Tag Archives: गौतम अदानी

शासकिय आयएएस अधिकाऱ्यांची अदानी कंपनीच्या प्रसिद्धी पत्रकातून माहिती मिठागराच्या जमिनी विकासासाठी सुरक्षितच धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे सीईओ एसव्हीआर श्रीनिवास यांची माहिती

धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली अर्ध्याहून अधिक मुंबईतील शासकिय जमिनी राज्यातील भाजपाच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने अदानी कंपनीच्या घशात घातल्या. त्या विरोधात दस्तूरखुद्द धारावी करांसह राज्यातील प्रमुख राजकिय पक्षांकडूनही यासंदर्भात सातत्याने आवाज उठविला. मात्र त्यांचा आवाज सत्ताधारी भाजपाच्या कानावर ऐकायला गेला असला तरी सत्ताधाऱ्यांचे कान बहिरे असल्याचे दिसून आले. हे कमी की काय …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ याचा आरोप, पालघर ते सिंधुदुर्ग पट्टा अदानी, अंबानीला आंदण देण्याचा भाजपाचा घाट राज्यातील विदारक परिस्थितीला फडणवीस सरकारच जबाबदार, महिला अत्याचार, शेतकरी आत्महत्या वाढल्या, वेगवेगळ्या गँग बनल्या

भारतीय जनता पक्षाचे सरकार लाडका उद्योगपती अदानीसाठी रेट कार्पेट टाकत आहे. मुंबईतील धारावी अदानीला विकली आहे, मुंबईतील महत्वाचे भखंड अदानीच्याच घशात घातले आहेत. नवी मुंबई विमानतळही अदानीलाच दिलेले आहे आणि आता पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतचा मोठा सागरी पट्टा सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अदानीच्या घशात टाकण्याचा घाट घातलेला आहे, असा घणाघाती हल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …

Read More »

गौतम अदानी यांना उच्च न्यायालयाचा आणखी एका प्रकरणात दिलासा बाजारमूल्य नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषमुक्त

बाजारमूल्य नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गंभीर फसवणूक तपास कार्यालयाने (एसएफआयओ) दाखल केलेल्या प्रकरणातून उद्योगपतीआणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि संचालक राजेश अदानी यांना उच्च न्यायालयाने सोमवारी दोषमुक्त केले. एसएफआयओने अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (एइएल) आणि त्याचे प्रवर्तक गौतम अदानी आणि राजेश अदानी यांच्याविरुद्ध सुमारे ३८८ कोटींच्या बाजारमूल्य नियमन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई सुरू केली होती. …

Read More »

गौतम अदानी यांचे आसाम मध्ये ५० हजार कोटी गुंतवणूकीचे वचन विमानतळा, शहर गॅस आणि वीज वितरण, रस्ते बांधकाम यात करणार गुंतवणूक

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी आसाममध्ये विमानतळ, विमान शहरे, शहर गॅस वितरण, वीज पारेषण, सिमेंट आणि रस्ते बांधकाम अशा ५०,००० कोटी रुपयांच्या मोठ्या गुंतवणुकीचे वचन दिले आहे. “आम्हाला आसामच्या प्रगतीच्या गाथेचा भाग होण्यास उत्सुकता आहे. आम्ही आसाममध्ये ५०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करू,” असे अदानी यांनी मंगळवारी अॅडव्हांटेज आसाम शिखर …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा इशारा, …. जमीन अदानीच्या घशात जाऊ देणार नाही मुंबईकरांचा आवाज दडपण्यासाठी मोदानी सरकारकडून पोलीस बळाचा वापर

अदानीविरोधात सर्वसामान्य जनता आवाज उठवते तेव्हा मोदानी सरकार पोलीस यंत्रणेचा वापर करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करते. कुर्ल्यातील मदर डेअरीच्या जमिनीच्या लुटीविरोधात लोकशाही मार्गाने निदर्शने करत असताना अदानीचे एजंट भाजपा सरकारने पोलीसांना पुढे करुन आंदोलकांना रोखले, धक्काबुक्की केली. मुंबईकरांचा आवाज दडपण्याच्या अशा कोणत्याही प्रयत्नांना काँग्रेस भीक घालत नाही. मोदानी सरकारने कितीही …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, भाजपा सरकारची सर्व मदत ‘लाडक्या अदानीसाठी’ मदर डेअरतील आगीची घटनाही संशयास्पद

