मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) व समिती सदस्य हे ११ ते २३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत छत्रपती संभाजीनगर विभागाचा जिल्हानिहाय दौरा करणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून समितीच्या जिल्हानिहाय दौऱ्याचे वेळापत्रक कळविले …
Read More »आज पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जयंतीनिमित्त प्रेषित मुहम्मद (शांतता) यांचा परिचय ईद-ए-मिलाद सणाच्या निमित्ताने एका मुस्लिम माहितीगार व्यक्तीने लिहिलेला खास लेख
“कोणत्याही काळ्या माणसाला कोणाही गोर्या माणसावर श्रेष्ठत्व नाही किंवा गोर्या माणसाला कोणाही काळ्या माणसावर श्रेष्ठत्व नाही. सर्व आदामाची मुले आहेत. आणि माणूस म्हणून सर्व समान आहेत.” मानवी समतेचा हा महान विचार समस्त मानवजातीसाठी आहे देवाचे शेवटचे दूत हजरत मुहम्मद (सल्ल.) आहेत. ज्याचा जन्म इसवी सन ५७१ मध्ये अरबस्तानातील मक्का या …
Read More »स्वच्छता संवाद कार्यक्रमास सुमारे २,५३,१६२ नागरिकांचा सहभाग पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत अभियान टप्पा-2 अंतर्गत राज्यासह संपूर्ण भारत देश स्वच्छ करावयाचा आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यात “स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत “कचरामुक्त भारत” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये नागरिकांचा सहभाग उत्साहवर्धक असल्याचे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी …
Read More »Asian Games : भारताने 25 मीटर महिला पिस्तूल सांघिक स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक भारतीय त्रिकुटाने एकूण 1759 गुणांसह सुवर्णपदक पटकावले, तर चीनने 1756 गुणांसह दुसरे स्थान पटकावले, तर कोरियाने 1742 गुणांसह कांस्यपदक जिंकले.
हांगझोऊ, 27 सप्टेंबर . आशियाई क्रीडा स्पर्धेत ( Asian Games ) बुधवारी सकाळी भारतीय नेमबाजांनी देशवासीयांना दुहेरी आनंद दिला. तत्पूर्वी, महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन पात्रता स्पर्धेत सिफ्ट कौर समरा, आशी चौकसे, मानिनी कौशिक यांच्या भारतीय संघाने एकूण 1766 गुणांसह रौप्यपदक पटकावले, तर महिलांच्या 25 मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत …
Read More »आदिवासी बांधवांच्या प्रश्नांवर राजभवन येथे कुलगुरुंची परिषद कुलगुरूंनी आदिवासी गावांमध्ये जाऊन आदिवासींच्या समस्या जाणून घ्याव्यात- राज्यपालांच्या कुलगुरुंना सूचना
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची सकल नोंदणी सन २०३५ पर्यंत ५० टक्के इतकी आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आज राज्यातील उच्च शिक्षणातील सकल नोंदणी ३२ इतकी आहे. मात्र, गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात हे प्रमाण १४ टक्के आहे. आदिवासी विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणातील ड्रॉप आऊट दर जास्त आहे. हे चित्र …
Read More »झारखंड : अब्जोधीश उद्योगपती मनोज यांचा २३ वर्षांचा मुलगा हिमांशू जैन बनणार साधू २३ ऑक्टोबर रोजी हिमांशू जैन हे सांसारिक सुखांचा त्याग करून विशुद्ध सागर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेशातील बागपत येथे जैन भिक्षू म्हणून दीक्षा घेणार आहेत.
मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील करोडपती उद्योगपती मनोज जैन यांचा २३ वर्षीय मुलगा हिमांशू जैन संन्यासी होणार आहे. हिमांशू हा बीएचा विद्यार्थी आहे. याआधी यूपीची फॅशन डिझायनर विदिशा जैन, ज्यांनी करोडोंचे जॉब पॅकेज आणि ऐहिक सुख सोडले होते, तीही गिरिडीहच्या समेद शिखर मधुबनमध्ये जैन साध्वी बनली आहे. आतापर्यंत अनेक तरुण व्यावसायिकांनी …
Read More »आरक्षणा च्या नावावर राजकारण करणाऱ्यांना अद्दल घडवा रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत रिपब्लिकन चळवळीसाठी काम करणार- जयदीप कवाडे
शेवटच्या श्वासापर्यंत व रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीसाठी काम करणार असा, असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केले आहे. शनिवारी सायंकाळी नागपुरातील आनंद नगरातील पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या मुख्य कार्यालयात जयदीप कवाडे यांचा वाढदिवस युवा चेतना दिन म्हणून साजरा करण्यात आला. भव्य सत्कार सोहळ्यात लॉंग मार्च …
Read More »मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या भागभांडवलात भरीव वाढ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
महाज्योती, सारथी, बार्टी यासारख्या संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये समानता आणण्यासाठी गठित करण्यात आलेल्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळालाही लागू करण्याचा आणि न्यायालयाचा कोणताही अडसर नसलेल्या पाच टक्के शैक्षणिक आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे …
Read More »उद्योग कर्जासाठी १० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावेत अनुसूचित समाजाच्या वैयक्तिक अर्जदारांनी
सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांतर्गत अनुसूचित समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासाकरिता स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वैयक्तिक अर्जदारांना उद्योग अथवा व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध केले जाते. मुंबई शहर व उपनगरातील अर्जदारांनी १० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अंगद कांबळे यांनी केले …
Read More »महिला आरक्षणाचा नेमका इतिहास आणि सुरूवात कशी झाली माहित आहे का? डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या हिंदू कोड बिलाला विरोध करणारे कोण?
मानव वस्ती करून राहायला सुरुवात केल्यानंतर कितीतरी वर्षानंतर समाज आणि घरातील स्त्रियांचे महत्व स्वतःकडे असलेल्या जमिनीशी करण्यात आले. त्यानंतर कालऔघात स्त्रियांना वैयक्तिक मालमत्ता समजायला सामाजिकदृष्ट्या सुरुवात झाली. मात्र सामाजिकस्तरावर स्त्रीयांनाही एक व्यक्ती म्हणून असलेले अधिकार नाकारायला सुरुवात झाली. विशेषतः अधिकार नाकारण्याची परंपरा आर्य परंपरेत, वेद, मनु आणि सनातनी हिंदू धर्मामध्ये …
Read More »
Marathi e-Batmya