Breaking News

नाना पटोले यांचा आरोप, वंचितने सातत्याने अपमान केला… देशाचे संविधान, लोकशाही महत्वाची

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सातत्याने आपल्या महापुरुषांचा अपमान केला, संवैधानिक पदावर बसून भगतसिंह कोश्यारी यांनी सावित्रिबाई फुले, ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांचा अपमान केला. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी महापुरुषांचा अपमान केला. राज्यातील धर्मांध शक्तीने शाहु, फुले, आंबेडकरांचे विचार संपवण्याचे काम केले आहे. मतविभाजन …

Read More »

संध्या सव्वालाखे यांची टीका, महिला अत्याचाऱ्यांचे समर्थन करणाऱ्या भाजपाने…

भारतीय जनता पक्ष, तसेच त्यांचे सर्वोच्च नेते यांनी महिलांचा सातत्याने अपमान केला आहे. भाजपाच्या नेत्यांची महिलांबद्दल काय धारणा आहे ते जगाने पाहिले आहे. काँग्रेची विधवा, ५० करोड की गर्लफ्रेंड, दिदी ओ दिली, शर्पूणखा असा उल्लेख करुन महिलांचा अपमान करणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभते का? याचे उत्तर आधी भाजपाच्या महिला …

Read More »

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात दिर ओमराजे निंबाळकर -भावजय अर्चना पाटील यांच्यात लढत

उस्मानाबाद पूर्वीच्या तर आताच्या धाराशीव लोकसभा मतदारसंघात शिवसेना उबाठा गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर अर्थात पद्मसिंह पाटील यांच्या बंधुचे सुपुत्र यांना गतवर्षीप्रमाणे यंदाही उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे पर्यायी उमेदवार नसल्याने अखेर भाजपा आमदार राणा जगजीत पाटील यांच्या …

Read More »

अमरावतीतील उमेदवारीवरून आनंदराज आंबेडकर यांची माघार तर वंचितचा खुलासा

महाराष्ट्रासह देशातील लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीला जोरदार सुरु झाली आहे. त्यातच अकोला लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. तर दुसऱ्याबाजूला प्रकाश आंबेडकर यांचे बंधू तथा रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी अमरावतीतून आपला उमेदवारी अर्ज नुकताच सादर केला. मात्र या दोन्ही भावांच्या पक्षात …

Read More »

जयंत पाटील यांची टीका, पाण्याविना परिस्थिती बिकट होत चाललीय

83 percent water storage in seven lakes of Mumbai

एप्रिल महिन्याची सुरुवात झाली असून यंदा पुरेसा पाऊस झाला नसल्याने संपूर्ण महाराष्ट्रात पाण्याची प्रचंड टंचाई जाणवत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पाण्याच्या टंचाईवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर सरकारला चांगलेच सुनावले आहे. वाटाघाटीसाठी दिल्ली – मुंबई करणाऱ्यांनी धोरणात्मक निर्णय घेतले असते तर आज ही परिस्थिती नसती …

Read More »

डॉ भालचंद्र मुणगेकर यांचा आरोप, वंचित बहुजन आघाडीची भूमिका भाजपाला अनुकूल

लोकसभेची सध्याची निवडणूक देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी अत्यंत निर्णायक आहे. ती भारतीय जनता पक्ष विरुद्ध इंडिया आघाडी अशी नसून नव फॅसिस्ट शक्ती विरोधातील निवडणूक आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका हिटलरविरोधी आणि लोकशाहीच जनतेला खरा न्याय देऊ शकते अशी होती. या विचारांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका घेतली …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र खरे

अमरावतीच्या भाजपा उमेदवार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देत नवनीत राणा यांचे मोची समाजाचे जात प्रमाणपत्र सत्य असल्याचा निर्वाळा देत नवनीत राणा यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासही मान्यता दिली. याशिवाय नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला स्थगितीही दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या जे के माहेश्वरी …

Read More »

भारतातील मोबाईल वॉलेटने ६ ट्रिलीयनचा टप्पा ओलांडणार ग्लोबल डेटाचा दावा

मोबाईल वॉलेटद्वारे पेमेंटने देशातील लोकांची कल्पनाशक्ती पकडली आहे. डेटा आणि ॲनालिटिक्स कंपनी GlobalData नुसार, २०२८ मध्ये $६-ट्रिलियनचा टप्पा ओलांडण्यासाठी पुढील चार वर्षांत १८.३ टक्क्यांच्या CAGR (चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर) पेमेंट पद्धती वाढणार आहे. मोबाइल वॉलेट व्यवहारांची संख्या फेब्रुवारी २०२४ मध्ये १२.१ अब्ज व्यवहारांवर गेली आहे जी गेल्या वर्षी याच महिन्यात …

Read More »

अनंथा नागेश्वरन म्हणतात, भारतीय कुटुंबियांची गुंतवणूक आता गृहनिर्माण मध्ये बचत करण्याकडे भारतीयांचा कल कमी होतोय

भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंथा नागेश्वरन म्हणतात, भारतीय कुटुंबे त्यांची बचत आर्थिक मालमत्तेवरून गृहनिर्माण मालमत्तेकडे वळवत आहेत. बिझनेसलाइनने आयोजित केलेल्या ‘ब्रेकफास्ट विथ बिझनेसलाइन’ मेळाव्यात बिझनेसलाइनचे संपादक रघुवीर श्रीनिवासन यांच्याशी झालेल्या संभाषणात, आर्थिक मालमत्तेत किंचित वाढ होण्याबरोबरच घरगुती आर्थिक दायित्वांमध्ये वाढ होण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे सांगितले. …

Read More »

संजय शिंत्रे यांचे आवाहन, आचारसंहिता काळात समाज माध्यमांचा वापर करताना दक्षता बाळगावी

सध्या पूर्ण भारतभर लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया राबवण्याची सुरुवात झालेली आहे. या निवडणूक प्रक्रियेत समाज माध्यमे ही महत्वाची भूमिका पार पाडत असतात. आचारसंहितेच्या काळात समाज माध्यमांचा वापर करतांना नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेला बाधा येईल, अशा प्रकारची कोणतीही पोस्ट न करता दक्षता बाळगावी, असे आवाहन सायबर क्राईम विभागाचे पोलिस उप महानिरीक्षक संजय शिंत्रे …

Read More »