चंद्रशेखर बर्वे मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठंही गेला तरी; मातृभूमि त्याच्या हृदयात केवळ जीवंत राहत नाही तर आपल्याला या समाजाचं ऋण फेडायचं आहे, हा विचार त्याच्या मनात सतत घोंगावत असतो. आणि मातृभूमीच्या चरणी सेवा अर्पन करण्याची एकही संधी सोडत नाही. याचं जीवंत उदाहरण द्यायचं झालं तर डॉ. अभय पापलीकर यांचं …
Read More »
Marathi e-Batmya