मराठी ई-बातम्या टीम नवं वर्षात राज्यातील ओमायक्रॉन आणि कोविडचे संकट पुन्हा निर्माण झाल्याने आणि रूग्ण संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात नव्याने कडक निर्बंध लागू करण्यात आले असून हे निर्बंध पुढील प्रमाणे… रात्री ११ वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यु अत्यावश्यक कारण वगळता कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडता येणार …
Read More »धमकीप्रकरणी आमदार शेलार यांनी गृहमंत्र्यांना लिहिले पत्र भाजपा नेते आ. अॅड आशिष शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी
मराठी ई-बातम्या टीम दोन दिवसांपूर्वी भाजपाचे आमदार अॅड. आशिष शेलार यांना त्यांच्या कुटुबियांसह जीवे मारण्याची धमकी दोन वेगवेगळ्या फोन नंबरवरून देण्यात आल्याने यासंदर्भात शेलार यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहून तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर शेलार यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनाही एका पत्राद्वारे यासंदर्भातील तक्रार आज केली. राज्यातील भाजपा …
Read More »मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधानांना म्हणाल्या, “याचं उद्घाटन आम्ही आधीच केलेय” ट्विटरवरून व्हिडीओच झाला व्हायरल
मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकिय शत्रुत्व जगजाहीर आहे. मात्र एका ऑनलाईन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आम्हीच या रूग्णालयाचे उद्घाटन या आधीच केल्याचे सांगण्याचे धाडस बॅनर्जी यांनी करत एक प्रकारे मोदींवर राजकिय कुरघोडी करण्याचा हा बहुधा पहिलीच घटना असावी. कोलकाता …
Read More »सर्वोच्च न्यायालयामुळे “त्या” विषयावरील राजकारण थांबेल राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचे प्रतिपादन
मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संरक्षणातील त्रुटीचा मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून याप्रकरणाची स्वतंत्र चौकशी होवून योग्य तो निर्णय होईल. तसेच याप्रश्नावरून सुरु झालेले राजकारण थांबेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री …
Read More »चंद्रकांत पाटील यांचा नाना पटोलेंना इशारा, “मर्यादेत रहा” मुंबईदेवीला प्रार्थना केल्यांतर दिला इशारा
मराठी ई-बातम्या टीम नाना पटोले यांना आम्ही गांर्भीयाने घेत नाही. ते एका पक्षाचे अध्यक्ष आहेत. मात्र त्यांना मर्यादा समजत नाही. जर आम्ही मर्यादा सोडली तर आम्हाला काय बोलायचे आहे ते आम्ही बोलू. पण त्यांनी मर्यादेत रहावे असा इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. काल पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …
Read More »मुंबईकरांच्या पाण्याचा “व्यापार” कसा सुरु भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांचे आवाहन
मराठी ई-बातम्या टीम मुंबई महापालिका समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी १८,००० कोटी खर्च करण्याचे प्रस्तावित करते आहे. त्यावेळी मुंबईत होणारी प्रचंड मोठी पाणी चोरी, टँकर माफीया आणि त्यातून होणारी अंदाजे ३,००० कोटींची बेकायदेशीर अनियंमित उलाढाल “हेही” एकदा तपासून पहा. ही चोरी रोखून, कारवाई करुन मुंबईकरांचा पैसा “पाण्यात” घालू नका, असे आवाहन …
Read More »केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांना कोरोनाची लागण ट्विट करून दिली माहिती
मराठी ई-बातम्या टीम मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांनाच आता कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी विलगीकरणात रहावे आणि स्वत:ची चाचणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी ट्विट …
Read More »सुरक्षेचा मुद्दा पुढे करुन भाजपाने कांगावा करू नये मोदीजी, तुम्ही जे पेरले तेच उगवले !: नाना पटोले
मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात काही शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवल्याच्या घटनेला भारतीय जनता पक्षाकडून राजकीय रंग देण्यात येत आहे. वास्तविक पाहता शेतकरी आंदोलनादरम्यान वर्षभर मोदी सरकारने शेतकऱ्यांवर प्रचंड अत्याचार केले, त्यांच्या मार्गात खिळे ठोकले, शेतकऱ्यांची डोकी फोडली. पंजाबमधला शेतकरी व देशातील जनता हे अत्याचार विसरलेली नाही. …
Read More »मोठी बातमी: पंजाबमध्ये मोर्चेकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखले १५ ते २० मिनिटे रस्त्यातच पंतप्रधानांना थांबावे लागले
मराठी ई-बातम्या टीम पंजाब विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंजाब दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोर्चेकऱ्यांच्या प्रखर विरोधामुळे अखेर दौरा रद्द करण्याची वेळ आली. परंतु भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी या प्रकारास पंजाबच्या काँग्रेसला जबाबदार धरले असून मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी हे साधे फोन घ्यायला तयार नसल्याचा आरोप केला. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर …
Read More »आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मानले अनिल देशमुखांचे आभार काटोल नगर परिषदेच्या विविध विकास प्रकल्पांच्या भूमिपूजना उद्घाटनावेळी केले वक्तव्य
मराठी ई-बातम्या टीम मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपामुळे ईडीने सुरु केलेल्या कारवाईत सध्या आर्थर रोड तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचे आभार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मानले असून त्यामागे कारणही खास आहे. काटोल नगर परिषदेच्या वतीने आयोजित विविध विकास …
Read More »
Marathi e-Batmya