Tag Archives: भारती शर्मा

हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, महिला आरक्षण उपकार नाही तर अधिकार देशातील ५० टक्के लोकसंख्येला मूर्ख समजू नका, डिलिमिटेशनच्या आड महिला आरक्षण अडवण्याचा भाजपाचा डाव - सुप्रिया श्रीनेत

महिला आरक्षणाचा पाया १९८५ साली मुंबईत काँग्रेसच्या शताब्दी वर्षानिमित्तच्या कार्यक्रमात स्व. राजीव गांधी यांनी घातला आणि यातूनच पुढे पंचायत राज प्रणाली आणली. ७३ व ७४ वी घटना दुरुस्ती करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के महिला आरक्षण लागू केले नंतर ते वाढवून ५० टक्के केले. पुढे सोनियाजी गांधी यांनी महिला आरक्षणासाठी …

Read More »