Editor

आम आदमीशी मन की, तर अदानी-अंबानी के साथ धन की बात

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची टीका अहमदनगर – कर्जत : प्रतिनिधी दोन कोटी लोकांना नोकर्‍या देतो म्हटले. परंतु दोन कोटी नोकऱ्या मिळण्याऐवजी त्या नोकऱ्या गेल्या. आम आदमी के साथ मन की बात अदानी अंबानी के साथ धन की बात… न्याय मांगा तो हो गयी जेल… अडीच वर्षे जेलमध्ये ठेवले. …

Read More »

जरा मदत करा, माझ्या जावयाला भाजपात पाठवतोय

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचे भाजप मंत्र्याला साकडे मुंबई : प्रतिनिधी राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीचे वारे वाह्यला सुरुवात झाली असून या वाऱ्यात स्वत:चे, नातेवाईकांचे आणि आप्तस्वकीयांचे राजकिय भवितव्य ठरविण्याची चढाओढ प्रत्येक राजकिय पक्षातील नेत्याकडून सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका वजनदार नेत्याने आपल्या कुलाबा येथे राहणाऱ्या आमदार जावयासाठी भाजपच्या …

Read More »

महापालिका रूग्णालयातील आरोग्य सेविकांचे मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन

४००० हजार सेविकांचे आंदोलन  मुंबई : प्रतिनिधी  मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या रूग्णालयातील आरोग्य सेविकांना किमान वेतन कायदा लागू करावा यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी गेले दोन  दिवस संपावर असलेल्या आरोग्य सेविकांनी आज बुधवारी थेट मंत्रालयावर धडक मोर्चा काढत मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सरकारच्या विरोधात घोषणा देत ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात तब्बल ४००० …

Read More »

शेतकरी स्वतः चं सरण रचून जीवन संपवतोय

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची टीका सोलापूर – भोसे : प्रतिनिधी आज शेतकरी स्वतः चं सरण स्वतः रचतोय आणि आपलं जीवन संपवत आहे. इतकी वाईट वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. आज मंत्रिमंडळात शेतकऱ्यांचा प्रतिनिधी नसल्याने अशी वेळ शेतकऱ्यांवर आल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भोसे येथील जाहीर सभेत भाजप सरकारवर …

Read More »

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आपत्ती निवारणाचे नवे मार्ग शोधा

आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण परिषदेत मुख्यमंत्र्यांचे आवाहन मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार सारखी योजना यशस्वी ठरली. शेतीचा शाश्वत विकास होण्याबरोबरच कमी पाऊस होवून देखील शेतीच्या उत्पादकतेत घट होण्याऐवजी भरघोस वाढच झाली. ही किमया जलयुक्त शिवार योजनेमुळे साधता आल्याचे सांगत कृत्रिम बुद्धीमत्ता, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि समाजातील …

Read More »

अनुसूचित जाती-नवबौद्ध समाजातील उद्योजकांना १५ टक्के मार्जिन मनी देणार

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना प्रकल्पाच्या कमाल १५ टक्के मार्जिन मनी (Front end subsidy) देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया या योजनेतील अनुसूचित जाती व …

Read More »

केंद्राचा महाराष्ट्रातील शेतकर्‍यांवर अन्याय!

थेट आर्थिक मदत व २०१८ खरिपापर्यंतचे कर्ज माफ करण्याची विखे-पाटील यांची मागणी मुंबई: प्रतिनिधी केंद्राने महाराष्ट्रासाठी जाहीर केलेली दुष्काळी मदत अत्यंत तोकडी असून, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारने पुन्हा एकदा राज्यातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारची दुष्काळी मदत जाहीर …

Read More »

काँग्रेसचा पुन्हा गरीबी हटावचा नारा

किमान उत्पन्न हमी योजना ऐतिहासिक व क्रांतिकारी : खा. अशोक चव्हाण मुंबई : प्रतिनिधी गरीबांना किमान उत्पन्नाची हमी देण्यासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी केलेल्या घोषणेचे राज्यातील काँग्रेस नेत्यांनी स्वागत केले असून, खा. अशोक चव्हाण यांनी या योजनेला ऐतिहासिक व क्रांतिकारी संबोधले असून, राधाकृष्ण विखे पाटील यांनी या घोषणेतून …

Read More »

निवडणूकीच्या तोंडावर महाराष्ट्राला ४ हजार ७१४ कोटींची दुष्काळी मदत

केंद्र सरकारचा निर्णय नवी दिल्ली : प्रतिनिधी  आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने आज महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी ४ हजार ७१४ कोटी २८ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्च स्तरीय समितीच्या बैठकीत आज ही मंजुरी देण्यात आली आहे. या समितीने राष्ट्रीय आपत्ती निवारण …

Read More »

लवकरच अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांपासून ते पोलिस उपनिरिक्षकांपर्यंतच्या बदल्या होणार

निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्यास अवघा महिना शिल्लक राहीलेला असतानाच राज्याच्या विविध भागात नियुक्तीवर असलेल्या अतिरिक्त जिल्हाधिकारी पासून नायब तहसीलदार आणि पोलिस दलातील आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यापासून ते पोलिस उपनिरिक्षक पदावरील सर्वांच्या बदल्या करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले. त्यामुळे लोकसभा निवडणूकीच्या …

Read More »