Breaking News

विशेष बातमी

शेतीशी संबधित दुकांनासह या गोष्टी सुरु राहतील लॉकडाऊनमधील सूट देण्यात आलेली सरकारी यादी

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाने 3 मेपर्यंत घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीत शेतीशी संबधित विविध बाबींना सूट दिली आहे. तसेच सर्व प्रकारच्या माल आणि वस्तूंच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली असून बसून खाण्याची व्यवस्था नसलेली मिठाईची दुकाने, नाष्टयाचे पदार्थ आणि फरसाणाची दुकाने यांनाही सूट देण्यात आली आहे. कोविड-19 (कोरोना विषाणू) चा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून राज्य …

Read More »

राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले की, हाफकिनकडून कोरोनावर संशोधन सचिवस्तरावर बैठक झाल्याची माहिती

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यासह संपूर्ण देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या आजारावर कोणत्याही स्वरूपाचे विशिष्ट स्वरूपाचे औषध नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेले आहे. तरीही या आजारावर औषध मिळविण्याठी राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या हाफकिन संशोधन व चाचणी संस्थेकडून काही दिवसांनंतर संशोधनाचे काम सुरु होणार असल्याची माहिती …

Read More »

वाघ, बिबटे, हरिण, काळवीटांसह वन्यप्राण्यांची काळजी घ्या वनमंत्री संजय राठोड यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील एका प्राणिसंग्रहालयातील वाघाला कोरोनाची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील प्राणी संग्रहालयामध्ये व वन्य प्राणी बचाव केंद्रामध्ये अधिक दक्षता घेण्यात यावी व केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत.  राज्यात विविध जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अखत्यारित येत …

Read More »

कोरोनाच्या लढ्यासाठी मंत्रालयातल्या अधिकाऱ्याची अशीही दर्यादीली मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५१ हजाराचा वैयक्तीक सहभाग

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशावर आलेल्या कोरोना आजाराच्या संकटाचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक पाठबळाची गरज आहे. त्यादृष्टीकोनातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मंत्रालयातील कार्यासन अधिकारी विष्णू पाटील यांनी तब्बल ५१ हजार रूपयांची वैयक्तीक मदत निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली. यासंदर्भातील ५१ हजार रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी …

Read More »

कम्युनिटी किचनसाठी तुरूंगातील कैद्यांनी पिकविलेला भाजीपाला अकोला कारागृहातील प्रशासनाकडून कैद्यांच्या मदतीने पुढाकार

अकोला: प्रतिनिधी कोरोना या जागतिक महामारीचा मुकाबला करण्यासाठी लॉक डाऊन करण्यात आले आहे. या संचार बंदी काळात कर्तव्यावर असणारे आणि या संकटामुळे अडचणीत आलेल्या साऱ्यांना अन्न देण्यासाठी विविध अन्नछत्र सुरु आहेत. या अन्नछत्रांना कारागृहात बंदीजनांनी परिश्रमाने पिकवलेला भाजीपाला देण्यात येत आहे.  या व अशा विविध घटकांची सांगड घालून जिल्हा प्रशासनाने …

Read More »

राज्यातील न्यायालयांचे कामकाज आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हा न्यायालयातही सुविधा राबविण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी न्यायालयांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायासह राज्यातील सर्व न्यायालयांचे कामकाज व्हिडीओ काँन्फरन्सिंगद्वारा चालविण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतला आहे. तसेच यासंदर्भातील सुविधा राज्यातील सर्व न्यायालयांमध्ये सुरु करण्यासंदर्भात राज्य सरकारने लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही महत्त्वाच्या प्रकरणांची …

Read More »

कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी तरूणाईला दिला सल्ला वाचनसंस्कृती जतन आणि वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी तरूणांमध्ये एक भीतीचे वातावरण असून लॉकडाऊन वाढेल की काय अशी शंका त्यांच्या मनात घर करून आहे. परंतु मी कालपासून गीत रामायण ऐकतोय. गदीमा आणि सुधीर फडके यांचं संगीत ऐकल्यावर मनापासून समाधान मिळत असल्याचे सांगत नव्या पिढीने वाचन संस्कृती जतन व वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवा. मराठीत अनेक पुस्तके वाचनीय …

Read More »

कंपनी, दुकान मालकांनो कर्मचाऱ्यांचे पगार कापाल तर तुरूंगात जाल राज्य सरकारकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित केला आहे. याकालावधीत अनेक कामगारांना घरीच थांबावे लागत आहे. त्यामुळे या कालावधीतील कंपन्यांमध्ये असलेले कंत्राटी कर्मचारी, विस्थापित-बेघर कर्मचारी, आऊटसोर्सिंग करण्यात आलेल्या कर्मचाऱी आणि खाजगी दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार कापल्यास संबधित मालक, कंपनीच्या प्रमुखावर कायदेशीर कारवाई करून एक ते दोन वर्षाची …

Read More »

आणि राज्याचा कामगार विभाग जागा झाला बांधकाम कामगार, असंघटीत कामगारांची संख्या विभागालाच माहित नाही

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील संघटीत क्षेत्राबरोबरच असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या हिताचे रक्षण व्हावे यासाठी राज्यात कामगार विभागाची स्थापना करण्यात आली. मात्र गेल्या कित्येक वर्षात राज्यातील असंघटीत क्षेत्रात किती कामगार काम करत आहेत, बांधकाम कामगार किती आहेत याची साधी माहिती गोळा करण्याचे काम अद्याप या विभागाने केलेले नसल्याची धक्कादायक माहिती …

Read More »

देश लॉक डाउन असताना साखर कारखाने सुरु कसे ? ऊसतोड कामगारही माणसेच आहेत गुलाम नाहीत

प्रतिनिधी : बीड संपुर्ण देश लॉक डाऊन असताना राज्यातील आणि कर्नाटकातील साखर कारखाने चालू राहतातच कशी ?  ऊसतोड कामगारही माणसेच आहेत . गुलाम नाहीत.   त्यांना गुलामप्रमाणे वागवू नका. ते रोज नव्या गांवात नव्या ठिकाणी समूहाने काम करतात .  त्यांनाही कोरोना होऊ शकतो , त्यांच्या आरोग्याशी . खेळ सुरू ठेवणारे  सर्व …

Read More »