Tag Archives: bjp

सरसंघचालक भागवत म्हणाले, भारतातील सगळ्यांचा डिएनए एकच केंद्रातील मोदी सरकारवर संघाचा कंट्रोल नाही

मराठी ई-बातम्या टीम मागील ४० हजार वर्षापासून भारतातील सर्वांचा डिएनए सारखाच असल्याचे विधान राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी करत आमच्या पूर्वजांनी बलिदान दिलं आहे. त्याग केला आहे. त्यामुळे आपली संस्कृती आजही जिवंत आहे. आपला देश प्रगती करत आहे. आपण आपल्या पूर्वजांचंच अनुकरण करतो. त्यामुळेच त्यांच्या प्रती आपली निष्ठा …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आघाडी सरकार हरवलय…. हे सरकार गरीबांचे नव्हे तर दारू विकणाऱ्यांचे सरकार असल्याचा आरोप

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील हे सरकार हे गरीबांचे सामान्य माणसांच नाही तर सामान्य माणसांच्या विरोधातील सरकार असून या सरकारला तुम्हीच खालू आणू शकता. तसेच हे सरकार काम करताना दिसत नसून आघाडी सरकार सध्या हरवलं आहे. या सरकारला शोधून देणाऱ्यास पुरस्कार देवू अशी उपरोधिक टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास …

Read More »

सावधान ! राज्यघटनेतील “धर्मनिरपेक्षते” च्या विरूध्द वातावरण तयार होतेय भाजपापाठोपाठ काँग्रेसकडूनही आता उघडपणे आळवला जातोय “हिंदू (त्व)”चा राग

तरीही २०१९ च्या सार्वत्रिक निवडणूकीत काँग्रेससह त्यांच्या प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचा धु‌‌व्वा भाजपाने हिंदू आणि हिंदूत्वाच्या बळावर उडविलाच. परंतु त्यावेळी भाजपाच्या मदतीला पुलवामा येथील जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा सहाय्यभूत ठरला. या हल्ल्याप्रकरणी तपास यंत्रणांनी एका स्थानिक काश्मीरी युवकास अटक करत त्याचे धागेदोरे पाकिस्तानातील दहशतवादी गटाशी असल्याचे सिध्द केले. …

Read More »

राहुल गांधी म्हणाले, तुम्हाला आठवतेय का? मोदी तरूणपणी मगरीशी भिडले होते हिंदू म्हणजे नेमके काय सांगतो म्हणत पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा

मराठी ई-बातम्या टीम हिंदू आणि हिंदुत्ववादी यांच्यातला फरक स्पष्ट करताना राहुल गांधी म्हणाले, महात्मा गांधींनी त्यांचं पूर्ण आयुष्य सत्य समजून घेण्यात घालवलं, तर दुसरीकडे गोडसे हा हिंदुत्ववादी होता. गोडसेला कुणीही महात्मा म्हणत नाही, कारण त्याने एका अशा हिंदूची हत्या केली, जे नेहमी सत्य बोलायचे. गोडसे हा घाबरट होता. एक कमकुवत …

Read More »

बंगळुरू छत्रपतींच्या पुतळा विटंबना प्रकरणी केंद्र सरकारने दुतोंडी भूमिका सोडावी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपावर शरसंधान

मराठी ई-बातम्या टीम  छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः यात लक्ष घालावे आणि तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक …

Read More »

नवी मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर सिडकोचा नवा अध्यक्ष कोण? सिडको प्राधिकरण अध्यक्षांची घोषणा होण्याची शक्यता

मराठी ई-बातम्या टीम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या जागा आता सर्वसाधारण जागा म्हणून जाहीर कराव्या लागणार आहेत. तसेच आगामी काही काळ या ओबीसी जागांचा प्रश्न सुटू शकणार नाही. त्यातच अनेक महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिकेची मुदत पूर्ण होवूनही निवडणूकीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. यापार्श्वभूमीवर नवी मुंबईच्या संभावित …

Read More »

निर्णय चुकला असेल पण भावना चुकीची नव्हती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कबुली

मराठी ई-बातम्या टीम केंद्र सरकारचा निर्णय चुकीचा आहे असं होऊ शकते. पण भावना मात्र चुकीची नव्हती अशी कबुली दस्तुरखुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देत आमच्यावरील टीकाकारही गेल्या सात वर्षात देशात खूप मोठे बदल पहायला मिळाल्याचं मान्य करतात. सरकारवर भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप लागलेला नाही. सर्वांशी सल्लामसलत केल्यानंतरच सर्व क्षेत्रांमध्ये सुधारणा …

Read More »

चंद्रकांत पाटील पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला ‘धर्मांध वायरस’ शिवरायांचा सातत्याने अवमान करणाऱ्या भाजपा व चंद्रकांत पाटलांनी माफी मागावी-! अतुल लोंढे

मराठी ई-बातम्या टीम भारतीय जनता पक्ष व त्यांचे नेते सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांना फक्त हिंदूंचे राजे म्हणून, हिंदुत्वाशी संबंध जोडून त्यांच्या महान कर्तृत्वाचा अपमान करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्वधर्म समभावाची नाही असे विधान करून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी …

Read More »

ओबीसींबाबत केंद्राकडून सर्वोच्च न्यायालय, संसदेची दिशाभूल संसदेत सरकारला जाब विचारू - नवाब मलिक

मराठी ई-बातम्या टीम केंद्र रकारच्यावतीने संसदेच्या पटलावर ओबीसींच्या संदर्भातील इम्पिरिकल डेटा ९७ टक्के योग्य असल्याचे सांगितले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने हाच डेटा योग्य नसून यावरुन ओबीसींची संख्या ठरवता येत नसल्याचे सांगितले म्हणजे केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाची किंवा संसदेची दिशाभूल केलेली आहे. निश्चितच याविषयी संसदेत सरकारला जाब विचारण्याचे काम …

Read More »

अजित पवारांचा पलटवार, “त्या” यादीबाबत निर्णय झाला नाही हे कशात बसतं… हे योग्य आहे का? हे लोकशाहीत चालतं का? - पवारांचा सवाल

मराठी ई-बातम्या टीम १७० आमदारांचा पाठिंबा असणार्‍या सरकारने राज्यपालांकडे विधान परिषदेवरील नियुक्तीसाठी १२ नावे पाठवली. त्यांच्याबद्दल निर्णय झाला नाही हे कशामध्ये बसतं… हे योग्य आहे का? हे लोकशाहीत चालतं का? असे अनेक सवाल करतानाच नावे फायनल करण्याचा अधिकार राज्यपालांचा आहे. परंतु लोकशाही पध्दतीने नावे आल्यानंतर जी नियमावली आहे त्यात बसतात …

Read More »