मलेशिया आणि भारताचे संबंध पूर्वीपासून घनिष्ठ व सहकार्याचे असून येत्या तीन वर्षात उभय देशांमधील व्यापार २० अब्ज डॉलर वरुन २५ अब्ज डॉलर इतका वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. आगामी काळात मलेशिया भारताशी पर्यटन, विज्ञान व तंत्रज्ञान, क्रीडा व पाम लागवड या क्षेत्रात सहकार्य वाढविणार असून या दृष्टीने महाराष्ट्र हे राज्य …
Read More »सहाव्या टप्प्यातील प्रचार थंडावला, पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीला रवाना पोहोचताच विवेकानंद मेमोरियल मध्ये पूजा अर्चेला सुरुवात
लोकसभा निवडणूकीच्या सहाव्या टप्प्याचा प्रचार आज थंडावला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथील प्रसिद्ध विवेकानंद रॉक मेमोरियल येथे आपल्या नियोजित अध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रवाना झाले. विवेकानंद रॉक मेमोरियल येथे पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेमोरियल मधील देवतांचे पूजन केले. त्यानंतर आता ४५ तासांचे ध्यान सत्र सुरू करतील, असे …
Read More »डॉ मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदींना फटकारले, पंतप्रधान कार्यालयाची प्रतिष्ठा कमी केली हेट स्पीच वापरून कार्यालयाची प्रतिष्ठा कमी केली
लोकसभा निवडणूक सात टप्प्यात पार पडत आली आहे. आतापर्यंत लोकसभा निवडणूकीचे ६ टप्पे पार पडले असून ७ वा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. मात्र भाजपाच्या आणि स्वतःच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणावर संपूर्ण देशभरात प्रचार सभा घेतल्या. यातील अनेक सभा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरलेल्या …
Read More »राहुल गांधी यांनी उडविली पंतप्रधान मोदी यांच्या महात्मा गांधी यांच्यावरील त्या वक्तव्याची टिंगल महात्मा गांधी यांना जाणून घेण्यासाठी एन्टायर पॉलिटीकल सायन्सच्या विद्यार्थ्यांना पिक्चर बघण्याची गरज
लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अचाट वक्तव्यावरून सातत्याने कोणता ना कोणता तरी वाद निर्माण होत आहे. त्यातच नुकत्याच एका खाजगी वृत्त वाहिनीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी महात्मा गांधी यांना कोणी ओळखत नव्हते असे धांदात बुध्दीची किव करणारे वक्तव्य …
Read More »लोकसभा निवडणूकीचा प्रचार संपल्यानंतर नरेंद्र मोदी चिंतनासाठी कन्याकुमारीत ३० तारखेपासून ४ जूनच्या संध्याकाळ पर्यंत करणार चिंतन
लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवस आध्यात्मिक आराम घेणार आहेत. ४ जून रोजी मतदानाच्या निकालापूर्वी चिंतन करण्यासाठी ते तामिळनाडूमधील कन्याकुमारीला भेट देणार असून तेथील विवेकानंद मेमोरियल मध्ये ध्यान साधना करणार असल्याची माहिती सूत्रांनी मंगळवारी दिली. ३० मे रोजी सायंकाळपासून ते १ जूनच्या संध्याकाळपर्यंत ते ध्यान मंडपममध्ये ध्यान …
Read More »पंतप्रधान मोदी उतरलेल्या हॉटेलचे थकीत बीलः वसुलीसाठी कायदेशीर मार्ग वापरणार कर्नाटक सरकारने अखेर दाखविली बिल भरण्याची तयारी
५० वर्षाच्या टायगर प्रोजेक्टच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे म्हैसुर येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरले होते. मात्र एक वर्ष झाला तरी पंतप्रधान मोदी हे उतरलेल्या हॉटेलचे बिल सरकारकडून दिले गेले नाही. त्यामुळे या हॉटेलच्या प्रशासनाने यासंदर्भात कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा इशारा देताच पंतप्रधान मोदी यांचे बिल कर्नाटक सरकारने भरण्याची …
Read More »पंतप्रधान मोदीकडून विरोधकांसाठी अपशब्द “मुजरा”, तर विरोधकांचा पलटवार देशातील पंतप्रधान पदावरील व्यक्तीकडून अपशब्दाचा वापर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी इंडिया आघाडीवर मुस्लीम व्होटबँकेसाठी लांगुचालन करण्याच्या गोष्टीला मुघल काळात राजे किंवा उच्चभ्रू लोकांसाठी गणिकांद्वारे केलेल्या ‘मुजरा’शी तुलना केली. पंतप्रधान मोदींच्या या टिप्पणीवर विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत याला “दुर्दैवी” आणि “पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा कमी करणारे” वक्तव्य केल्याचा टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. बिहारमधील …
Read More »पुणे पोर्शे अपघात प्रकरणी राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदी दोन भारत निर्माण करतायत
पुणे येथील कल्याणी नगर भागात करोडपती विशाल अगरवाल यांचा मुलगा वेदांत अगरवाल याने दारू पिऊन त्याच्या पोर्शे या महागड्या गाडीचे रॅश ड्रायव्हिंग करत दोन निष्पापांचा बळी घेतला. तरीही वेदांत अगरवाल यास लगेच जामीन मिळावा यासाठी त्याला अल्पवयीन असल्याचे दाखविण्यात आले. यावरून महाराष्ट्रात आणि पुण्यात पोलिसांच्या भूमिकेवरून आणि बाल हक्क न्यायालयाने …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्या त्या हेट स्पीच प्रकरणी न्यायालयाने मागवला अॅक्शन टेकन रिपोर्ट
२१ एप्रिल रोजी राजस्थानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या कथित द्वेषपूर्ण भाषणाबद्दल दिल्ली पोलिसांनी केलेल्या तक्रारीवरून दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी दिल्ली पोलिसांकडून कारवाईचा अहवाल मागवला. तक्रारदार, कुर्बान अली यांनी आरोप केला आहे की, हे भाषण आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे, धार्मिक गटांमधील शत्रुत्वाला प्रोत्साहन देते आणि राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणारी विधाने …
Read More »राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रासाठी मागितल्या या गोष्टी, पण पंतप्रधान मोदींकडून साधा उल्लेखही नाही
स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विसर्जित करावी असा सल्ला महात्मा गांधींनी दिला होता. त्यानुसार काँग्रेस विसर्जित झाली असती, तर देश पाच दशके पुढे गेला असता. नैराश्याने ग्रासलेल्या आणि भारतीयांच्या क्षमतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेसने देशाला पाच दशके मागे ढकलले, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी शिवाजी पार्कवरील विराट विजय संकल्प सभेत …
Read More »
Marathi e-Batmya