तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीनचा दबदबा आजही जगभरात कायम आहे. या वर्चस्वाच्या जोरावर चीन प्रत्येक क्षेत्रात आपले वर्चस्व दाखवत असून आता चीनचे युग संपुष्टात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे, कारण भारताने तंत्रज्ञानाच्या दुनियेत आपले पाय आणखी खोलवर रोवले आहेत. चीनचे वर्चस्व संपवण्यासाठी भारताने ‘मेड इन इंडिया’ उपक्रमांतर्गत मोबाइल फोनचे भारतीय बनावटीचे …
Read More »
Marathi e-Batmya