Editor

राणे म्हणाले, यात्रेच्या दरम्यान मांजर आडवं गेलं : अजित पवार अज्ञानी जन आर्शिवाद यात्रेच्या शेवटच्या दिवशीही राणेंचे शिवसेनेवर टीकास्त्र

कणकवली: प्रतिनिधी यात्रेला चांगली सुरुवात झाली होती. मात्र मध्येच मांजर आडवं गेल्याची उपरोधिक टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर करत आगामी निवडणूकीत शिवसेनेचा एकही उमेदवार निवडूण येणार नसल्याचे आव्हानही त्यांनी दिले. जन आर्शिव्राद यात्रेचा आजचा शेवटचा दिवस असून आजे ते कणकवली येथे आल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. …

Read More »

सीबीआयने केली माजी गृहमंत्री देशमुख यांची फाईल बंद: अहवाल फुटला? प्राथमिक चौकशी अहवालातील क्लीन चीट देत असल्याचा कागद बाहेर

मुंबई: विशेष प्रतिनिधी मुंबईतील बार आणि ऑर्केस्ट्रा चालकांकडून खंडणी गोळा करण्यास सांगण्यात आल्याचा खळबळजनक आरोप माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी करत न्यायालयात धाव घेतली. मात्र याप्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सबळ पुरावे मिळाले नसल्याने सीबीआयकडून देशमुख यांची केस लवकरच बंद करण्यात येणार असल्याची धक्कादायक माहिती पुढे …

Read More »

आता केंद्राकडूनच दहीहंडी आणि गणेशोत्सवाबाबत सूचना आणि मुख्यमंत्र्याचे आवाहन कोविड संसर्ग रोखण्यासाठी स्थानिक निर्बंध लावा

मुंबई: प्रतिनिधी कोविड संसर्गाचा धोका लक्षात घेऊन आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी स्थानिक स्वरूपाचे निर्बंध लावण्यात यावेत अशी सुचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मुख्य सचिवांना एका पत्राद्वारे केली आहे. महाराष्ट्रात संसर्ग कमी होत असला तरी काही जिल्ह्यांत पॉझिटीव्हिटी दर आणि कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्राने ही …

Read More »

भाजपाच्या खट्टर सरकारकडून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर लाठीमार लाठीमारात १० शेतकरी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती

नवी दिल्ली-कर्नाल: प्रतिनिधी मागील ९ महिन्याहून अधिक काळ केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या दिल्ली-हरियाना सीमेवरील शेतकऱ्यांवर भाजपाच्या खट्टर सरकारने आज लाठीमार करत शेतकऱ्यांना हटविण्याचा प्रयत्न केला. या लाठीमारात अनेक शेतकऱ्यांची डोकी फुटून रक्तबंबाळ झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले. हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे एका कार्यक्रमासाठी कर्नाल येथे आले होते. त्यावेळी …

Read More »

कोरोना रूग्णसंख्येतील वाढ चिंता वाढवणारी आगामी महिन्यातील सणवार दक्षता घेऊन साजरे करावेत-वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख

मुंबई : प्रतिनिधी सद्य परिस्थितीत महाराष्ट्रात कोरोनाबाधित रूग्णसंख्येत होत असलेली किंचित वाढ चिता वाढवणारी आहे. ही वाढ अधिक तीव्र होऊन ती तिसऱ्या लाटेचे रूप धारण करेल अशी शक्यता आणि भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ही संभाव्य तिसरी लाट प्रभावहीन ठरावी किवा तीची तीव्रता कमी रहावी यासाठी सर्व संबधित यंत्रणांनी सजग राहावे, …

Read More »

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या वक्तव्यातील हवा डॉ.अमोल कोल्हेंनी काढली सरंक्षणमंत्री राजनाथ सिंगाच्या वक्तव्याचा खा. डॉ.कोल्हेंनी केला निषेध

मुंबई: प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रनायक ठरले ते रयतेसाठी निर्माण केलेल्या कल्याणकारी राज्यामुळे आणि त्या स्वराज्याला असलेल्या नैतिक अधिष्ठानामुळे असे सांगत केंद्रीय सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चुकिच्या ऐकीव माहितीवर विधान केलेले असावे असा उपरोधिक टोला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना लगावला. तसेच केंद्रीय सरंक्षणमंत्री राजनाथ …

Read More »

…तर मोदींच्या गुजरात सरकारमध्ये दाऊदचा हस्तक मंत्री होता मंत्री नवाब मलिक यांचा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवार

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सरकार हे गुंड व पोलिसांच्या जीवावर चालत असल्याचा आरोप नुकताच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यास प्रतित्तुर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर देत गुजरातमधील मोदी-शाह यांच्या सरकारमध्ये तर दाऊदचा हस्तक आणि टाडा लावलेला आरोप पुरुषोत्तम सोलंकी होता अशी आठवण करून …

Read More »

ऑगस्टच्या या तारखेपासून राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय हवामान खात्याचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतलेला पाऊस ३० ऑगस्टपासून राज्यात पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. वास्तविक पाहता रविवारपासूनच पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. तर ३० तारखेला पावसाचा चांगलाच जोर चांगलाच वाढणार असून प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भात सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात तयार …

Read More »

तर सुपरस्प्रेडर भाजपा नेत्यांच्या मुसक्या आवळा नीती आयोग अनीतीमान शंखासूर भाजपा नेत्यांना समज कधी देणार ?

मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारच्या इशाऱ्यानुसार महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ६० लाख रुग्णसंख्या होण्याची शक्यता आहे. नीती आयोगानेही तिसऱ्या लाटेचा इशारा दिला असतानाही सत्तेच्या हव्यासापोटी आंधळा झालेल्या महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष पुन्हा मंदिरांचे राजकारण करत आहे. नीती आयोग अनीतीमान शंखासूर भाजपाला समज कधी देणार ? असा सवाल उपस्थित करत काँग्रेस सरचिटणीस …

Read More »

कोविडमुळे विधवा महिला, निराधार बालकांसाठी “शासन आपल्या दारी” ‘मिशन वात्सल्य’चा मायेचा आधार-महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई : प्रतिनिधी कोविड-19 या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होवून अनाथ झालेल्या बालकांना व कुटूंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होवून एकल किंवा विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेवर आधारित ‘मिशन वात्सल्य’ राबवण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी जाहीर केले होते. त्यानुसार …

Read More »