विकसित भारत-२०४७ चे लक्ष्य गाठण्यासाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्यांच्या सोबत महाराष्ट्र ‘विकास आणि विरासतचे व्हीजन’ साकार करण्यासाठी संपूर्ण क्षमतेने सज्ज असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. तसेच महाराष्ट्रात २०३० पर्यंत राज्यासाठी आवश्यक ५२ टक्के ऊर्जा ही हरित स्रोतांतून निर्माण केली जाईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री फडणवीस …
Read More »पंतप्रधान मोदी यांचे नीती आयोगाच्या बैठकीत आवाहन, टीम इंडिया म्हणून काम करू पर्यटन स्थळांचा विकास जागतिक मानकांनुसार करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना “भविष्यातील सज्ज” शहरांसाठी काम करण्यास आणि जागतिक मानकांनुसार किमान एक पर्यटन स्थळ विकसित करण्यास सांगितले. नीती आयोगाच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवताना, पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ किंवा विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी विकासाचा वेग वाढवण्याचे आवाहन केले. देशव्यापी पर्यटनाच्या मोठ्या मोहिमेत, पंतप्रधान मोदींनी “एक राज्य, …
Read More »काँग्रेस नेते राहुल गांधी, जयराम रमेश यांचा मोदींना सवाल, पोकळ फिल्मी संवाद डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्या
पंतप्रधान मोदी यांनी आज एका कार्यक्रमात बोलत असताना माझ्या रक्तात फक्त महिलांचा सिंदूर वहात असल्याचे सांगत नेहमीच्या पद्धतीने राजकिय भाषण केले. मात्र युद्धबंदी आणि डोनाड ट्रम्प यांच्या दाव्यावर चकार सब्द काढला नाही. त्यावरून काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर प्रश्नांची सरबती करत मोदीजी असले पोकळ भाषणे …
Read More »मुंबईसह राज्यातील १५ रेल्वे स्थानकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण मुंबईतील परळ, चिंचपोकळी, माटुंगा आणि वडाळा रोडचा समावेश
अमृत भारत स्थानक योजनेतून मुंबई शहराचे वैभव आणि युनेस्को जागतिक वारसास्थळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीचा पुनर्विकास करण्यात येणार असून यासाठी दोन हजार आठशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेतून पुनर्विकसित करण्यात आलेल्या देशातील १०३ रेल्वे स्थानकांचे पंतप्रधान नरेंद्र …
Read More »न्या यशवंत वर्मा यांच्या विरोधात एफआयआऱ दाखल करण्याच सर्वोच्च न्यायालयाचा नकार चौकशी अहवाल पंतप्रधान आणि राष्ट्रपती कार्यालयास पाठविले असल्याचे कारण केले पुढे
दिल्ली न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या दिल्लीतील सरकारी निवासस्थानी आढळलेल्या बेहिशेबी रोख रकमेप्रकरणी एफआयआर नोंदवण्याची मागणी करणारी याचिका बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश ए. एस. ओका आणि उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने असे निदर्शनास आणून दिले की, सर्वोच्च न्यायालयाने ८ मे रोजी जारी केलेल्या प्रेस रिलीजनुसार, या घटनेची …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, युद्धबंदीवर उपस्थित प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकार का देत नाही? शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अन्यथा लढा आणखी तीव्र करू
देशाची एकता व अखंडता कायम रहावी यासाठी इंदिर गांधी व राजीव गांधी या दोन पंतप्रधानांनी बलिदान दिले. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांनी आपले रक्त सांडले. ऑपरेशन सिंदूरच्या शौर्याने सर्व देशबांधव भारतीय सैन्य दलाचे अभिनंदन करत आहेत, पण अचानक युद्धबंदी जाहिर करणारा डोनाल्ड ट्रम्प कोण? यासह संपूर्ण घटनाक्रमावर निर्माण झालेल्या प्रश्नांची …
Read More »यूके पंतप्रधान केर स्टारमर यांचा निर्धार, इमिग्रेशन प्रश्नी आता माघार नाही नागरिकत्व आणि बेकायदेशीर स्थलांतरप्रश्नी दिला इशारा
१८ मे रोजी युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान केर स्टारमर यांनी बेकायदेशीर स्थलांतरावर त्यांच्या प्रशासनाची भूमिका तीव्र केली आणि इशारा दिला की सरकारचा प्रतिसाद अंमलबजावणी छाप्यांपेक्षा जास्त असेल. बेकायदेशीर रोजगार रोखण्यासाठी आणि देशाच्या स्थलांतराच्या दृष्टिकोनाची पुनर्रचना करण्यासाठी वाढत्या दबावादरम्यान त्यांच्या वक्तव्यातून लेबरची भूमिका कठोर झाल्याचे संकेत मिळतात. “जर तुम्ही येथे बेकायदेशीरपणे काम …
Read More »चारमिनार जवळील गुलजार इमारतीला आग, आठ मुलांसह १७ जणांचा मृत्यू इमारतीत अडकलेल्या १७ जणांना वाचविण्यात यश
हैद्राबाद येथील ऐतिहासिक वास्तू चारमिनारच्या जवळ असलेल्या गुलजार हाऊसजवळ शनिवारी पहाटे आग लागून आठ मुलांसह १७ जणांचा मृत्यू झाला. तेलंगणाच्या मंत्री पोन्नम प्रभाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व बळी एकाच कुटुंबातील आहेत. पीडितांमध्ये प्रल्हाद (७०), मुन्नी (७०), राजेंद्र (६५), सुमित्रा (६०), हमये (७), अभिषेक (३१), शीतल (३५), प्रियंस (४), इराज (२), …
Read More »सर्वपक्षिय शिष्टमंडळात काँग्रेसने निवडलेल्या नावाऐवजी केंद्र सरकारने निवडलेली नावे काँग्रेसकडून नाराजी व्यक्त, केंद्र सरकारकडून परस्पर नावे जाहिर
पाकिस्तानातून करण्यात येत असलेल्या भारता विरूद्धच्या दहशतवादी कारवायांविरोधात आणि ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा मिळविण्यासाठी भारताच्या युद्धाला पाठिंबा देण्यासाठी आणि तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्लामाबादला एकटे पाडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळांचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांची नावे केंद्र सरकारने जाहीर केली. मात्र या यादीत काँग्रेस नेते शशी थरूर यांच्यासह अन्य ७ खासदारांची नावे भाजपाने परस्पर समाविष्ट केली. …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी भाजपाकडून सातत्याने सैन्यांचा अपमान, मोदी व नड्डांनीच माफी मागावी मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदिश देवरा व मंत्री विजय शाह दोघांवरही राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा
ऑपरेशन सिंदूरचे दैदिप्यमान यश हे भारतीय सैन्य दलाचे असून संपूर्ण देशाला या पराक्रामचा अभिमान आहे परंतु भारतीय जनता पक्षाचे काही वाचाळवीर जाणीवपूर्वक भारतीय सैन्यदलाचा अपमान करणारी विधाने करत आहेत. मध्य प्रदेशचा एक मंत्री विजय शाह यांच्या बेताल विधानानंतर मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदिश देवरा यांनी केलेले विधान भारतीय सैन्य दलाचा अपमान …
Read More »
Marathi e-Batmya