Tag Archives: agriculture sector

अमेरिकेच्या टॅरिफचा भारतीय कृषी क्षेत्राला धोका व्यापाराच्या दुसऱ्या चर्चेच्या टप्प्यात अनेक क्षेत्रासंदर्भात चर्चा

अमेरिकेने परस्पर शुल्क आकारण्याच्या धमकीमुळे नवी दिल्लीवर जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेसाठी द्विपक्षीय आधारावर आयात शुल्क कमी करण्याचा दबाव येत असल्याने, भारताच्या “संवेदनशील” कृषी क्षेत्राबाबत सर्वाधिक चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु काही तज्ञांचे म्हणणे आहे की आयात शुल्क कपातीमुळे भारतातील शेतकऱ्यांवर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती अतिशयोक्तीपूर्ण असू शकते, तर काहीजण …

Read More »

अमेरिकेसाठी भारतीय कृषी क्षेत्र खुले करण्याबाबत भारताची ताठर भूमिका भारतीय शेतकऱ्यांच्या हक्काबाबत केंद्र सरकार आग्रही

शेतकऱ्यांच्या रोजीरोटीच्या चिंतेमुळे भारत आपले कृषी क्षेत्र अमेरिकेच्या आयातीसाठी खुले करण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. तथापि, जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेसोबतच्या व्यापक व्यापार कराराचा भाग म्हणून भारत कार, इलेक्ट्रॉनिक्स, औषधनिर्माण, वैद्यकीय उपकरणे आणि व्हिस्कीसारख्या स्पिरिटवरील शुल्क कमी करण्याचा विचार करू शकतो. या आठवड्यात पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) वाणिज्य …

Read More »

अमेरिकेच्या टेरिफ धोरणामुळे भारतीय शेती आणि वाहतूक क्षेत्रावर परिणामाची शक्यता हजारो भागधारक आणि कामगारांवर फटका बसणार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील आयातीवर परस्पर शुल्क लादण्याच्या अर्थात टेरिफ निर्णयाचा देशातील अनेक क्षेत्रांवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे हजारो भागधारक आणि कामगार प्रभावित होऊ शकतात. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी १३ फेब्रुवारी रोजी वॉशिंग्टन डीसी येथे पत्रकार परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भारतासोबत व्यापारात “निष्पक्षता आणि परस्पर संबंध” लादण्याच्या आपल्या …

Read More »

अजित पवार यांचे यांचे सुतोवाच, कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर एआयचा वापर विचाराधीन कृषी व सहकार विभागाने समन्वयाने प्रकल्पाची व्यवहार्यता तपासून घ्यावी

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी येत्या काळात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (‘एआय’चा) वापर अनिवार्य आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडविण्यासाठी कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन आहे. त्यासाठी कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय करून या प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासून पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित …

Read More »

आर्थिक सर्व्हेक्षणात कृषी ३.२ टक्क्याची तर औद्योगिक ६.२ टक्के वाढीची अपेक्षा आर्थिक सल्लागार व्ही नागेश्वरन् म्हणाले की, आर्थिक वाढीसाठी चालना देणे

मुख्य आर्थिक सल्लागार व्ही नागेश्वरन यांनी आज संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षणाबाबत बोलताना नियमांना सुव्यवस्थित करणे, नोकरशाहीतील अडथळे कमी करणे आणि अधिक व्यवसायासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे महत्त्वाचे असल्याचे सांगत आर्थिक वाढ आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित करणे हे उद्दीष्ट असल्याचे सांगितले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू …

Read More »

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची शेतकरी प्रतिनिधी आणि कृषी क्षेत्रातील तज्ञांशी चर्चा अर्थसंकल्पिय अधिवेशन आणि शेतकऱ्यांच्या मोर्चाच्या प्रश्नावर चर्चा

शनिवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत महत्त्वपूर्ण पूर्व-अर्थसंकल्पीय बैठकीसाठी शेतकरी प्रतिनिधी आणि कृषी भागधारक चर्चेसाठी एकत्र आले. दोन तासांच्या चर्चेदरम्यान त्यांनी कृषी क्षेत्रातील सध्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी विविध प्रस्ताव मांडले. त्यांचा मुख्य फोकस आर्थिक दिलासा, बाजार सुधारणा आणि कृषी विकासाला चालना देण्यासाठी गुंतवणूक करण्यावर होता. प्रमुख मागण्यांमध्ये कृषी कर्जावरील व्याजदर १ …

Read More »

आत्मनिर्भर अर्थसंकल्प : सरकारी कंपन्या विक्रीला- जनतेच्या आरोग्यासाठी नव्या योजना केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला अर्थसंकल्प

नवी दिल्ली: प्रतिनिधी कोरोना काळातील वाईट परिस्थितीनंतर अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहीले, मात्र आत्मनिर्भर अर्थसंकल्पाच्या नावाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रेल्वे विभागाच्या मालकीच्या जमिन विक्रीतून लाखो कोटी रूपये उभारण्यात येणार असून यापाठोपाठ एलआयसी विमा कंपनीच्या विक्रीच्यादृष्टीने त्याचा आयपीओ बाजारात आणला जाणार आहे.  तसेच विमा क्षेत्रातील सरकारी कंपन्यांची सद्दी …

Read More »

कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी खरीप पिकांचे नियोजन करा ३० एप्रिलपर्यंत नियोजन पूर्ण करण्याचे कृषिमंत्री भुसे यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू असले तरी त्यातून शेतीच्या कामांना वगळण्यात आले असून यापार्श्वभूमीवर राज्यात १४० लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप २०२० चे नियोजन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक त्या बियाण्यांची उपलब्धता आहे. खरीपाचे नियोजन करताना त्यात शेतकरी हित केंद्रीत ठेवावे. जिल्हा आणि विभागीयस्तरावरील नियोजन …

Read More »

माहिती न देताच अर्थमंत्री म्हणाल्या शेतकऱ्यांसाठी १६ कलमी कार्यक्रम योजनांची शेतकऱ्यांना उस्तुकता

नवी दिल्लीः प्रतिनिधी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. विमा योजनेतून शेतकऱ्यांना लाभ मिळतो आहे. तसेच शेतकऱ्यांच्या प्रगतीकरीता १६ कलमी कार्यक्रम आणणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. मात्र १६ कलमी कार्यक्रम काय आहेत याची माहिती देण्याचे टाळले. प्रधानमंत्री किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोहचवण्यात यश आलं आहे. आपल्या …

Read More »