कुर्ल्यातील मदर डेअरीच्या जमिनीची मोजणी पोलीस फौजसाठ्यासह सक्तीने सुरू मोदानी आणि कंपनीला मुंबई लुटू देणार नाही; मुंबईचा स्वाभिमान व अस्मितेसाठी काँग्रेस सर्वशक्तीने लढा देईल असा इशारा देत मुंबईतील जमीन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लाडका उद्योगपती अदानीच्या घशात घालण्यासाठी फडणवीस शिंदे पवार सरकार तत्परतेने कामाला लागले आहे. मुंबईचे लचके तोडणा-या अदानीच्या फायद्यासाठी …

Read More »

आता राष्ट्रीय महामार्गावरील टोल गौतम अदानी गोळा करणार नितीन गडकरी यांच्या विभागाकडून टोल वसुलीचे कंत्राट

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या महामार्ग मालमत्तेच्या नवीनतम संचासाठी अदानी रोड ट्रान्सपोर्ट सर्वाधिक बोली लावणारी कंपनी म्हणून उदयास आली आहे, जी टोल ऑपरेट ट्रान्सफर (ToT) मोडद्वारे मुद्रीकरणासाठी ऑफर केली गेली आहे. कंपनीने ToT अंतर्गत एकत्रित केलेल्या आणि ऑफर केलेल्या रस्त्यांच्या भागांसाठी १,६९२ कोटी रुपयांची बोली लावली आहे. ToT मॉडेलद्वारे …

Read More »

गौतम अदानीला तामीळनाडू सरकारचा झटकाः १९ हजार कोटींचा करार रद्द स्मार्ट मीटर देखभालीचे टेंडरच केले रद्द

अदानी समूहाला मोठा धक्का बसला असताना, डिएमके DMK-नेतृत्वाखालील तामिळनाडू सरकारने स्मार्ट मीटरच्या खरेदीची जागतिक निविदा रद्द केली असूनही अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड (AESL) यासाठी “सर्वात कमी बोली लावणारा” म्हणून उदयास आली आहे. चेन्नई, कांचीपुरम आणि चेंगलपट्टूसह आठ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या चार पॅकेजपैकी एकासाठी सर्वात कमी बोली – AESL ने उद्धृत …

Read More »

महायुती सरकारकडून जमिन वाटपात अदानीचा नंबर झाल्यानंतर आता अंबानीचा… महासेजसाठीच्या जमिनी रहिवाशी वापरासाठी करण्याच्या हालचाली, तर पालघरमध्ये १२५६ एकर जमिन

काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या नंतर बहुचर्चित आणि प्रलंबित असलेल्या धारावी पुर्नविकासाचा प्रकल्प निविदा प्रक्रियेत अदानी कंपनीला देण्याच्या खटपटी केल्यानंतर अदानीसाठी मुंबईतील शेकडो हेक्टर मोकळ्या असलेल्या सरकारी जमिनी धारावी पुर्नविकासाच्या नावाखाली अदानीला देऊ टाकल्या. त्यानंतर आता मुकेश अंबानीचा नंबर राज्य सरकारकडून लावला असून मुकेश अंबानी यांच्या कंपनीलाही शेकडो हेक्टर जमिन …

Read More »

धारावी प्रकरणी सौदी अरेबियास्थित सेकलिंक कंपनीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली प्रकल्प अदानी समुहाला देण्याच्या सरकारच्या निर्णयावर हिरवा कंदील

धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समुदाला देण्याच्या सरकारला निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली.सौदी अरेबियास्थित सेकलिंक टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन कंपनीची आव्हान दिले होते. मात्र त्यांची याचिका फेटाळून लावल्याने धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समुहातर्फेच केला जाणार यावर आता शिक्कमोर्तब झाले आहे. याचिकेवरील प्रदीर्घ सुनावणीनंतर २ ऑगस्ट रोजी मुख्य न्या. देवेंद्र कुमार …

Read More »