Tag Archives: मुख्यमंत्री

नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर प्राधिकरणांना हद्दीतील शासकीय जमिनी मिळणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्यातील नागपूर, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या हद्दीतील शासकीय जमिनी संबंधित प्राधिकरणांच्या नावावर वर्ग करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयानुसार, महानगर प्रदेशातील सर्व भारमुक्त शासकीय जमिनी राज्य शासनाच्या अटी व शर्तींनुसार प्राधिकरणांना हस्तांतरित करण्यात येणार आहेत. संबंधित प्राधिकरण …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आपत्कालीन कार्य केंद्र अधिक सक्षम अद्ययावत राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात आधुनिक तंत्रज्ञान, वेगवान संवादव्यवस्था आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वापरामुळे आपत्ती व्यवस्थापनाला तंत्रज्ञानाचे बळ मिळाले आहे. या नव्या अद्ययावत आपत्कालीन कार्य केंद्रामुळे आपत्तीच्या वेळी जलद, अचूक आणि समन्वित प्रतिसाद देणे अधिक प्रभावी होणार आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्रातील नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे केवळ आपत्तीच्या वेळी नाही, तर आपत्तीपूर्व सजगतेपासून पुनर्वसनापर्यंतची परिस्थिती व …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, पुढील पाच वर्षांत राज्याचा संतुलित विकास दिसेल मुख्यमंत्र्यांनी इंडिया ग्लोबल फोरममध्ये मांडला विकासाचा रोडमॅप

महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी विना अडथळा सुविधा पुरविली जात आहे. राज्यातील सर्वच भागात गुंतवणूक व्हावी यासाठी इको सिस्टीम तयार केली जात आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षांत राज्यातील सर्वच भागाचा संतुलित विकास झाल्याचे दिसेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बांद्रा कुर्ला संकुलातील जिओ वर्ड सेंटर येथे आयोजित ‘इंडिया ग्लोबल फोरम नेक्स्ट …

Read More »

एकनाथ शिंदे यांची माहिती, एमएमआरडीएकडून चार लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार आजचा दिवस आपल्यासाठी ऐतिहासिक

आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरला आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन डेवलपमेंट अथॉरिटी (MMRDA) कडून देशातील सर्वात मोठा सामंजस्य करारावर हस्ताक्षर सोहळा पार पडला. आज एकाच वेळी ४ लाख ७ हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर  सह्या करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. जियो वल्ड सेंटर येथे आयोजित इंडिया ग्लोबल फोरम २०२५ च्या …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, दिव्यांगांच्या रोजगारासाठी धोरण आणणार दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन योजना, धोरणांची निर्मिती करावी, घरकुलासाठी स्वतंत्र योजना

जन्मजात किंवा काही कारणास्तव दिव्यांगत्व आलेल्या दिव्यांग बांधवांना आयुष्य जगत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दिव्यांगत्वावर मात करीत आपल्या जीवनात उत्कर्षाचा मार्ग शोधावा लागतो. अशा दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात समृद्धी निर्माण करण्यासाठी काल सुसंगत नवनवीन योजना, धोरणांची निर्मिती करण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या धोरणांची योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, मुंबईतील सर्व पोलीस स्थानकांमध्ये लोकाभिमूख सोयी सुविधांची उभारणी सायबर गुन्हे रोखण्याचे आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दल सक्षम

सायबर गुन्हेगारी रोखणे आणि सायबर गुन्हेगारांना पकडणे हे भविष्यातील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. हे आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दल सज्ज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच मुंबईतील सर्वच पोलीस स्थानकांमध्ये महिला, नागरिक केंद्रीत सोयी सुविधांची उभारणी करण्यात आली  असून पोलीस ठाणे लोकाभिमूख झाली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, गुन्हेगारी नियंत्रणासाठी सायबर प्रयोगशाळांचे जाळे सक्षम करा मुंबई शहरातील तीन सायबर प्रयोगशाळांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

सायबर गुन्हेगारीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी सायबर गुन्ह्यांमधील तपासात सायबर प्रयोगशाळा महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्यासाठी शासन प्रयोगशाळा निर्माण करीत असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर प्रयोगशाळांचे जाळे अधिकाधिक सक्षम करण्याच्या सूचनाही उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दक्षिण मुंबई विभागाच्या निर्भया सायबर प्रयोग शाळेचे  डी. बी. नगर …

Read More »

राहुल गांधी यांच्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचीही आरएसएसवर टीका ख्रिश्चन चर्चच्या मालकीच्या जमिनीच्या मुद्यावरून टीकास्त्र

कॅथोलिक चर्च हे देशातील सर्वात मोठे गैर-सरकारी जमीन मालक आहे, असा दावा करणाऱ्या आरएसएसशी संबंधित मासिक ऑर्गनायझरने त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित केलेल्या आता हटवलेल्या लेखावर ताशेरे ओढत, लोकसभेतील विरोधी पक्षनेते (एलओपी) राहुल गांधी आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही टीका केली. संसदेद्वारे “मुस्लिम विरोधी” वक्फ दुरुस्ती विधेयक …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाबंन पुलाचे उद्घाटन भाषेचा अभिमान असेल तर तामिळ मध्ये सही करा मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांना टोला

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यावर सध्या सुरू असलेल्या भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, त्यांना तामिळनाडूच्या नेत्यांकडून अनेक पत्रे येत असली तरी त्यांच्यापैकी कोणाचीही तामिळमध्ये स्वाक्षरी नाही. जर त्यांना त्यांच्या भाषेचा खरोखर अभिमान असेल तर त्यांनी किमान तामिळ भाषेत त्यांच्या नावावर सही करावी, असे आव्हानही यावेळी दिले. पंतप्रधान …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, २५, ७७३ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती रद्द पश्चिम बंगाल सरकारच्या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने २५,७७३ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती रद्द करण्याच्या आदेश आज दिला. तृणमूल काँग्रेस सुप्रीमो ममता बॅनर्जी यांच्या मन वळवण्याच्या शक्तीवर आणि अशाच प्रकारच्या आदेशाचा लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवर परिणाम झाला नाही या वस्तुस्थितीवर अवलंबून आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या …

Read More »