Tag Archives: तपास यंत्रणा

प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, जर कोणी दोषी नसेल, तर सहा जणांना कोणी मारलं? मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात न्यायालयाच्या निकालावर केला सवाल

२००८ मध्ये घडलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एनआयए आणि इतर तपास यंत्रणांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. “जर या प्रकरणात कोणताही दोषी नसेल, तर सहा नागरिकांचा बळी नेमका कोणी घेतला?” असा थेट सवाल केला. ‘एक्स’ या समाज माध्यमावर पोस्ट …

Read More »