Tag Archives: shivsena

शिवसेना नाव देताना छत्रपतींच्या वारसांना विचारले होते का? वड्याला नाव देताना कुठे गेला होता मान उदयनराजे भोसलेंचे शिवसेनेवर टीकास्त्र

पुणेः विशेष प्रतिनिधी वादग्रस्त ठरलेल्या आज के शिवाजी- नरेंद्र मोदी या पुस्तकावरून अखेर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले उदयनराजे भोसले यांनी आपले मत व्यक्त करत वडापावला शिवाजी महाराजांचे नाव देताना कुठे गेला होता मान, शिवसेना नाव दिलं तेव्हा वंशजांना विचारलं होतं का?, अशा प्रश्नांची सरबती शिवसेनेवर करत शिवसेनेचे नाव बदलून …

Read More »

शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्द खरा करून दाखविला म्हणून मुख्यमंत्र्यांचा जंगी सत्कार स्व.बाळासाहेबांच्या जंयतीदिनी शिवसेनेतर्फे भव्य सत्कार

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीत शिवसैनिकाला राज्याच्या मुख्यमंत्री पदी बसविण्याचा शब्द शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे आपण दिल्याची भावनिक आठवण पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून सातत्याने करून दिली जात होती. त्या शब्दानुसार शिवसैनिकास मुख्यमंत्री पदी बसविल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा भव्य सत्कार शिवसेनेकडून करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली. हा …

Read More »

मागासवर्गीयांच्या आरक्षणास १० वर्षाची मुदतवाढ एकमताने मंजूर विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात सत्ताधारी-विरोधकांकडून पाठिंबा

मुंबईः प्रतिनिधी हजारो वर्षांपासून उपेक्षित अर्थात मागासवर्गीय राहिलेल्या समाजाला राजकिय आरक्षण देवून त्यांना समान संधी देण्याच्या संविधानाच्या अनुच्छेद 334 नुसार लोकसभा व राज्य विधानसभांमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना देण्यात आली. या कायद्याची मुदत २५ जानेवारी २०२० रोजी संपत आल्याने त्यांना आणखी १० वर्षाचा वाढीव कालावधी देण्याविशयाचा ठराव मुख्यमंत्री …

Read More »

जयंत पाटील, हे सरकार फुटीरतावादी मानसकितेचे वकील फ्रि काश्मीर बॅनरवरून जयंत पाटील आणि फडणवीस यांच्या ट्विट युध्द

मुंबईः विशेष प्रतिनिधी जेएनयु विद्यापीठातील विद्यार्थ्यांवरील हल्यानिषेधार्थ मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे निदर्शने करण्यात आली. या निदर्शनात फ्रि काश्मीरचा फलक फडाकाविल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फुटीरतावाद्यांचे आंदोलन अशी टीका केली. त्यास राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीटच्या माध्यमातून उत्तर दिल्यानंतर पाटील, हे सरकारचे फुटीरतावादी मानसिकतेचे वकील खोचक …

Read More »

जेएनयुसारखे हल्ले महाराष्ट्रात सहन करणार नाही मुख्यमंत्री ठाकरे यांचा इशारा

मुंबईः प्रतिनिधी नवी दिल्लीतील जेएनयु विद्यापाठीतील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या बुरखाधारी हल्लेखोरांचे चेहरे समोर आले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त करत ते डरपोक असून त्यांच्यात हिंमत नाही. या हल्लेखोरांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करत अशा प्रकारचे हल्ले महाराष्ट्र कदापीही सहन करणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिला. …

Read More »

“सिल्वर ओक”च्या मान्यतेने “मातोश्री” कडून होणार प्रशासकीय बदल्या वित्त सचिवासह अनेकांचे विभाग बदलणार

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळचा विस्तार झाल्याने आता राज्य सरकारकडून प्रशासकिय अर्थात सचिवांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. या बदल्यांवरही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा प्रभाव राहणार असून या बदल्या लवकरच होणार असल्याची माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मागील सरकारच्या काळातील ब्लु आईज्ड म्हणून ओळखल्या …

Read More »

सत्तारांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीच्या पतनाची सुरुवात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील महाविकास विकास आघाडीच्या सरकारला एक महिन्याचा कालावधी पूर्ण होत नाही. तोच या सरकारमधील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे या सरकारच्या पतनाची सुरुवात असल्याची टीका भाजपा नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली असून भाजपाच्या अन्य नेत्यांनीही हे सरकार फारकाळ टिकणार नसल्याचे भाकित …

Read More »

शिवसेनेचे नाराज राज्यमंत्री सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ? माजी मंत्री अर्जून खोतकर यांची माहिती

औरंगाबादः  प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळांचा विस्तार होवून ६ वा दिवस सुरु झालेला असतानाच महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज राजीनामा दिला. राजीनाम्याचे पत्र शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांच्याकडे सुपुर्द करण्यात आल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी दिली असली तर रविवारी ५ जानेवारी २०२० ला सत्तार हे शिवसेना पक्षप्रमुख तथा …

Read More »

चुकीची यादी पुरविणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देत शेतकऱ्यांना आपुलकीने कर्जमुक्तीचा लाभ द्या मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देताना कुठलीही अट अथवा त्यांना रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. सन्मानाने कर्जमुक्तीचा लाभ मिळावा याकरीता महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविताना महसूल यंत्रणेची मोठी जबाबदारी आहे. यंत्रणांनी शेतकऱ्यांना आपुलकीची वागणूक द्यावी असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. बँकांनी पीक कर्जाऐवजी …

Read More »

मंत्र्यांकडे रूजू होण्यासाठी सरकारी बाबूंची धावपळ शिफारसीसाठी राजकिय कार्यकर्ते, उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडे धावाधाव

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र मंत्री, राज्यमंत्र्यांना खातेवाटप अद्याप झालेला नाही. तरी प्रशासकिय सेवेतील अनेक अधिकारी मंत्र्यांकडील विशेष कार्यकारी अधिकारी, खाजगी सचिव पदावर नियुक्ती मिळावीसाठी राजकिय कार्यकर्ते आणि मंत्रालयातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडे शिफारसीसाठी धावाधाव करत असल्याचे दिसून येत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्र्यांकडे काँग्रेस …

Read More »