कांद्यावरील निर्यात शुल्क ४० टक्के करून कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांचा संताप पाहून घाबरलेल्या राज्य सरकारने केंद्र सरकारकडे धाव घेऊन नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करणार असल्याचे सांगत आहेत. नाफेडमार्फत कांदा खरेदी ही शेतकऱ्यांची दिशाभूल आहे. केंद्र सरकारने वाढवलेले ४० टक्के निर्यात शुल्क कमी का …
Read More »राहुल गांधी यांनी लडाखच्या खार्दुंग ला पासला दिली भेट… लेहपासून सुमारे ४० किमी आणि श्योक आणि नुब्रा खोऱ्यांचे प्रवेशद्वार असलेल्या उंच उंचीच्या पर्वतीय खिंडीवर बाईक चालवताना त्यांनी स्थानिक लोकांशी संवाद साधला
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी लडाखमधील खार्दुंग ला पासला भेट दिली. लेहपासून सुमारे ४० किमी आणि श्योक आणि नुब्रा खोऱ्यांचे प्रवेशद्वार असलेल्या उंच उंचीच्या पर्वतीय खिंडीवर बाईक चालवताना त्यांनी स्थानिक लोकांशी संवाद साधला. हा जगातील सर्वात उंच मोटारीयोग्य रस्त्यांपैकी एक आहे. राहुल गांधी गुरुवारी लडाखला पोहोचले आणि ते २५ …
Read More »ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिकेला रवाना 15 व्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले.
१५ व्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्या निमंत्रणावरून २२ ते २४ ऑगस्ट दरम्यान जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या BRICS परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत. २०१९ नंतर प्रथमच ब्रिक्स देशांचे नेते ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका एका …
Read More »जितेंद्र आव्हाड यांचा पलटवार, तुमचे सारखे नेते सोबत असल्याने पवार साहेब… राष्ट्रीय राजकारणात पवार साहेब यांची छबी खराब करण्यासाठी आखण्यात आलेल्या प्लॅन
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे राष्ट्रीय राजकारणात असलेला धबधबा वजन कमी करण्यासाठी सुपारी देण्यात आली आहे त्यानुसार हे काही गोष्टी घडत आहे. साहेबांन विरोधात अस्वस्थता निर्माण करायची त्यांच्या जवळचे माणसं त्यांच्या नेतृत्वाविषयी बोलतात. सर्व त्यांच्याकडून बळजबरीने बोलून घेण्यात येते की? माहित नाही, परंतु पवार साहेबांची छबी खराब करण्याचा …
Read More »Telangana Poll : १६ ऑक्टोबर रोजी BRSचा जाहीरनामा नवीन राज्यात बीआरएस आणखी एक टर्म जिंकेल असा विश्वास असलेल्या केसीआर यांनी आश्वासन दिले
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करताना, BRS अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले की, पक्षाचा विकास हा एकमेव अजेंडा असेल. नवीन राज्यात बीआरएस आणखी एक टर्म जिंकेल असा विश्वास असलेल्या केसीआर यांनी आश्वासन दिले की बीआरएस अंतर्गत तेलंगणा विकासाच्या मार्गावर पुढे जाईल आणि नवीन उंची गाठेल. “इतर …
Read More »अजित पवार यांचे आश्वासन, धनगर, मेंढपाळ बांधवांची भटकंती थांबवण्यासाठी काळानुरुप सुधारणा धनगर आणि मेंढपाळ समाजाप्रश्नी बैठकीत दिले आश्वासन
धनगर, मेंढपाळ बांधवांची फिरस्ती थांबवून त्यांच्या जीवनात काळानुरुप सुधारणा केली पाहिजे. त्याअनुषंगाने मेंढ्यांच्या पालन-पोषणासाठी चराई क्षेत्रालगतची जमीन अर्धबंदिस्त निवाऱ्यासाठी प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करुन दिल्यास मेंढपाळ, धनगर बांधवांच्या सामाजिक, आर्थिक विकासासाठी उत्पन्नाचा शाश्वत स्रोत निर्माण होऊ शकेल. यादृष्टीने पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाने आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित …
Read More »जपानच्या निमंत्रणावरून देवेंद्र फडणवीस यांचा ५ दिवसांचा दौऱ्यावरः या गोष्टींचा घेतला अनुभव पायाभूत सुविधा प्रकल्प, गुंतवणुकीला चालना
जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ५ दिवसांच्या जपान दौऱ्यावर रवाना झाले, असून या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपानमधील अनेक वरिष्ठ मंत्र्यांना भेटणार आहेत. मात्र आज जपान सरकारच्या दौऱ्यासाठी देवेंद्र फडणवीस हे पोहचल्यानंतर त्यांनी या गोष्टींचा अनुभव घेतला. अत्त दीप भव… 🕔4.50pm JST | 🕐1.20pm IST21-8-2023 …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, कांद्याला भाव नसताना मोदी सरकार झोपले होते का? निर्यातशुल्कात वाढ ४०% करण्याचा मोदी सरकारचा निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारा
कांदा उत्पादक शेतकऱ्यांला मागील काही दिवसात चांगला भाव मिळत असल्याने चार पैसे मिळत होते पण केंद्रातील शेतकरी विरोधी भाजपा सरकारला शेतकऱ्याचे हे सुख पहावले नाही. कांद्याचे निर्यात शुल्क वाढवून ४० टक्के करून कांद्याचे भाव पाडण्याचे पाप मोदी सरकारने केले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या थापा मारणाऱ्या मोदी सरकारने कांद्याचे उत्पादन …
Read More »शरद पवार यांचा आरोप, विरोधातील बातम्यांवर लक्ष ठेवले जाते…फोन केला जातो काही सहकारी तुरुंगात गेले पण पक्ष बदलला नाही
सध्या जे सत्तेत आहेत त्यांच्या कार्यालयात गेले तर त्यांच्या कार्यालयात विविध भाषेतील वृत्त वाहिन्या लावलेल्या असतात. जी भाषा कळत नाही त्या वृत्तवाहिनीवरील बातम्यांवरही लक्ष ठेवले जाते आणि ती बातमी जर सरकार विरोधी असेल तर संबधितांना फोन करून परत होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय …
Read More »छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती, मी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालो… कुठल्याही समाजाचा अपमान करण्याचा माझा हेतू नाही
कुठल्याही समाजाचा अपमान करण्याचा माझा हेतू नाही. मात्र माध्यमांनी केवळ एक बाजू सांगितली तशी दुसरी बाजू पण सांगायला हवी असे सांगत कुठेही असलो तरी छत्रपती,फुले, शाहू आंबेडकरांची भूमिका कायम राहील अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कार्यक्रमात केलेल्या …
Read More »
Marathi e-Batmya