नुकतीच मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार तथा विद्यमान मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांनी वर्षा गायकवाड यांना खासदार म्हणून लोकसभेत पाठविणार असल्याचा शब्द दिला. त्यानंतर भाजपानंतर या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. यापार्श्वभूमीवर भाजपाने आज …
Read More »इंडोनेशियाच्या शिष्टमंडळाने घेतली लोकसभा निवडणूकीच्या कामकाजाची माहिती
इंडोनेशिया देशाच्या निवडणूक आयोगातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयातील राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला भेट दिली. यावेळी परिषद सभागृह येथे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याशी त्यांनी संवाद साधला. जगात सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत देशाची ओळख आहे. भारत निवडणूक आयोगाच्या अंतर्गत राज्य निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय राज्यात लोकसभा २०२४ …
Read More »लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरवादी, साहित्यिक, विचारवंतांची बैठक
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नामवंत आंबेडकरवादी, साहित्यिक आणि विचारवंताची एक बैठक पार पडली. या बैठकीला महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्यासह आंबेडकरवादी विचारवंत अर्जून डांगळे, डॉ भालचंद्र मुणगेकर, डॉ उर्मिला पवार, प्रज्ञा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याशिवाय काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई हे ही उपस्थित होते. लोकसभेची ही …
Read More »नॅशनल पेन्शन योजनेच्या मालमत्तेत ११ टक्क्याने वाढ सुधारीत आकडेवारीने माहिती आली पुढे
इक्विटी मार्केटमुळे, नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) मालमत्ते अंतर्गत व्यवस्थापन (AUM) मध्ये २० एप्रिलपर्यंत २७.८५ टक्के वार्षिक वाढ ₹ ११.७३ लाख कोटी (₹ ९.१७ लाख कोटी) इतकी नोंदवली गेली आहे, PFRDA च्या ताज्या आकडेवारीनुसार. अटल पेन्शन योजना (APY) सह एकूण AUM मार्च २०२४ अखेरच्या ₹ ११.७३ लाख कोटीच्या तुलनेत वाढ असल्याचे …
Read More »HCL Technologies ने जाहिर केला डिव्हिडंड आयटी फर्मच्या निव्वळ नफाही नोंदविला
HCL Technologies (HCLTech) ने २६ एप्रिल रोजी Q4FY24 मध्ये ३,९८६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे जो मागील वर्षीच्या याच कालावधीत ३,९८३ कोटी रुपये होता. आयटी फर्मने १८ रुपये लाभांश जाहीर केला. कंपनीने आर्थिक वर्ष २४ च्या चौथ्या तिमाहीत रु. २६,६०६ कोटींच्या तुलनेत 7.1% वाढून रु. २८,४९९ कोटी इतका महसूल …
Read More »पतंजली फूड्सने संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला हा निर्णय नॉन फूड्स प्रकल्प खरेदी करण्याचा निर्णय
पतंजली फूड्सने शुक्रवारी सांगितले की त्यांच्या संचालक मंडळाने २६ एप्रिल २०२४ रोजी झालेल्या बैठकीत पतंजली आयुर्वेद लिमिटेडकडून कंपनीला PAL च्या नॉन-फूड व्यवसाय उपक्रमाची विक्री करण्याच्या प्राप्त झालेल्या प्रारंभिक प्रस्तावावर चर्चा केली. PAL च्या नॉन-फूड पोर्टफोलिओ आधारावर कोणत्याही प्रकारे समन्वय वाढविण्याच्या सर्वात कार्यक्षम पद्धतीचे मूल्यमापन करण्यासाठी मंडळाने तत्त्वतः मान्यता दिली. तसेच …
Read More »मारूती सुझुकीने जाहिर केला सर्वात जास्तीचा डिव्हिडंड ४८ टक्के नफ्यात झाली वाढ
मारुती सुझुकीने मार्च २०२४ च्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ४८% वाढ नोंदवली. मार्च २०२३ तिमाहीत २६२३.६ कोटी रुपयांच्या तुलनेत मार्च २०२४ तिमाहीत निव्वळ नफा वाढून ३,८७७.८ कोटी रुपये झाला. फर्मच्या बोर्डाने प्रति शेअर रु. १२५ च्या अंतिम लाभांशाची शिफारस केली आहे, जो आतापर्यंतचा सर्वोच्च आहे. मार्च २०२३ च्या तिमाहीत ३०,८९२१ कोटी …
Read More »एनजीएसपी पोर्टलवर घेतली जातेय नागरिकांच्या कॉल्सची तत्काळ दखल
लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने नागरिकांना हवी असलेली माहिती मिळविणे आणि तक्रारी नोंदविण्यासाठी एनजीएसपी अर्थात नॅशनल ग्रीव्हन्स सर्व्हिस पोर्टल (NGSP) कार्यान्वित केले आहे. या पोर्टलवर आलेल्या कॉल्सना सकारात्मक प्रतिसाद यासाठी नियुक्त पथकाकडून देण्यात येत आहे. निवडणूक …
Read More »फुटपाथवर राहणाऱ्या बेघर लोकांचे अप्रतिम छायाचित्रण
आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांना कॅमेऱ्यातून फोटो क्लिक करताना पाहिले असेल, पण आम्ही तुम्हाला फूटपाथवर राहणाऱ्या अशा बेघर नागरिकांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे कॅमेऱ्यातून क्लिक केलेले १३ फोटो निवडले गेले आहेत आणि माय मुंबई कॅलेंडर २०२४ हे आकर्षक कॅलेंडर बनले आहे. असे म्हणता येईल की १३५० छायाचित्रांचा हा संग्रह मुंबईकडे केवळ त्याच्या …
Read More »उद्धव ठाकरे यांचा शब्द, वर्षा गायकवाड यांना खासदार बनवून दिल्लीला पाठवणार
देशात हुकूमशाही येता कामा नये, घटना बदलण्याचे काम केले जात आहे, त्याचे रक्षण करण्यासाठी ही लढाई असून महाविकास आघाडीचे राज्यात व देशात इंडिया आघाडीचे सरकार आले पाहिजे. वर्षाताई गायकवाड या मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत ते कुठूनही लढू शकतात, वर्षा गायकवाड यांना माझे मत मिळणार आहे, पंजाच्या हातात मशाल आहे …
Read More »
Marathi e-Batmya