देशातील कोट्यावधी मुक्या लोकांना कंठ देणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३४ वी जयंती, या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या आयुष्यातील दोन मोठ्या घटनांवर अधून मधून कधी तरी चर्चा होते. पण त्याची दखल म्हणावी तशी यापूर्वीचे राजकारणी आणि आताही राज्यातील सत्ताधानी असलेले काय किंवा विरोधात असलेले काय किंवा स्वतःला दलित नेते म्हणून …
Read More »राज्यमंत्री अर्जून मेघवाल म्हणाले, डॉ. आंबेडकरांचा भाजपाने राखला सन्मान भाजपातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘सन्मान अभियान’ कार्यशाळा संपन्न
संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने वारंवार अपमान केला तर भारतीय जनता पार्टीने अनेक कृतींमधून बाबासाहेबांचा सन्मान राखला. विरोधकांनी बाबासाहेब, संविधान आणि भारतीय जनता पार्टी बाबत पसरवलेल्या खोट्या नरेटिव्हला छेद देत कार्यकर्त्यांनी सर्वांपर्यंत सत्य पोहोचवावे असे आवाहन केंद्रीय विधी आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी शुक्रवारी केले. प्रदेश भाजपातर्फे …
Read More »डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बार्टीकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे महासंचालक सुनील वारे यांचे आवाहन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर १४ आणि १५ एप्रिल रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अभिवादन समारंभ, भीमगीते, पुस्तक स्टॉल आणि स्काऊट गाईड्स हॉल येथे विशेष कार्यक्रमांद्वारे महामानवाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केला जाणार आहे. महामानवाला अभिवादन करुन नागरीकांनी विविध कार्यक्रमाला उपस्थीत राहण्याचे आवाहन आर्टीचे …
Read More »गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रमांची साजरी करा “डॉ आंबेडकर जयंती” एक वही एक पेन अभियानाने साजरी करा डॉ आंबेडकर जयंती
समाजातील आर्थिक दुर्बल व आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी काम करणा-या महामानव प्रतिष्ठान व एक वही एक पेन अभियानने यंदाची “डॉ आंबेडकर जयंती” शैक्षणिक उपक्रम राबवून साजरी करण्याचे आवाहन केले आहे. महापुरुषांच्या जयंती, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन , सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती तसेच मान्यवर व्यक्तींच्या वाढदिवसानिमित्त लाखो रूपयांचा खर्च केला …
Read More »रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर संजय मल्होत्रा यांची केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सदिच्छा भेट डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतुनच रिझर्व्ह बँके ची स्थापना - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या द प्रोब्लम ऑफ रुपी या प्रबंधावर आधारित रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतुनच रिझर्व्ह बँकेची निर्मिती झाल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर संजय मल्होत्रा यांची आज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले …
Read More »उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, डॉ आंबेडकर यांचा आदर कमी झाला, हा गुन्हा ठरत नाही औरंगाबाद खंडपीठाचा एका प्रकरणी निकाल देत गुन्हा केला रद्द
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांमुळे त्यांच्याबद्दलचा आदर कमी झाला आहे असे दुसऱ्या व्यक्तीला सांगणाऱ्या फोनवरून एका व्यक्तीविरुद्ध दाखल केलेला एफआयआर मुंबई उच्च न्यायालयाने (औरंगाबाद खंडपीठ) रद्द केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना विचारणे की ते त्यांच्या पावलावर पाऊल ठेवू शकत नसताना त्यांचे नाव का वापरत आहेत आणि अशा अनुयायांमुळे त्यांचे (आंबेडकरांचे) …
Read More »प्रकाश आंबेडकर यांची निवडणूक आयुक्त्यांच्या निवडीवरून टीका, भाजपाची भित्री चाल बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि दृष्टिकोनाला खंजीर खुपसणारा निर्णय
नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांची रात्री उशिरा केलेली “सोपा आणि धूर्त” नियुक्ती ही भाजपाची एक भित्री चाल होती अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली. पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मी म्हणतो की हे धूर्त आणि धूर्त आहे कारण सर्वोच्च न्यायालय १९ फेब्रुवारी रोजी नवीन कायद्याविरुद्ध – …
Read More »मोहन भागवत भिवंडीत म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म म्हणजे काय…. तिरंगा या राष्ट्रध्वजावर धम्मचक्र
मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यामुळे या ना त्या वक्तव्यावरून मोहन भागवत टीकेची मानकरी होत आहेत. मात्र आज प्रजासत्ताक दिनी भिवंडींतील एका कार्यक्रमात बोलताना तिरंगा ध्वज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या धर्माच्या व्याख्येबद्दल सांगितले. मोहन भागवत म्हणाले की, आपला …
Read More »७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे? लेखक- राम पुनियानी यांचा खास लेख
भारतीय संसदेने दोन दिवस भारतीय संविधानावर चर्चा केली. विरोधी पक्षनेत्यांनी असा युक्तिवाद केला की आपल्या संविधानात समाजातील दुर्बल घटक, धार्मिक अल्पसंख्याक आणि इतरांच्या अधिकारांच्या वाढीसाठी मोठी जागा आहे, त्यांना भयंकर त्रास होत आहे. मुस्लिमांना द्वितीय श्रेणीचे नागरिकत्व देण्यात आले आहे. सत्ताधारी, संसदेतील भाजप नेते आणि संसदेबाहेरील त्यांच्या विचारवंतांनी असा युक्तिवाद …
Read More »अमित शाह व भाजपा विरुद्ध मुंबईत बहुजन समाजाचा निषेध मोर्चा गृहमंत्र्यांनी जाहीर माफी मागून त्वरित राजीनामा द्यावा .. नसीम खान
उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यातील चांदिवली मतदार संघात माजी मंत्री व प्रदेश कॉँग्रेस कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान यांच्या नेतृत्वात सकल बहुजन समाजाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल लोकसभेत अपमान करणारे वक्तव करणारे भारताचे गृहमंत्री अमित शाह यांच्या विरुद्ध भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. मुंबईतील साकीनाका येथील पेनुनसुला हॉटेल पासून …
Read More »
Marathi e-Batmya