राज्यातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडासह अनेक भागात कोरडा दुष्काळ पडल्याचे चित्र आहे. शेतकरी चिंतेत असून शेतातील पिके करपून गेली आहेत. कर्नाटक सरकारने ज्या पद्धतीने दुष्काळ जाहीर करुन मदत दिली त्याच पद्धतीने फडणवीस सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकरी, शेतमजूर यांना भरीव मदत द्यावी, जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही नाना पटोले यांना केली. नाना पटोले पुढे …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, मुंबईचे सिंगापूर करण्याची वल्गणा करणाऱ्यांनी शहराची कचराकुंडी बनवली मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीवर ओढलेले ताशेरे अत्यंत गंभीर, जबाबदारी निश्चित करून अधिकाऱ्यांवर कारवाई करा
मुंबईत पायाभूत सुविधांची पुरती वाट लागली असून शहर पूर्णपणे बकाल केले आहे, हे काँग्रेस पक्ष सातत्याने सांगत असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. विकास कामाच्या नावाखाली मुंबईची तिजोरी साफ करण्याचे काम सुरु असून मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेच्या कामावर ओढलेले ताशेरे अत्यंत गंभीर आहेत. भ्रष्टाचार व टक्केवारीत मग्न असलेल्यांना न्यायालयाने मोठी चपराक …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंबही सुरक्षित नाही तर सामान्य जनतेचे काय? अहिल्यानगर जिल्ह्यातील दोघांना मारहाण करून लघवी पाजण्याचा विकृत प्रकार, गुन्हेगारांना मोक्का लावा; गोरक्षणाच्या नावाखाली चाललेला नंगानाच थांबवा.
महाराष्ट्र पोलिसांचा एकेकाळी प्रचंड दबदबा होता, याला मागील १२-१३ वर्षात काळिमा फासला आहे. आज महाराष्ट्र पोलीस फक्त राजकीय विरोधकांवर दंडेलशाही करणे व वसुली करणे एवढ्याच कामासाठी उरलेले आहेत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव असून याला देवेंद्र फडणवीस यांचा दळभद्री कारभार जबाबदार आहे. राज्यात मंत्र्यांचे कुटुंबही सुरक्षित नाही तर सामान्य माणसाचे काय, असा संतप्त प्रश्न विचारून …
Read More »आरएसएसच्या तीन दशक जून्या हिंदूत्व लॅबोरेटरीमध्ये प्रयोग करण्यास काँग्रेस आणि मुख्यमंत्री डि के शिवकुमार तयार कर्नाटक मंत्रिमंडळाची बैठक मंगळुरूमध्ये घेणार
कर्नाटकच्या सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या मंडळाची (मंत्रिमंडळाची) बैठक पहिल्यांदाच राज्याच्या किनारपट्टीच्या भागात होणार आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (डीकेएस) यांच्या नेतृत्वाखालील सरकार १८ सप्टेंबर रोजी मंगळुरूमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहे. डीकेएस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे हे पाऊल प्रशासकीय असले, तरी त्यामागे २०२८ च्या विधानसभा निवडणुकांचा विचार असलेला एक मोठा राजकीय संदेश दडलेला …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट, तातडीने दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार रुपये द्या कुंभमेळ्यातील सीसीटीव्हीवर ३०० कोटी खर्च करणारे महायुती सरकार शेतकऱ्यांना काहीही मदत करत नाही
राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे पण सरकारचे मात्र त्यांच्याकडे लक्ष नाही. कुंभमेळ्यातील CCTV वर ३०० कोटी खर्च करणारे महायुती सरकार शेतकऱ्यांना काहीही मदत करत नाही. शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास हिरावला जात असताना मंत्रिमंडळ बैठकीत यावर काहीही चर्चा झाली नाही. शेतकऱ्यांची अवस्था पाहता सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा आणि हेक्टरी ५० हजार …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, एमपीएससीच्या अनागोंदी कारभाराप्रकरणी अध्यक्ष व सचिवांची हकालपट्टी करा एमपीएससीच्या भोंगळ कारभाराला कंटाळून धाराशीव जिल्ह्यातील प्रथमेश देशमुखची आत्महत्या हा सरकारने घेतलेला बळी, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
