मुंबईः प्रतिनिधी समाजातील कधी भीतीपोटी किंवा मुल नको अथवा अपघाती मृत्यू झालेल्या पाल्यांना अनाथश्रमात दिवस काढावे लागतात. मात्र ही मुल शिक्षण घेवून शासकिय नोकरीसाठी प्रयत्न करत असतात तेव्हा त्यांना जात राक्षसाचा सामना करावा लागतो. त्यामुळे केवळ जात लिहीता येत नसल्याने अनेकवेळा नोकरीस पात्र ठरूनही त्यांना मिळत नसल्याने अनाथांना इतर जातींप्रमाणे …
Read More »पश्चिम महाराष्ट्रातील रॉबीनहूड वाटेगांवकर काळाच्या पडद्या आड ९० व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन
मुंबईः प्रतिनिधी गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती व्यक्तींकडून धनगर समाजासह मागासवर्गीय समाजावार अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात लढण्यासाठी गुन्हेगारी क्षेत्राकडे वळलेले बापू बिरू वाटेगांवकर यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ९० व्या वर्षी सांगलीत निधन झाले. त्यांच्या जीवनावर आधारित त्यांच्याच नावाने अर्थात बापू बिरू वाटेगांवकर या नावाने चित्रपटही प्रदर्शित झाला होता. बापू बिरु वाटेगावकर यांनी कृष्णा …
Read More »नव्या वर्षात ११ हजार यात्रेकरूंना हज यात्रेची संधी अल्पसंख्याक राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यातून हज यात्रेसाठी तीनवेळा अर्ज करूनही जर हज यात्रेला जाण्याची संधी मिळाली नाही अशांना चवथ्यावेळी संधी देवून हज यात्रेला थेट पाठविणार आहे. त्याचबरोबर यंदाच्या वर्षी ११ हजार मुस्लिम बांधवांना हज यात्रेसाठी पाठविणार असल्याची माहिती राज्याच्या अल्पसंख्याक विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली. त्याचबरोबर राज्य हज समितीमार्फत प्रभावीपणे राबविल्या …
Read More »दलित तरूणांच्या विरोधातील कोंबीग ऑपरेशन बंद करावे प्रकाश आंबेडकरांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्र बंद नंतर आज दिवसभरात ठिकठिकाणी आंदोलनात सहभागी झालेल्या दलित तरुणांची कोबींग ऑपरेशनच्या माध्यमातून पोलिसांकडून धरपकड सुरु आहे. ती तातडीनं थांबवावी अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं भेट घेतली. त्यानंतर …
Read More »दलितांच्या विरोधात मेसेजस करणाऱ्यांवर कारवाई कधी? मुख्यमंत्री फडणवीस यांनी हेतूपुरस्सर निर्णय घेतल्याची भावना
मुंबईः प्रतिनिधी १ जानेवारी दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी गेलेल्या दलित समाजावर कोरेगाव भिमा आणि सणसवाडी, शिक्रापूर येथील समाजकंटकांनी दगडफेक, वाहनांची जाळपोळीच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. या बंदच्या कालावधीत काही ठिकाणी हिसंक कारवाया करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र कोरेगाव भिमा येथील घटनेनंतर …
Read More »जिग्नेश मेवाणीला परवानगी नाकारत छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सामाजिक तणाव वाढेल म्हणून पोलिसांची कारवाई
मुंबईः प्रतिनिधी कोरेगाव भिमा येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ काल बुधवारी दलित संघटनांसह डाव्या पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद पुकारला होता. त्यानंतर छात्र भारतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय छात्र समेंलनाला गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि दिल्लीच्या जेएनयुचा विद्यार्थी उमर खालीद यांना आमंत्रित केल्याने त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी …
Read More »महाराष्ट्र बंद मध्ये राज्यातील ५० टक्के जनता सहभागी बंद मागे घेत असल्याची अँड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा
मुंबई: प्रतिनिधी कोरेगाव भिमा येथील दलितांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ दलित संघटना व डाव्या पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्रातील ५० टक्केहून अधिक जनतेने सहभागी होत हा बंद यशस्वी केला. त्यामुळे त्यांचे आभार असे सांगत या कोरेगाव भिमा घटनेचे प्रमुख सुत्रधार असलेले भिडे आणि एकबोटे यांच्यावर मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी याकूब मेनन याच्याप्रमाणे ३०२ अन्वये …
Read More »महाराष्ट्र बंदला हिंसेचे गालबोट बंद शांततेत पार पाडण्यासाठी प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
मुंबई: प्रतिनिधी कोरेगाव भिमा येथील दलितांवरील हल्ल्याच्या निशेधार्थ राज्यातील विविध दलित संघटना आणि राजकिय पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. त्यास राज्यातील सर्वधर्मिय नागरीकांनीही मुकपणे पाठिंबा देत हा महाराष्ट्र बंद करण्यास हातभार लावत असताना या बंदला गालबोट लागावे यासाठी काही समाजकंटकांनी मुंबईत बसेस, रेल्वे स्थानकातील तिकीट खिडक्यांवर आणि राज्यातील काही भागात …
Read More »जनता निषेधात तर दलित केंद्रीय मंत्री आत्मचरित्र पुस्तक प्रकाशनात मग्न दलित संघटनांच्या महाराष्ट्र बंदकडे दस्तुरखुद्द केंद्रीय राज्यमंत्री आठवलेंची पाठ
मुंबई : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील भीमा कोरेगांव येथे मानवंदना देण्यासाठी गेलेल्या दलित समाजावर काही समाजकंटकानी दगडफेक केली. त्या निषेधार्थ राज्यातील सर्व दलित संघटना, डाव्या पक्षांनी महाराष्ट्र बंद पुकारला. मात्र दलित समाजातीलच असलेले आणि स्वत:ला दलितांचा नेता म्हणवून घेणारे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना आपल्या आत्म चरित्रात्मक …
Read More »नागरिकांच्या पाठिंब्याने महाराष्ट्र बंदला शांततेत सुरुवात दलित कार्यकर्त्यांकडून वाहन चालक आणि नागरीकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
मुंबई: प्रतिनिधी भीमा कोरेगांव येथील समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ विविध दलित संघटना आणि डाव्या पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद हाकेला राज्यातील बहुतांष ठिकाणी स्थानिक नागरिकांनी ओ देत दैनंदिन कामकाजावर थांबविण्यास सुरुवात केली आहे. या बंद मध्ये सहभागी होण्यासाठी मुंबई, पुणे, ठाणे, विरार, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अनेक शाळा आणि एस.टी,बसेस बंद ठेवण्यात …
Read More »
Marathi e-Batmya