मुंबईः प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या धारावी पुर्नवसन प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारकडून कंबर कसण्यात येत असली तरी हा प्रकल्पच नियमबाह्य पध्दतीने रेटण्याचे काम सरकारकडूनच येत आहे. या प्रकल्पासाठी गृहनिर्माण विभागालाच दूर ठेवत प्रशासकीय प्रक्रियेलाच बगल देण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती धक्कादायक पुढे आली आहे. धारावी पुर्नवसन प्रकल्पात दुबईतील …
Read More »सामना हे सरकारचे मुखपत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची उपरोधिक टीका
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सर्वसामान्य जनतेला चांगले उपचार मिळावेत यासाठी आपण हजारो रूपये खर्च करतो. परंतु औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरें हे आर्शिवादाने रूग्ण बरे होत असल्याचे जाहीर वक्तव्य केले. त्यामुळे खैरेंच्या वक्तव्याची चौकशी करून जनतेच्या आरोग्यावार कोट्यावधींचा खर्च करण्याऐवजी खैरेंची मदत घेऊन आरोग्याचे सर्व प्रश्न सोडवावेत आणि त्यांच्या समाजसेवेचा आपण …
Read More »राज्य सरकारच्या कामांचा लेखाजोगा राज्यपाल सी.विद्यासागर यांच्या भाषणातील महत्वपूर्ण मुद्दे
राज्य विधानमंडळाच्या २०१९ या वर्षाच्या पहिल्या अधिवेशनामध्ये आपणा सर्वांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आणि यांसारख्या इतर अनेक थोर नेत्यांनी आणि समाजसुधारकांनी घालून दिलेल्या उच्च आदर्शांमुळे राज्याच्या जनतेची सेवा करण्यास माझ्या शासनाला सतत …
Read More »राज्यपालांचे अभिभाषण हे संघ कार्यकर्ता म्हणून की राज्यपाल म्हणून ?
संतप्त सवालानंतर विरोधकांचा बहिष्कार मुंबई : प्रतिनिधी राज्यपाल हे पद घटनात्मक असतांना राज्याचे राज्यपाल सी.विद्यासागर यांनी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आजचे त्यांचे अभिभाषण हे राज्यपाल म्हणून राज्याच्या हिताचे असेल की संघाचा कार्यकर्ता म्हणून संघाचा अजेंडा राबवणारे ? असा खोचक सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे …
Read More »चला, मराठी ‘म्हण’ जपू या! मराठीचे ‘धन’ जपू या!
मराठी भाषा गौरव दिनी ज्येष्ठ नाटककार एलकुंचवार, भाषा अभ्यासक डॉ. कल्याण काळे, भाषासंवर्धक डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांचा सन्मान मुंबई : प्रतिनिधी २७ फेब्रुवारी, हा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. याही वर्षी महाराष्ट्र शासनातर्फे भव्य आणि विविधांगी कार्यक्रमांच्या माध्यमातून …
Read More »पहिले ‘दक्ष’ पोलीस साहित्य संमेलन मुंबईत होणार
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन मुंबई : प्रतिनिधी रात्रंदिवस बंदोबस्त, गुन्हेगारांचा शोध घेणाऱ्या पोलिसांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राज्यात पहिल्यांदाच पोलीसांच्या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने ‘दक्ष’महाराज्य राज्य पोलीस साहित्य संमेलन २०१९ चे उद्घाटन सोमवारी २५ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. मुंबईतील …
Read More »शेतकरी सन्मान योजनेतंर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील १४ लाख शेतकऱ्यांना लाभ
तर देशातील १ कोटी १ लाख शेतकऱ्यांना होणार लाभ मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गोरखपूर, उत्तर प्रदेश येथून करण्यात आला. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून देशातील १ कोटी १ लाख ६ हजार ८८० शेतकऱ्यांना यांचा लाभ होणार आहे. यासाठी २ हजार २१ करोड रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात …
Read More »‘गल्ली बॉय’ असल्याचा आव आणणारे सरकार ‘बॅड बॉईज’
विरोधी पक्षांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार मुंबई : प्रतिनिधी भाजप-शिवसेना सरकारने आपण ‘गल्ली बॉय’ आहोत, असा आव आणला होता. पण मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात हे सरकार ‘बॅड बॉईज’ असल्याचे सिद्ध झाले आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. राज्य विधीमंडळाच्या प्रथम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित संयुक्त पत्रकार …
Read More »चला, आता निवडणूकीतील विजयाचा मार्ग मोकळा
शिवसेना-भाजपचे खासदार, मंत्री, आमदार झाले निर्धास्त मुंबईः प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूकीत विजय मिळेल का ?, युती होईल का ?, युती न झाल्यास काय करायचे ? असे एक ना अनेक प्रश्नांच्या भीतीने सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या खासदार, मंत्री आणि आमदारांना पिच्छा पुरविला. मात्र काही दिवसांपूर्वी युतीची भाजपाध्यक्ष अमित शाह, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे …
Read More »महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची फेरनियुक्ती
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची फेरनियुक्ती राज्य सरकारने केली. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा राहणार आहे. माझी फेरनियुक्ती केल्याबद्दल मी राज्य सरकारचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचे आभार मानते. गेल्या तीन वर्षांत आयोगाने महिलांच्या अनेक प्रश्नांना हात घातलेला …
Read More »
Marathi e-Batmya