Tag Archives: भाजपा

नवाब मलिक यांनी स्पष्टच सांगितले, मी अजित पवार यांचा उमेदवार…. उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही भाजपाचा विरोध कायम

राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी सना मलिक आणि नवाब मलिक यांच्या उमेदवारीवरून भाजपा मोठे आकांड तांडव केले. तसेच नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचेही वेळावेळी जाहिर केले. मात्र काल विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे नवाब मलिक यांनी मिरवणूकीने जात शिवजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. विशेष …

Read More »

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आता भाजपा आणि शिंदे सेनेपासून धोका राष्ट्रवादीच्या जागा पडल्या तरी भाजपा आणि शिंदे सेनेला दुःख नाही

अजित पवार यांचे महायुतीतील स्थान एकाकी होत चालले आहे. त्यांचा पक्ष राष्ट्रवादी (अजित गट) ला आता त्यांच्याच मित्रपक्ष भाजपा आणि शिंदे सेनेकडून सर्वात मोठा धोका आहे. याचे कारण ज्युनियर पवार यांनी नवाब मलिक यांना दिलेले आश्वासन पूर्ण करणे. आश्वासनानुसार अजित पवार यांनी नवाब मलिक यांना मानखुर्द शिवाजीनगरमधून महायुतीचे अधिकृत उमेदवार …

Read More »

महाविकास आघाडी आणि महायुतीकडून २८८ उमेदवार नाहीच काही मतदारसंघात दोन-दोन उमेदवार जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाच नसल्याचे चित्रः उमेदवार मिळाले नाहीत

राज्यातील विधानसभा निवडणूकांची आचारसंहिता जाहिर झाल्यानंतर सत्ताधारी महायुतीतील शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाकडून निवडणूकीला लोकसभेप्रमाणेच महायुती म्हणून सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. तर महाविकास आघाडीनेही लोकसभा निवडणूकीत मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूकीला सामोरे जाण्याचे निश्चित केले. पण २८८ उमेदवार दोन्ही आघाड्यांकडून जाहिरच केले नसल्याचे दिसून येत …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा, महाभ्रष्ट भाजपायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढणे हेच मविआचे ध्येय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा हजारोंच्या उपस्थितीत साकोलीतून अर्ज दाखल

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज साकोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या रॅलीत हजारो लोक उपस्थित होते. त्याआधी सकाळी नाना पटोले यांनी चारभट्टीचा बजरंगबली आणि गोपीपुरी बाबाच्या समाधीवर जाऊन दर्शन घेतले तसेच आईचे आशीर्वादही घेतले. अर्ज दाखल करण्यास जाण्याआधी पत्नीने नाना पटोले …

Read More »

सचिन सावंत यांचा सवाल, शेलार व फडणवीसजी, मुंबईला दुसरे वित्तीय केंद्र आणण्याचे काय झाले? केंद्र सरकारसाठी फक्त गुजरातच ‘लाडके राज्य’, नरेंद्र मोदींच्या आदेशाला शिंदे व फडणवीसांची साथ

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे पण मागील १० वर्षांपासून केंद्र सरकारसाठी एकमेव लाडके राज्य गुजरात आहे. मोदी शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील मोठे उद्योग गुजरातला पळवले व त्याला शिंदे, फडणवीस या नेत्यांनी साथ दिली. शिंदे, फडणवीसांनी गुजरातसाठी काम करून महाराष्ट्राचे हित उद्धवस्त करण्याचे पातक केले आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या टाटा एअर बस …

Read More »

भाजपाकडून तिसरी २५ उमेदवारांची यादी जाहिरः स्विय सहायकही निवडणूकीत अनेक विद्यमान आमदारांचे तिकिट कापले

विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस आधी भाजपाने तिसरी २५ उमेदवारांची यादी आज दुपारनंतर जाहिर केली. या उमेदवारांच्या यादीत विद्यमान अनेक आमदारांच्या तिकिटीला कात्री लावण्यात आली आहे. तर अनेक अपेक्षित आणि इच्छुक उमेदवारांचाही भ्रम निरास या तिसऱ्या यादीत स्थान न देता केला. भाजपाने जाहिर केलेल्या तिसऱ्या यादीत माजी …

Read More »

नाना पटोले यांचा गौप्यस्फोट, भाजपाच्या आशिर्वादाने टाटा एअरबसचे गुजरातमध्ये ‘सेफ लँडिंग’… महाराष्ट्र लुटत असताना शिंदे-फडणवीस-अजित पवार झोपले का? महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातला का दिला?

भाजपा सातत्याने मुंबई व महाराष्ट्रावर अन्याय करत असून महाराष्ट्राच्या प्रगतीत मोदी शाह यांचा मोठा अडसर आहे. राज्यातील शिंदे, फडणवीस व अजित पवार यांचे नेतृत्व कुचकामी आहे म्हणूनच राज्यातील मोठे प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत. टाटा एअरबसचा महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवून भाजपा व पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळले आहे. महाराष्ट्रातील …

Read More »

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, तुमची मते घेणारे पक्षच आरक्षण संपवतायत क्रिमीलेयर आणि उपवर्गीकरण हा आरक्षण संपवण्याचाच डाव

अनुसूचित जातींमध्ये क्रिमीलेयर आणि उप-वर्गीकरणाची अंमलबजावणी हा आरक्षण संपुष्टात आणण्याचा डाव असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटवरून केला. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, सामाजिक न्याय चळवळीला हा मोठा धक्का आहे. अनुसूचित जातींमध्ये क्रिमीलेयर आणि उप-वर्गीकरणाची अंमलबजावणी हा आरक्षण संपुष्टात आणण्याचा डाव आहे. …

Read More »

महाराष्ट्र हे भौगोलिकदृष्ट्या गुंतवणुकीस सर्वाधिक योग्य परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे गौरवोद्गार

जागतिक उद्योगक्षेत्राबरोबरच, जागतिक नेत्यांचाही भारता विषयीचा विश्वास वाढल्यामुळे भारताची प्रतिमा आणि प्रतिष्ठा स्पष्ट झाली असून जागतिक उद्योगविश्व भारतात गुंतवणुकीसाठी उत्सुक आहे, यापेक्षा अन्य पुराव्याची गरज नाही. जेथे राज्य, केंद्र सरकार एकत्र काम करतात, तेथे उद्योगांची सहाजिकच पहिली पसंती असते. सुसज्ज सुविधांसोबतच महाराष्ट्र हे भौगोलिकदृष्ट्या गुंतवणुकीस सर्वाधिक योग्य राज्य असल्याची जागतिक …

Read More »

विरोधानंतरही नवाब मलिक म्हणाले, निवडणूक लढणार आणि जिंकणारही अजित पवार, प्रफुल पटेल यांच्या भेटीनंतरही उच्चार

भाजपाच्या विरोधाला न जुमानता निवडणूक लढवणारच, असा निर्धार राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी केला. आपण मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे नवाब मलिक यांनी जाहीर केले असून ते २९ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही जाहिर केले. नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी …

Read More »