Breaking News

सुनिल तटकरे यांचा खुलासा, सर्व आमदार आमच्यासोबत रोहित पवार यांच्या दाव्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांचा खुलासा

मुंबई लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. दक्षिण मुंबईतील ‘देवगिरी’ या त्यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीला अनेक मंत्री आणि आमदार गैरहजर असल्याची माहितीपुढे आली आहे. यापार्श्वभूमीवर सुनिल तटकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. …

Read More »

राज्यपालांच्या हस्ते ११५ पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस पदक प्रदान राजभवन येथे २०२१ व २०२२ वर्षांकरिता पोलीस पदक अलंकरण समारंभ संपन्न

राज्यातील ११५ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज पोलीस शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे झालेल्या पदक अलंकरण सोहळ्यामध्ये २०२१ च्या स्वातंत्र्य दिनी तसेच २०२२ च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर …

Read More »

नाना पटोले म्हणाले, राहुल गांधींची पदयात्रा व न्यायपत्राचा काँग्रेसच्या विजयात मोठा वाटा लोकसभेतील विजयानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टिळक भवन येथे लाडूतुला

खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर व मणिपूर ते मुंबई अशी १० हजार किलोमीटरची पदयात्रा काढून देशभरातील वातावरण बदलले. या पदयात्रेत जनतेने ज्या समस्या राहुल गांधी यांच्याकडे मांडल्या त्याच्याच आधारावर काँग्रेसचा जाहीरनामा न्यायपत्र बनवले होते. जनतेने पदयात्रा व काँग्रेसच्या न्यायपत्रावर मोठा विश्वास दाखवत काँग्रेस उमेदवारांना विजयी केले, असे काँग्रेस …

Read More »

राहुल गांधी यांचा खळबळजनक आरोप, मोदी, शाह यांनी ३० लाख कोटींचा आर्थिक घोटाळा गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांना सहभाग- जेपीसी कमिटीमार्फत चौकशी करा

लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहिर होवून काही तासांचाच अवधी लोटला आहे. तोच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूक निकाला आधी गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअकर मार्केट मधील माहिती जाहिर करत ३० लाख कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा खळबळजनक घोटाळा केला असून त्याची जेपीसी …

Read More »

५८ , ५९ आणि ६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिकेस मुदतवाढ १४ जून पर्यंत प्रवेशिका सादर करता येणार

५८ , ५९ आणि ६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिका सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता १४ जून २०२४ पर्यंत प्रवेशिका सादर करता येणार आहेत. त्यामुळे निर्मात्यांनी अनुक्रमे सन २०२०, २०२१ आणि २०२२ या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका दिलेल्या विहित मुदतीत सादर करण्याचे …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, कृषी आयुक्तालयाचा मोठा घोटाळा नॅनो डीएपी व नॅनो युरीया, मेटाल्डीहाईड किटकनाशकाची तीप्पट दराने खरेदी

कृषी आयुक्तालयाचा मोठा घोटाळा समोर आला आहे. नॅनो डीएपी व नॅनो युरीया, मेटाल्डीहाईड किटकनाशकाची तीप्पट दराने खरेदी सुरू असल्याची आमची माहिती आहे. या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला कोणाचा आशिर्वाद आहे असा संतप्त सवाल करत या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत याबाबत विधानसभेत आवाज उठविणार असल्याचा इशारा विधानसभा विरोधी पक्षनेते …

Read More »

विरोधात काम केले म्हणून अजित पवार यांनी केली युगेंद्र पवार यांची हकालपट्टी कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत केला निर्णय़

नुकत्याच झालेल्या निवडणूकीत पक्षाचा नेता आणि उमेदवाराच्या विरोधात ज्या ज्या व्यक्तीने काम केले त्यांना ठिपण्याचे काम सध्या राज्यात काही राजकिय पक्षांकडून करण्यात येत आहे. मात्र बारामती लोकसभा निवडणूकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. मात्र सुनेत्रा पवार यांचा नणंद सुप्रिया सुळे यांनी परावभ केला. त्यास …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे हिमाचल प्रदेशला आदेश, दिल्लीला पाणी द्या ५० अंश सेल्सियस पेक्षा जास्त गर्मी

सर्वोच्च न्यायालयाने ६ जून रोजी दिल्लीतील पिण्याच्या पाण्याचे संकट कमी करण्यासाठी हिमाचल प्रदेशातून १३७ क्युसेक अतिरिक्त पाणी हरियाणातील हथनीकुंड बॅरेजमधून वजिराबाद बॅरेजमध्ये सोडण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती पी के मिश्रा आणि के व्ही विश्वनाथन यांच्या सुट्टीतील खंडपीठाने केंद्रासह दिल्ली, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश राज्यांसह अप्पर यमुना नदी मंडळाने घेतलेल्या बैठकीच्या इतिवृत्तांचा …

Read More »

सेबीने ग्राहकांच्या संरक्षणासाठी हा आणला नवा नियम आता पे आऊट थेट ग्राहकांच्या खात्यात जमा होणार

सेबी SEBI ने १४ ऑक्टोबरपासून ग्राहकांच्या खात्यात थेट सिक्युरिटीज पेआउट करण्याची प्रक्रिया अनिवार्य केली आहे. हे ग्राहकांच्या सिक्युरिटीजचे संरक्षण करण्यासाठी आणि स्टॉक ब्रोकर्सने ग्राहकांच्या सिक्युरिटीजचे विभाजन केले आहे याची खात्री करण्यासाठी आहे जेणेकरून ते गैरवापरास असुरक्षित नाहीत. सध्या, पेआउटमध्ये मिळालेल्या सिक्युरिटीज ब्रोकरद्वारे एकत्रित केल्या जातात आणि नंतर संबंधित क्लायंटच्या डीमॅट …

Read More »

परदेशात नोकरी शोधताय, या देशात नोकरी- व्यवसायाचा स्कॅम भारतीय दूतावासाने दिला सुरक्षिततेचा इशारा

कंबोडिया आणि लाओस सारख्या दक्षिण आशियाई देशांमध्ये सायबर क्राइम रिंगमध्ये अडकलेल्या व्यक्तींची सुटका केल्यानंतर भारत सरकार म्यानमारमधील रोजगार घोटाळ्यांबद्दल नागरिकांना पुन्हा सावध करत आहे. नोकरीच्या ऑफरच्या नावाखाली भारतीय नागरिकांना फसवणूक किंवा बेकायदेशीर व्यावसायिक ऑफर्सना बळी पडण्यापासून रोखण्यासाठी या हालचालीचा उद्देश आहे. म्यानमारमधील भारतीय दूतावासाने भारत-थायलंड सीमेवर असलेल्या म्यावाड्डी प्रदेशात कार्यरत …

Read More »