राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्यापासून वेगळे झाल्यापासून अजित पवार हे सातत्याने प्रत्येक जाहिरसभेत बोलताना माणसानं आता कुठेतरी थांबायला हवं, वय झालं पुढीच्या पिढीच्या हातात सगळं सोपवायला पाहिजे असे सांगत अप्रत्यक्ष शरद पवार यांना निवृत्तीचे वय झाल्याची आठवण करून देत असतात. आज साताऱ्यात रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव संजीवराजे निंबाळकर आणि …
Read More »
Marathi e-Batmya