Tag Archives: काँग्रेस पक्षाला विजयी करा

हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन, लोकसभेप्रमाणे महागरपालिकेतही काँग्रेसला विजयी करा समाजवादी पार्टी, एमआयएम, एनसीपी, भाजपा, व शिवसेना पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

काँग्रेस पक्ष सर्वांना साथ देणारा पक्ष आहे, विविधतेत एकता अबाधित ठेवण्याचे काम काँग्रेस पक्ष करत आहे तर दुसरीकडे भाजपाचे राजकारण मात्र तोडफोडीचे, जाती धर्मात भांडणे लावून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे आहे. काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश दिले, नगरपालिका निवडणुकीतही चांगले यश मिळाले, धुळ्यातून शोभाताई बच्छाव यांना लोकसभेत पाठवले आता धुळे महानगरपालिकेत …

Read More »