Tag Archives: 97 thousand lakh crore

पुरवणी मागण्यांच्या निमित्ताने सरकारचे ऋण काढून सण…? ९७ हजार ७०६ कोटींच्या पुरवणी मागण्या, शेतकरी कर्जमाफीसाठी २० हजार कोटी, केंद्राकडून भांडवली बिनव्याजी कर्ज १० हजार कोटी

राज्यातील भाजपा प्रणित राज्य सरकारकडून सध्या विकास कामांचा धडाका आणि विविध योजनांसाठी मुबलक पैशांची तरतूद करण्याचे धारिष्ट दाखविले जात आहे. मात्र साधारणतः सात लाख कोटीच्या अर्थसंकल्पासाठी साधारणत ५ ते ५.३० लाख कोटी रूपयांची रक्कम जमा होणे आणि ती खर्च राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या तिजोरीत येणाऱ्या महसूलासाठीचे मार्ग …

Read More »