राज्यात मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात असताना, महाराष्ट्रातील हजारो मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. शुक्रवारी, मराठी भाषा दिनी विधानसभेत सदस्यांनी मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या घटत्या संख्येबद्दल प्रश्न उपस्थित केले आणि सरकारकडून उत्तरे मागितली. शहरीकरणाचा परिणाम राज्यात वाढत्या शहरीकरणामुळे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. …
Read More »
Marathi e-Batmya