Editor

अबब… बेरोजगारीने गाठला सर्वोच्च उच्चांक दोन वर्षातील सर्वोच्च पातळीवर

या महिन्यात होणाऱ्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारसाठी एक वाईट बातमी आली आहे. खाजगी संशोधन संस्था सीएमआयईने दावा केला आहे की ऑक्टोंबर २०२३ मध्ये भारतात बेरोजगारी २ वर्षातील सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. देशातील ग्रामीण भागात बेरोजगारी अधिक वाढली आहे. त्याचा परिणाम एकूण बेरोजगारीच्या दरावर दिसून येत आहे. एका अहवालानुसार, …

Read More »

खात्यात पैसे नसतानाही युपीआय पेमेंट करता येणार आरबीआयने सुरू केली नवी सुविधा

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे होणारे व्यवहार देशात सातत्याने वाढत आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या मते, ऑक्टोबरमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात युपीआय व्यवहारांची संख्या १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. वाढत्या युपीआय व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने आता युपीआयद्वारे पेमेंट करण्यासाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. आरबीआयच्या नवीन …

Read More »

ईडीने जेट एअरवेजची ५३८ कोटींची मालमत्ता केली जप्त बँक फसवणूक प्रकरणी कारवाई

बँक फसवणूक प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बंद पडलेली विमान कंपनी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि इतर पाच जणांवर कारवाई केली आहे. या प्रकरणी ईडीने ५३८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये विविध कंपन्या आणि लोकांच्या नावे १७ निवासी सदनिका, बंगले आणि व्यावसायिक कॅम्पसचा समावेश आहे. यापूर्वी …

Read More »

हिरे, दागिने उद्योगाला प्रोत्साहन देण्याचे राज्य शासनाचे धोरण हिरे उद्योग गुजरातेत स्थलांतर होत असल्याच्या बातमीत तथ्य नाही-मंत्री उदय सामंत

मुंबईतील हिरे उद्योग गुजरातमध्ये स्थलांतर होत असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. हिरे आणि दागिने उद्योगाला प्रोत्साहन देण्याचेच राज्य शासनाचे धोरण आहे. त्यामुळेच देशातील सर्वात मोठे ज्वेलरी पार्क आपण नवी मुंबई येथे करत आहोत. तसेच राज्यात मुंबई शिवाय इतर ठिकाणी या उद्योगाच्या वाढीसाठी काय करता येईल, यासंदर्भात समिती नेमून दोन महिन्यात …

Read More »

रामदास आठवले म्हणाले, मराठा आरक्षणासाठी राज्यातही ६९ टक्के आरक्षण करा… मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात आरपीआय शांततापूर्ण आंदोलन करणार

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तामिळनाडूत जसे ६९ टक्के आरक्षण आहे; त्या धर्तीवर महाराष्ट्रात आरक्षण वाढविले पाहिजे. तामिळनाडूत ओबीसी मध्ये दोन प्रकारचे आरक्षण असून एका ओबीसी गटाला ३० टक्के आणि दुसऱ्या ओबीसी गटाला २० टक्के आरक्षण तसेच अनुसूचित जातीला १८ टक्के आणि आदिवासींना १ टक्का आरक्षण असे मिळून ६९ टक्के आरक्षण …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, शासन आपल्या दारी कार्यक्रम अपयशी ठरल्यानेच मंत्रालयाबाहेर… मंत्रालयाबाहेरच्या रांगा म्हणजे राज्यात जनतेची कामे होत नसल्याचा पुरावा

सरकारचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम अपयशी ठरला आहे. त्यामुळेच जनतेला शासनाच्या दारी जावे लागत आहे. परंतु शासनाने जनतेची तिथेही अडवणूक केली आहे. मंत्रालयात होत असणाऱ्या आंदोलनाचा सरकारने धसका घेतला असून मंत्रालय प्रवेशासाठी जाचक नियम बनवले आहे. सरकारचे हे अपयश असून मंत्रालयाबाहेरच्या रांगा म्हणजे राज्यात जनतेची कोणतीही कामे होत नसल्याचा …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा अजित पवारांना सल्ला, …भाजपापासून सांभाळून रहा मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा घ्यावा

जालन्यात अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला. तसंच, पुण्यात कोयता गँग सक्रीय आहे. ड्रग्ज माफियांचं साम्राज्य या राज्यात आहे. इतकचं काय तर राज्यातील मराठा, धनगर, लिंगायत हे समाज आरक्षणाची मागणी करत आहेत. त्यांना आरक्षण दिलं जात नाही. महाराष्ट्र आज पेटला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे हे गृहखात्याचं अपयश असल्यानं, …

Read More »

सुनिल तटकरे यांचे आवाहन, … नवीन उभारी घेत आपल्याला काम करायचेय वर्धा जिल्हयातील विविध पक्षातील पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादीत केला जाहीर प्रवेश

अजितदादांच्या नेतृत्वाखाली नवा विचार घेऊन राष्ट्रीय पातळीवर खासदार प्रफुलभाई पटेल काम करत आहेत आणि आपण महाराष्ट्रात वेगळी दिशा घेऊन कार्यकर्त्यांच्या सोबतीने राज्यात नवीन उभारी घेत आपल्याला काम करायचे आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज केले. आज वर्धा येथील विविध पक्षातील पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्यांचा …

Read More »

ठाकरे गटाची पत्राद्वारे थेट राष्ट्रपतींकडे मागणीः संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा पाच किंवा ६ तारखेची चर्चेसाठी वेळेची मागणी

राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात सर्वपक्षिय नेत्यांनी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी करण्यास सुरुवात केली. तसेच मनोज जरांगे पाटील यांनीही याप्रश्नी पुन्हा आमरण उपोषणाचे आंदोलन सुरु केले. त्यामुळे राज्य सरकारच्या विरोधात सत्ता सहयोगी पक्षाच्या आमदारांच्या घरांच्या वाहनांच्या जाळपोळीच्या घटना घडल्या. यापार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु …

Read More »

आजपर्यंतचा जीएसटी संकलनात दुसरा उच्चांक ऑक्टोबरमध्ये १.७२ लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन

गेल्या महिन्यात व्यवसाय आघाडीवर सरकारसाठी एक मोठी दिलासादायक बातमी होती. ऑक्टोबर महिन्यात सरकारने १.७२ लाख कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) जमा केला. हा आकडा वार्षिक आधारावर सुमारे १३ टक्के अधिक आहे आणि आजपर्यंतचे दुसरे सर्वोच्च संकलन होते. यापूर्वी एप्रिल २०२३ मध्ये जीएसटीची विक्रमी रक्कम जमा झाली होती. अर्थ …

Read More »