भाजपा सरकारच्या काळात पेपरफुटीने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा करून ठेवला आहे. पेपरफुटीने त्रस्त विद्यार्थ्यांना MPSC च्या भोंगळ कारभाराचाही फटका बसला आहे. एमपीएससीच्या कारभाराविरोधात लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले तरीही सरकारला जाग येत नाही. राज्य सरकारने यात हस्तक्षेप करून MPSC चे अध्यक्ष व सचिव यांची हकालपट्टी करण्याची मागणी होत आहे, पण अध्यक्ष मुख्यमंत्र्यांचे खास असल्यानेच त्यांच्यावर कारवाई होत …
Read More »राहुल गांधी यांच्या याचिकेवरील सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती, आमच्यासमोर सगळे समान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सुर्यकांत यांचे मत
राहुल गांधी यांच्यावरील फौजदारी मानहानीच्या खटल्यात, जर तक्रारदाराला हे प्रकरण तातडीने ऐकले जावे असे वाटत असेल, तर त्यांनी ‘त्वरित सुनावणी’साठी अर्ज करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिले. न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने “आमच्यासमोर सर्वजण समान आहेत” यावर भर दिला आणि ‘बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन’चे …
Read More »हरिष चौधरी यांची स्पष्टोक्ती, जातनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा पॅटर्नचा वापर करा जनगणनेत OBC प्रवर्ग कॉलमचा स्पष्ट उल्लेख असावा
जातनिहाय जनगणना ही सर्व जातींच्या हितासाठी आहे. जातींचा डेटा स्पष्ट झाला तरच प्रत्येक वर्गाला न्याय देता येईल, त्यासाठीच काँग्रेस पक्षाने जातनिहाय जनगणनेची आग्रही मागणी केली होती. उशिरा का असेना पण मोदी सरकारने जातनिहाय जनगणनेची घोषणा केली आहे, पण यात काही त्रुटी आहेत. जनगणनेच्या अर्जात एससी-एसटी SC/ST साठी स्वतंत्र उल्लेख आहे परंतु ओबीसी OBC प्रवर्गासाठी वेगळ्या रकान्याची तरतूद …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचे मत, फॅसिस्ट विचारापासून देशाला वाचण्याची गरज भाजपा व आरएसएसकडून संविधान संपविण्याचा प्रयत्न, संविधान वाचले तर देश वाचेल, संविधान वाचवण्याच्या लढ्यात सहभागी व्हा
देशात दोन विचारप्रवाह आहेत, एक विचार सर्व जाती धर्मांना समान हक्क व अधिकार देणारा आहे. स्त्री-पुरुष समानता देणारा विचार आहे, हा विचार संविधानाचा असून तोच विचार काँग्रेस पक्षाचा आहे तर दुसरीकडे मनुस्मृतीला मानणारा, राजसत्ता व धर्मसत्ता मुठभर लोकांच्या हाती असावी हा भारतीय जनता पक्ष आरएसएसचा विचार आहे. भाजपा, संघाचा हा फॅसिस्ट विचार देशासाठी व …
Read More »सीजेपी आणि काँग्रेसच्या दबावानंतर दिल्ली पोलिसांकडून स्वतंत्र भारद्वाजच्या एक दिवसीय पोलिस कोठडीची मागणी न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडीची दिल्यानंतर सर्वत्र आश्चर्य
जंतर-मंतरवर ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) च्या आंदोलनादरम्यान एका विद्यार्थी आंदोलकाच्या वडिलांची “कवटी फोडल्याची” बढाई मारणाऱ्या ‘इन्फ्लुएंसर’ आणि कार्यकर्त्याला, स्वतंत्र भारद्वाजला, शनिवारी अटक करण्यात आली. सीजेपी CJP आणि विरोधी पक्षांच्या निदर्शनांनंतर शुक्रवारी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधून ताब्यात घेतलेल्या सनातनी योद्धा स्वतंत्र भारद्वाजला नंतर एका दिवसाच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले. मात्र, केवळ एका …
Read More »
Marathi e-Batmya