Breaking News

व्होडाफोन आयडीयाचा शेअर्स १४ टक्के वाढला अधिक सुविधा लवकरच सुरु करण्याची शक्यता

व्होडाफोन आयडीया Vodafone Idea Ltd (VIL) च्या शेअर्सने १३.२३ रुपयांच्या आधीच्या बंदच्या तुलनेत १३.७६ टक्क्यांनी उसळी घेत १५.०५ रुपयांचा उच्चांक गाठला. शेअर शेवटचा १२.५५ टक्क्यांनी वाढून १४.८९ रुपयांवर व्यवहार करताना दिसला. या किमतीत, गेल्या एका वर्षात १०९.४० टक्के वाढ करून मल्टीबॅगर परतावा दिला आहे. व्होडाफोन आयडीया VIL ने अलीकडेच म्हटले …

Read More »

एनएसईचा जागतिक रेकॉर्ड , सर्वाधिक व्यवहार एका दिवसात दिवसभरात २८.५५ कोटींचा व्यवहार पार पडला

देशातील सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज आणि जगातील सर्वात मोठे डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज एनएसई इंडियाने बुधवारी एकाच दिवसात आतापर्यंतचे सर्वाधिक व्यवहार नोंदवून इतिहास रचला. एक्सचेंजने आज १,९७१ कोटी ऑर्डर्स आणि २८.५५ कोटी व्यवहार हाताळले. “@nseindia ने आज २ जून २०२४ रोजी एका दिवसात ६ तास आणि १५ मिनिटांत (सकाळी ९१५ ते दुपारी …

Read More »

नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेते पदी निवड, चंद्राबाबू आणि नितीशकुमार खास उपस्थित नितीशकुमार म्हणाले की, सत्ता स्थापनेची प्रक्रिया राबवा

भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ७ जून रोजी अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचा दावा केल्याची, माहिती सूत्रांनी दिली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तेलुगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना नरेंद्र मोदींनी सरकार स्थापनेच्या प्रक्रियेवर “जलद गतीने काम” करावे अशी इच्छा …

Read More »

अजित पवार यांचा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर ? रोहित पवार, जयंत पाटील यांचे सूचक वक्तव्य अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा

लोकसभा निवडणूकीच्या पूर्वीच अजित पवार यांच्या पक्षाला एकही जागा मिळणार नाही अशी चर्चा राज्यातील जनतेमध्ये होत होती. मात्र अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे एकमेव उमेदवार विजयी झाल्याने अजित पवार गटाची लाज राखली गेल्याचे बोलले जायला लागले. त्यातच अजित पवार यांचा होम टर्फवर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची …

Read More »

टीबी आजाराच्या उच्चाटनासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नवे धोरण केंद्रीय मंत्रालयाकडून नव्याने अभियान सुरू करण्याचा विचार

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने २०२५ पर्यंत देशातील क्षयरोगाचे उच्चाटन करण्याच्या दिशेने काम करत असताना क्षयरोग (टीबी) विकृती आणि मृत्यूच्या ओझ्यामध्ये झपाट्याने घट करण्याचे भारताचे लक्ष्य साध्य झाले आहे, असे आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) प्रोटोकॉलचे पुन: नव्याने निर्माण करण्याचाविचार करत असून विशेषत: TB …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, जनादेश मोदींच्या आणि भाजपाच्या विरोधात इंडिया आघाडीच्या बैठकीत खर्गे यांची भूमिका

लोकसभा निवडणूकीचा निकाल नुकताच जाहिर झाला. या निवडणूकीत बहुमतासाठी २७२ इतका जादूई आकडा मिळविण्यात भाजपाला यश आलेले नसले तरी भाजपाने एकूण २४० जागा जिंकल्या आणि आज नवी दिल्लीत एनडीए NDA आघाडीतील घटक पक्षांची बैठक बोलावली. मित्रपक्षांनी मिळविलेल्या जागांची भर घालून एनडीएला आरामदायी बहुमत मिळाले. त्याच वेळी, भारतीय राष्ट्रीय विकासात्मक, सर्वसमावेशक …

Read More »

जयंत पाटील यांचा दावा, पिपाणी चिन्हाचा आम्हाला फटका तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने दखल घेतली नाही

देशातील जनतेने लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतपेटीच्या माध्यमातून त्यांच्या कामाचा अभिप्राय जनतेने दिला अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. जयंत पाटील आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र लोकसभा निवडणुकांमध्ये आमची तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक …

Read More »

अतुल लोंढे यांची टीका, … देवेंद्र फडणवीसांचे राजीनाम्याचे नाटक भाजपाने लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर लढवली तर मोदींनीच राजीनामा द्यावा

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत ४०० पार चा नारा देत निवडणुक लढवली तर महाराष्ट्रात ४५ जागा जिंकणार असा भाजपाचा अहंभाव होता परंतु देशातील जनतेप्रमाणे राज्यातील जनतेनेही भाजपाला त्यांची जागा दाखवून दिली आहे. महाराष्ट्रात भाजपाची कामगिरी अत्यंत खराब झालेली आहे याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाणीव झाली, आता केंद्रीय नेतृत्वाकडून कारवाई …

Read More »

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पदाचा आणि मंत्रिमंडळाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपविला पुढी सरकार अस्तित्वात येई पर्यंत काळजीवाहू पंतप्रधान पदाची जबाबदारी

केंद्रीय मंत्रिमंडळाने १७ वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ जून रोजी राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतली आणि केंद्रीय मंत्रिमंडळासह राजीनामा दिला. राष्ट्रपतींच्या विनंतीनुसार नवे सरकार स्थापन होईपर्यंत नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळ पदावर राहतील, असे राष्ट्रपती भवनाने सांगितले. सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून रोजी संपत …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, टीडीपी- जेडीयूशी संपर्क साधण्याबाबत कोणतीही चर्चा नाही इंडिया आघाडीकडून अद्याप सरकार स्थापनेबाबत चर्चा नाही

लोकसभा निवडणूकीचे निकाल नुकतेच जाहिर झाले. या निकालाने एनडीएला बहुमत दिलेले असले तरी भाजपाचे संख्याबळ कमी झाले आहे. तर संपूर्ण इंडिया आघाडीला २३५ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीला केंद्रातील सरकार स्थापन करण्यासाठी आणखी दोन-तीन मित्र पक्षांची आवश्यकता आहे. यापार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाच्या …

Read More »