केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यावर उत्तर-दक्षिण विभाजनाला खतपाणी घातल्याचा आरोप करत जोरदार टीका केली. रेवंत रेड्डी यांना देशाचे विभाजन न करण्याचे आवाहन केले आणि प्रदेश कोणताही असो, प्रत्येकजण भारतीय आहे, असे ठामपणे सांगितले. एका व्हायरल व्हिडिओवर रिजिजू प्रतिक्रिया देत होते, ज्यामध्ये रेवंत रेड्डी यांनी …
Read More »एनआयआरएफ च्या रॅकींगमध्ये दक्षिण भारतातील २५ पैकी १० महाविद्यालये आयआयटी शिक्षण संस्थांचाही समावेश
नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) रँकिंगच्या टॉप २५ यादीत दक्षिण भारतातील शैक्षणिक संस्थांचा वाटा गेल्या पाच वर्षांत सातत्याने उच्च आहे. गेल्या पाच वर्षांच्या एनआयआरएफ NIRF रँकिंगचे विश्लेषण केले आणि असे आढळले की टॉप २५ संस्थांपैकी किमान ४० टक्के (एकूण श्रेणी) दक्षिण भारतातील – केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा – …
Read More »
Marathi e-Batmya