विशेष बातमी

महाकुंभ मेळ्यात पहाटेच्यावेळी चेंगराचेंगरीची घटना, १५ जण मृत्यूः संख्या वाढण्याची शक्यता मध्यरात्री १ ते २ वाजण्याच्या सुमारास शाही स्थानासाठी उडालेल्या झुंबडमुळे चेंगराचेंगरी

बुधवारी (२९ जानेवारी २०२५) पहाटे महाकुंभाच्या संगम परिसरात मौनी अमावस्येनिमित्त पवित्र स्नान करण्यासाठी कोट्यवधी यात्रेकरू जागेसाठी धावपळ करत असताना चेंगराचेंगरी झाली आणि त्यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. सध्या उत्तर प्रदेश सरकारकडून १५ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चेंगराचेंगरीत उत्तर प्रदेश सरकारने …

Read More »

गणेश नाईक यांची माहिती, राज्यात सरासरी ३५० ने वाघांची संख्या वाढली वाघांचे अपघाती मृत्यू रोखण्यासाठी कडक उपाययोजना करा, एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३० टक्के पर्यंत वनक्षेत्र वाढविणार

राज्यात वाघांचे होणारे मृत्यू शासनाने गांभीर्याने घेतले असून वन अधिकाऱ्यांना अपघाती मृत्यू रोखण्याचे निर्देश दिल्याची माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे. त्याचबरोबर मागील सोळा वर्षात राज्यामध्ये वाघांची संख्या सरासरी ३५० ने वाढली आहे. केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे राज्यातील वनक्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३० टक्के पर्यंत वाढविण्याचा प्रयत्न असणार आहे, …

Read More »

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदाः मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले, बहिणींच्या संरक्षणासाठी समान नागरी कायदा लागू असता तर श्रद्धा वालकरची हत्या झाली नसती

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू करताना, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोमवारी सांगितले की, देशात लागू होणाऱ्या या प्रकारच्या कायद्याचे उद्दिष्ट म्हणजे २०२२ मध्ये दिल्लीत एका महिलेच्या तिच्या लिव्ह-इन पार्टनरने केलेल्या हत्येसारखे गुन्हे पुन्हा घडू नयेत. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, यूसीसी अर्थात समान नागरी कायदातंर्गत लिव्ह-इन रिलेशनशिपची अनिवार्य …

Read More »

वक्फ विधेयकावरील विरोधकांच्या सूचना फेटाळत सत्ताधाऱ्यांच्या सूचना मान्य समितीतील एनडीएच्या सूचना सांसदीय समितीने स्विकारल्या

वक्फ (सुधारणा) विधेयक, २०२४ चे परीक्षण करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) सोमवारी सत्ताधारी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या सदस्यांनी सुचवलेल्या सर्व दुरुस्त्या स्वीकारल्या आणि कलम-दर-कलम चर्चेत विरोधी सदस्यांनी सुचवलेले प्रत्येक बदल फेटाळून लावले. मंजूर झालेल्या दुरुस्त्यांपैकी एक म्हणजे पॅनेलमधील गैर-मुस्लिम सदस्यांची संख्या वाढवणे. आता, पॅनेल सदस्यांपैकी दोन गैर-मुस्लिम असू शकतात. प्रस्तावित केलेल्या …

Read More »

१९५० च्या पहिल्या प्रजासत्ताक दिनी हे झालेले बदल तुम्हाला माहित आहेत का? नवी पदके, संगीत आणि संरक्षण आणि नागरिकांसाठीची खास पदके

२६ जानेवारी १९५० रोजी, भारत एक प्रजासत्ताक बनला आणि ब्रिटिश साम्राज्याच्या अधिपत्याखालील प्रदेशातून एका सार्वभौम राष्ट्रात रूपांतरित झाला. नवीन प्रजासत्ताकाच्या पहिल्या वर्षात अनेक बदल झाले आणि त्यापैकी प्रमुख बदल संरक्षण सेवांशी संबंधित होते, नवीन पदके स्थापित करण्यात आली आणि वसाहतवादी पदकांच्या जागी नवीन पदके तयार करण्यात आली. देश प्रजासत्ताक झाल्यानंतर …

Read More »

प्रजासत्ताक दिनी लष्करी सामर्थ्याची झलक कर्तव्य पथवरः विविध राज्यांच्या रथांनी मने जिंकली कार्यक्रमाला इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रमुख पाहुणे

भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवताना, १६ राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारच्या विभागांच्या रथांनी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेतला. आंध्र प्रदेशच्या रथाची थीम ‘एतिकोप्पका बोम्मलू’ होती, ज्यामध्ये पर्यावरणपूरक लाकडी खेळणी होती. उत्तर प्रदेशने महाकुंभाचे रथाची थीम तयार केली. तर पश्चिम बंगालने राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांवर प्रकाश टाकणारे “लक्ष्मी भंडार” आणि …

Read More »

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहिर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पुरस्कार सन्मार्थींची यादी जाहिर

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती भवनाच्या मान्यतेने केंद्रीय गृहमंत्रालयाने विविध कला, सामाजिक, कृषी, उद्योग व व्यापार क्षेत्रासह, साहित्य क्षेत्रातील मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने गौरवित त्यांच्या कार्याची दखल केंद्र सरकारने घेतली. पद्मश्री पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील अनेक क्षेत्रात काम करणाऱ्यांना मान्यवरांचा पद्मश्री पुरस्कार देताना प्रामुख्याने विचार केल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्काराने अच्युत पालव …

Read More »

महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहिर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडून पदक देण्यास मान्यता

दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणा-या देशातील एकूण ४९ व्यक्तींना आज ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मान्यतेनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारे ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार २०२४’ आज जाहीर झाले. महाराष्ट्रातील शशिकांत रामकृष्ण गजबे यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ …

Read More »

भंडारा येथील ऑर्डीनन्स फॅक्टरीत स्फोटः आठ जणांचा मृत्यू सकाळी १० वाजता झाला स्फोटः स्फोटात ७ जण जखमी

महाराष्ट्रातील भंडारा येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीत आज सकाळी एक शक्तिशाली स्फोट झाल्याची माहिती पुढे आली असून स्फोटानंतर लगेचच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी घटनास्थळाची पाहणी करत या दुर्घटनेत किमान ८ जणांचा मृत्यू तर ७ जण जखमी झाल्याची माहिती दिली. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात सकाळी १० वाजता आर्डिनन्स फॅक्टरीत हा स्फोट झाला. प्राथमिक माहितीनुसार, …

Read More »

२०२५ च्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या २३ दिवसात ११ वाघांचा मृत्यू ३ वाघांची शिकार, ३ जणांची अपघाती मृत्यू तर

महाराष्ट्रात १ जानेवारी २०२५ पासून ५ वाघांचा नैसर्गिक मृत्यू झाला असून ३ वाघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर ३ वाघांची शिकार करण्यात आली असून याबाबत चौकशी सुरु असल्याचे वन विभागाने कळविले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी व वनपरिक्षेत्रात २ जानेवारी २०२५ रोजी वाघांच्या आपसातील हल्ल्यात मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यातील तुमसर वनपरिक्षेत्रात …

Read More »