भारतीय अब्जाधीश गौतम अदानी यांच्या कंपन्यांनी मुंद्रा बंदरातून भारतात इराणी द्रवीभूत पेट्रोलियम गॅस (एलपीजी) आयात केला होता का, याचा तपास अमेरिकन अभियोक्ता करत आहेत, असे वृत्त आहे. वॉल स्ट्रीट जर्नल (डब्ल्यूएसजे) ने सोमवारी वृत्त दिले की अमेरिकन न्याय विभाग अदानी एंटरप्रायजेसला इराणी मूळचा एलपीजी पाठवल्याचा संशय असलेल्या अनेक टँकरच्या कारवायांचा …
Read More »राहुल गांधी यांची स्पष्टोक्ती, भाजपा आणि आरएसएसला काँग्रेसचे पराभूत करू शकतो गुजरात विरोधकांसाठी महत्वाचे राज्य
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी (१६ एप्रिल २०२५) म्हटले की, गुजरातमध्ये पक्षाचे कार्यकर्ते निराश दिसत असले तरी, केवळ त्यांचा पक्षच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजपाला पराभूत करू शकतो. एका आठवड्यात दुसऱ्यांदा गुजरात दौऱ्यावर असताना, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पश्चिमेकडील राज्यात जवळजवळ ३० वर्षांपासून सत्तेत असलेल्या आरएसएस …
Read More »काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचा आरोप, लोकशाही हळूहळू संपवत आहेत काँग्रेसच्या ८६ व्या अधिवेशात उद्घाटन पर भाषणात बोलताना केली टीका
तामिळनाडूच्या राज्यपालांनी रोखलेली विधेयके “कार्यान्वित” करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश नरेंद्र मोदी सरकारच्या तोंडावर “थप्पड” आहे, अशी चपराक काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी लगावली. तसेच मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षावर “निवडणूक घोटाळा” केल्याचा आरोप केला. ८६ व्या अखिल भारतीय काँग्रेस समिती (एआयसीसी) अधिवेशनातील आपल्या उद्घाटन भाषणात, मल्लिकार्जून खर्गे यांनी …
Read More »राहुल गांधी यांची स्पष्टोक्ती, भाजपासाठी काम करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता… ज्याच्या मनात काँग्रेस त्यालाच पक्षात नेतृत्वाची संधी
देशात इंग्रज होते ते भारतीयांच्या स्वातंत्र्यांवर नियंत्रण ठेवत होते. पण त्यावेळी काँग्रेस नेतृत्वाच्या शोधात होते. पण ते नेतृत्व आले दक्षिण आफ्रिकेतून याचा अर्थ असा नव्हे की, दक्षिण आफ्रिकेने काँग्रेसला नेतृत्व दिले. मात्र हे नेतृत्व दिले गुजरातने महात्मा गांधी यांच्या रुपाने, त्यांच्यानंतर दुसरे नेतृत्व मिळाले ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या रूपाने. …
Read More »पंजाब, महाराष्ट्र आणि गुजरातसह या राज्यात कामाच्या बाबत कोणती गोष्ट समान ? कामगारांना किमान ७० तास करावे लागते, सुट्टीच्या दिवशीही काम
कामाच्या आठवड्याच्या इष्टतम लांबीभोवतीची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, परंतु इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी भारताच्या कार्य संस्कृतीत बदल करण्याची गरज असल्याबद्दल केलेल्या टिप्पण्यांनंतर अलीकडेच त्याला वेग आला. तरुण कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून ७० तास काम करण्यास तयार असले पाहिजे या मूर्ती यांच्या सूचनेमुळे उद्योगात वाद निर्माण झाला. नंतर, एल अँड …
Read More »“उन्नत पॉडकार” वाहतूक ही भविष्यातील नाविन्यपूर्ण वाहतूक व्यवस्था ठरेल… परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची आशा
शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी भविष्यात ” उन्नत पॉडकार ” वाहतूक सेवा ही महत्त्वाची भूमिका पार पडेल! असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते वडोदरा येथील जगातील पहिल्या व्यावसायिक तयार सस्पेंडेड पॉडकार प्रणालीच्या प्रगतीचा आढावा घेत असताना बोलत होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया …
Read More »अमित शाह कार्यक्रमाला उपस्थित राहिले तर कार्यक्रमावर बहिष्कार घालू बार कौन्सिल ऑफ गुजरातचे सदस्य परेश वाघेला यांची घोषणा
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला राज्यसभेत डॉ बी आर आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावर आक्षेप घेत अहमदाबाद येथील बार कौन्सिल ऑफ गुजरात (बीसीजी) चे सदस्य परेश वाघेला यांनी बीसीजीच्या सार्वजनिक कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. ३० डिसेंबर रोजी शाह यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित …
Read More »द साबरमती रिपोर्टवर चित्रपटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, बनावट… एका युजरच्या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिली प्रतिक्रिया
गुजरातमधील ग्रोधा हत्याकांड आणि साबरमती येथील दंगलीच्या घटनांवर तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान पंतप्रधान नरेंदर मोदी यांच्यासह अन्य नेत्यांवरील आरोपावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. त्यानंतर या घटनांवर आधारीत द साबरमती रिपोर्ट नामक एक चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या अनुषंगाने एका युजरने नुकतेच पंतप्रधान मोदी यांना टॅग करत विचारले. त्यावर पंतप्रधान मोदी …
Read More »नाना पटोले यांचा टोला, मुख्यमंत्री शिंदेंनी ‘रिपोर्टकार्ड’ नाही तर ‘रेट कार्ड’वर बोलावे भाजपा युती सरकारमुळे फक्त ‘लाडका उद्योगपती’ व ‘लाडके कंत्राटदार’च मालामाल; शेतकरी, सर्वसामान्य जनतेचे मात्र प्रचंड हाल.
कटकारस्थान, बेईमानी व असंवैधानिक मार्गाने सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील खोके सरकारने पत्रकार परिषदेत केलेले विकासाचे सर्व दावे खोटे व बनावटी आहेत. मागील दोन वर्षात महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत इतर राज्यांच्या तुलनेत पिछाडीवर गेला आहे. काँग्रेस सरकारच्या काळात महाराष्ट्र सर्वच आघाड्यांवर नंबर एक होता पण फडणवीसांच्या काळात व शिंदे सरकारच्या काळात …
Read More »अमूल उत्पादन जगातील सर्वात मजबूत ब्रँण्ड फूड अँड ड्रिंक च्या ताज्या अहवालातील माहिती
ताज्या फूड अँड ड्रिंक २०२४ च्या अहवालानुसार भारतीय ब्रँड “अमूल” ला “जगातील सर्वात मजबूत फूड ब्रँड” म्हणून स्थान देण्यात आले आहे. “अमूल आधीच जगातील नंबर वन डेअरी ब्रँड आहे. तथापि, पहिल्या क्रमांकाचा सर्वात मजबूत फूड ब्रँड म्हणून स्थान मिळणे ही एक मोठी ओळख आहे,” जयेन मेहता, गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग …
Read More »
Marathi e-Batmya