, नोकरीच्या बाजारपेठेतील कल आणि आव्हाने समजून घेण्यास आणि पुढील संधी निर्माण करण्यास मदत करेल अशी अपेक्षा आहे. हे …

Read More »

अर्थसंकल्पात ४५ दिवसांच्या आत थकीत बिल भरण्याचा मुद्याला बगल का? व्यापारी वर्गात चर्चा होऊनही मुद्याकडे दुर्लक्ष

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) हे केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ चे मुख्य फोकस क्षेत्र असले तरी, उद्योगाचा एक भाग निराश झाला. कारण त्याने ४५-दिवसांच्या पेमेंट नियमाचे पुनरावलोकन केले नाही, ज्यासाठी यामधून खरेदीदारांची आवश्यकता आहे. विलंब झालेल्या पेमेंटवर कंपन्यांनी कर भरावा या मद्याला बगल दिल्याने हा मुद्याचा समावेश का केला नाही …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश,शासकीय कार्यालयात उमेदवारांना इंटर्नशीपची संधी द्या मंजूर पदांच्या पाच टक्के किंवा किमान एकास प्रशिक्षणाची संधी

राज्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात पात्र उमेदवारांना इंटर्नशीप – प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून संधी उपलब्ध करून द्या. मंजूर पदाच्या कमीत कमी पाच टक्के आणि किमान एका उमेदवाराला प्रशिक्षणाची संधी मिळेल यासाठी नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. ‘लाडका भाऊ’ म्हणून या योजनेला पसंती मिळाली आहे. यात पात्र …

Read More »

अश्विनी वैष्णव यांची माहिती, पुढील पाच वर्षांत मुंबईसाठी २५० नवीन लोकल ४१ नवीन प्रकल्प , ५८७७ किमीचे नवीन रेल्वे जाळे

वर्ष २०२४-२५ साठीच्या केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी रुपये १५,९४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात राज्यात ४१ नवीन रेल्वे प्रकल्प, ५८७७ किमी चे नवीन रेल्वे जाळे, पुढील पाच वर्षांत २५० नवीन लोकल रेल्वे सेवा तर अमृत भारत स्थानक योजने अंतर्गत १२८ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास यासर्व बाबींचा समावेश केला …

Read More »

अजित पवार यांनी पूरग्रस्तांची भेट घेत केली घोषणा, पालिका आणि सरकार मदत करणार एकता नगर आणि सिंहगड रोडवरील पाणी साचलेल्या ठिकाणी भेट

काल दिवसभर पडलेल्या पावसानंतर रात्रीपासून पुण्यात कोसळलेल्या पावसामुळे पुणे शहरात पुर परिस्थिती निर्माण झाली. एकाबाजूला पावसाचे पाणी आणि दुसऱ्याबाजूला खडकवासला धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे सिंहगडरोडवरील एकता नगर आणि अन्य भागात जिकडे तिकडे पाणीच पाणी जमा झाले. एकता नगरमध्ये तर छातीपर्यंत पाणी जमा झाल्याचे पाह्यला मिळाले. यापार्श्वभूमीवर दुपारनंतर पालकमंत्री अजित …

Read More »

उघड्यावर शौच करायला गेला आणि अजगराच्या विळख्यात अडकला सोशल मिडीयावर व्हिडिओ व्हायरल जबलपूर येथील घटना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरघर शौचालय आणि हरघर नळ या योजनेची मोठ्या थाटामाटात घोषणा केली. त्यानुसार देशातील प्रत्येक राज्य सरकारकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. मात्र आजही अनेक राज्यातील ग्रामीण भागात ही योजना पोहोचलेली असली तरी पुरेसे पाणी ग्रामीण भागात उपलब्ध होत नसल्याने किंवा रोजगाराच्या अपुऱ्या संधीमुळे छोट्या छोट्या गोष्टीसाठीसाठी …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई द्या संकटातील नागरिकांच्या निवाऱ्याची सुरक्षितस्थळी व्यवस्था करावी

राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून राज्यात हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला असून शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत केली पाहिजे अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. त्याचबरोबर नागरिकांनी जीव धोक्यात घालून घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले. राज्यात काही दिवसांपासून पूर्व विदर्भ, …

Read More »