मराठी ई-बातम्या टीम राज्यात आज ३५ हजार ७५६ नवे कोरोनाबाधित आढळून आले असून ३९ हजार ८५७ इतके रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यात ९४.१५ टक्के रूग्ण बरे होण्याचे प्रमाण एवढे झाले आहे. तर ७९ इतक्या रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर आज ओमायक्रॉनचा एकही रूग्ण आढळून आला नाही. …
Read More »टिपू सुलतान वाद: चंद्रकांत पाटील यांचा इशारा, तर महाराष्ट्रभर आंदोलन टिपू सुलतान नामकरण वाद पेटला
मराठी ई-बातम्या टीम मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्याविरोधात भाजपा, बजरंग दलाने नामकरणाला विरोध करत तीव्र आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते या मैदानाचे नामकरण करून उद्घाटन करण्यात आले. यावरून आता भाजपा आक्रमक झाली असून महाराष्ट्रभर यासंदर्भात …
Read More »राष्ट्रपती कोविंद यांनी टिपूचा गौरवार्थ उल्लेख केला हे भाजपा विसरला का? टिपू सुलतानने मदत केलेल्या १५६ मंदिरांची यादी भाजपाने पहावी: सचिन सावंत
मराठी ई-बातम्या टीम ऐतिहासिक व्यक्तिमत्वांची धर्माच्या आधारावर विभागणी करुन द्वेष पसरवणे व ध्रुवीकरणाचे राजकारण करणे ही भाजपाची विकृत पद्धती आहे. २०१७ ला कर्नाटक विधानसभेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टिपूचा गौरवार्थ उल्लेख केला हे भाजपा विसरला का? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला. मालाड मालवणी …
Read More »गुगल सीईओ पिचाईंचा काल सन्मान तर आज त्यांच्यावर गुन्हा दाखल बॉलीवूड दिग्दर्शक सुनिल दर्शन यांच्या तक्रारीवर अखेर गुन्हा
मराठी ई-बातम्या टीम दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गुगलचे भारतीय वंशाचे सीईओ सुंदर पिचाई यांना भारत सरकारच्यावतीने पद्म पुरस्कारच्या यादीत नाव जाहीर करत सन्मान केला. मात्र आज त्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांमध्ये गुन्हा नोंदविण्यात आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सुंदर पिचाई यांचे व्यापार आणि उद्योग या …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीनंतर संजय राऊत म्हणाले, नामर्दपणाला… नामर्द टीका करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी दिले उत्तर
मराठी ई-बातम्या टीम राज्याचे मुख्यमंत्री आजारी असताना तुम्ही अत्यंत नामर्दपणे टिका करत होतात. या नामर्दपणाला मुख्यमंत्री आणि जनतेने उत्तर दिले. मुख्यमंत्री स्वतः शिवाजी पार्क येथे आले होते. ज्या कोणी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत नामर्दपणाची वक्तव्ये केली त्यांना चपराक बसली आहे. त्यांच्या अंतर्गत किती घाण आणि कचरा आहे हे स्पष्ट झाले असल्याची टीका …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीवर आदित्य म्हणाले, “मुख्यमंत्री आता…” मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज प्रत्यक्ष कार्यक्रमाला हजर
मराठी ई-बातम्या टीम मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मणक्यावरील शस्त्रक्रियेनंतर मागील काही महिन्यापासून मुख्यमंत्री हे सक्रिय नव्हते. त्यामुळे विरोधकांकडून सातत्याने टीका करण्यात येत होती. तसेच मुख्यमंत्री पदाची सुत्रे एकतर उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे अन्यथा मुलगा तथा मंत्री आदित्य ठाकरे किंवा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवावी अशी खोचक …
Read More »अजित पवारांच्या मागणीवर चंद्रकांत पाटील यांचा टोला ... मग राज्य सरकार चालविण्याची जबाबदारीही केंद्राकडेच द्या
मराठी ई-बातम्या टीम एक राष्ट्र एक कर या घोषणेप्रमाणे संपूर्ण देशात जीएसटी करप्रणाली लागू केली. सुरुवातीची पाच वर्षे जीएसटी करप्रणालीमुळे येणारे नुकसान भरून काढण्यासाठी राज्यांना केंद्र सरकारकडून भरपाईची रक्कम देण्यात येणार होती. परंतु त्यातील दोन वर्षे कोरोनात गेल्याने हा कालावधी आणखी दोन वर्षांनी वाढविण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात …
Read More »मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला, “आभासी उपस्थिती असली तरी पाठिंबा प्रत्यक्षच” निर्भया पथकाच्या धून उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे विरोधकांवर पलटवार
मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदाची दुसऱ्याकडे द्या असा खोचल सल्ला विरोधकांकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देत मुख्यमंत्री फक्त आभासी असल्याची टीकाही करण्यात येत होती. या टीकेला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सडेतोड उत्तर देत उपस्थिती आभासी असली तरी पाठिंबा प्रत्यक्षच असल्याचा टोला विरोधकांचे नाव न घेता आज लगावला. …
Read More »राज्यघटना बनविताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली? डॉ. आंबेडकरांनी दिले हे उत्तर राज्यघटनेबाबत माहिती देणारे डॉ.आंबेडकरांचे संसदेतील पहिले भाषण
मराठी ई-बातम्या टीम २६ जानेवारी १९५० साली भारत देश हा सार्वभौम अर्थात प्रजासत्ताक देश म्हणून उदयाला येत भारतीय राज्य घटनेची अंमलबजावणीस सुरुवात झाली. या दिवसापासून केंद्र सरकार, राज्य सरकार, देशाच्या नागरीकांचे हक्क, न्याय व्यवस्था आणि संपूर्ण भारत देशाला एकसंध जोडून ठेवणाऱ्या सामयिक कायद्यांच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली. मात्र हा राज्यघटनेचा प्राथमिक …
Read More »मुकेश अंबानींना मागे टाकून गौतम अदानी बनले भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती रिलायनन्सच्या शेअर्स किंमतीत घट आल्याने बसला फटका
मराठी ई-बातम्या टीम गेल्या दोन दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मंदीचे वातावरण असून, त्यामुळे रिलायन्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होत आहे. त्यामुळे मुकेश अंबानींच्या कमाईत मोठी घसरण झाली. परिणामी २५ जानेवारी रोजी गौतम अदानी यांनी कमाईच्या बाबतीत त्यांना मागे टाकले. आता अदानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या रिअल-टाइम नेट वर्थ …
Read More »
Marathi e-Batmya